Public Program Day 1 (India)

1st Public Program C Date 10th April 1990 : Place Kolkata Public Program Type Speech [Marathi translation from Hindi, scanned from Marathi Chaitanya Lahari] सत्याच्या बाबतीत जाणून धेतले पाहिजे की, सत्य आदि आहई आणि आपण मानव त्याला बदलू शकत नाही सत्याला या मानवी चेतनेमध्ये आपण जाणूं शकत नाही. त्यासाठी एक सुक्ष्म चेतना पाहिजे, त्याला अत्मिक चेतना म्हणतात. फखाया वैज्ञानिकाप्रमाणे आपण आपली बुध्दी उधडी ठेवा आणि सत्य सिध्द झालं , तर इमानदारीने त्याला मानून घ्या. एक महान सत्य हे आहे की सृष्टीची: चालना पक सूक्ष्म शक्ति करते आहे. ज्याला परमचेतन्य म्हणतात. ती विश्कयापी आहे व प्रत्येक अणुरेणुंमध्ये कार्यान्वित आहे नईस सिह्टिमला चालवते . आलेली नाही ज्यामुळे आपण परमचैतन्याला जाणूं शक् दूसरे सत्य हे आहे की आपण, हे . आपल्या शरीरांतील स्वयंचीलत संस्थेला १ऑटोनॉमस जे कांही जिबंत कार्य होते ते तिच्यायोगे घडते. पण अजून आपल्यांत ती हिथिती शरीर, बुध्दी अहंकार भावना वगैरे उपाधी नसुन, एनत आत्मा आहोत. आणि हे सिद्द हाऊं शकते तिसरे सत्य हें आहे, की आपल्या अांत एक शक्ति आहे, जी त्रिकोणाकार अस्थिमध्यें स्थित आहे. आणि होते तेडां आपला संबंध त्या परमचैतन्याशी प्स्थापित करते . आपले जेव्हां ही शक्ति जागृत आणि याप्रकारेच नवे क्षितीज- तयार डोते ज्यामुळे आफल्या नसांवर समजूं शकते. जे नसांवर कळते तैच ज्ञान आहे.हे समजण्यासाठी कुंडलिनीचे जाग्रण पाहिजे. ती स्वतः आप ली ही आपलीच आई आहे .आणि डी आई आपल्याला पुनजन्म वैतेः टेपरेकॉ्डरमध्ये जसे आपण सर्व कुडालिनीने आफ्ल्याविषयी सर्व कांही जाणलेलं आहे . साडेतीन कुण्डलांमध्ये आत्गदर्शन होते. मग आफल्या आंत एक नवी डायमेन्शन आई आहे . कांही टेप करूं शकतां त्याप्रमाणे या ही वसली आहे त्यामुळे हिला Read More …

Adi Shakti Puja (India)

MARATHI TRANSLATION (Hindi Talk) Scanned from Marathi Chaitanya Lahiri जुम्डी लाकांची प्रगति पाहून खूप आनंद झाला फलकतत्यातील आणि या वहरामध्ये अनेक लोक खूप गहन साधक आहेत हे मी जाणते त्यांना जजून समजले नाडी की, अरवी वैळ आली आहे की व्यना ते शोधत आडेत ते त्यांना मिळणार नुम्हा लोकांना त्यांच्यापर्यंत पौहौोचले पाहीजे शोधित आहेत. यासाठी जपला क्स्तार चारी बाजूंना करणे आवश्यक अाहे -पण त्यावरोबरच आपल्याला आपती थाविलसुध्दा वादवली पाडीने प्र्यलित केले पाडीजे. ज्याला पाहून लोक औवळसतील ही काड़ी विशेष व्यक्ति आडे घ्यानधारणा करणे लुम जरूरीचे ज्षाहे · आणि अथा लोकाचा शोध यैतता पाडीजे, जे सत्याला आपले जीवनसुष्दा परिवर्तित केले पाठीजे आापले जीवन सुध्दा एका अतूट ज्यौतीप्रमाणे कलफत्ता एक परर गजबजाटाचे थडर आहे . जाणि जाती त्याला वैळ कमी मिळतो. हा जो केऊ आापण आफल्या डातामध्ये राला आहे. तो फकत उत्यानासाठी य आपल्या आातील याच्या गजबजाटामध्ये मनुष्य बुडून प्रगातसाठी आहे – जपल्याला जर आतून स्वतःला पुर्णपने जाणून घ्यावयाचे असेल तर आपण योडा केळ रोज त्यासाठी ध्यानधारणा करणे आवश्यक आाडे संध्याकाकळी जाणि सकाळी चीड़ा केक त्यागमध्ये जे करतात व करीत नाहीत त्यामध्ये पुष्कक फरक येतो. विशेषत: जे लोक बाहयात मूप कार्य करीत आहेित, णि सहजयोगासाठी सूप मेडनत पेत आहेत इकडे तिकडे फिरत आहेत, रूहानी शक्ति आहे, जी दैवी शवित आडे ती हळ इळ कमी होत जाते त्यासाठी अ्षा लोकानी ध्यानघारणी जरू लोकांशी गप्पागोष्टी करीत आहेत लेक्वर्स देतात, समजावतात त्यांची जी करणे जास्तच आवश्यक आहे । आणि झोपण्यापूर्वी थोड़ा केळ घ्यान करा. आणि सकाळी आयोळ कैल्यावर पौड़ा कैळ घ्यान करा, है पुरसे आहेण जैव्हा ध्यान करता त्यावेळी आपले ध्यान नीट आले है कसे जळवणार? Read More …

Birthday Puja, Sahaja Yoga me pragati ki Teen Yuktiyaan New Delhi (India)

Janm Diwas Puja Date 30th March 1990 : Place Delhi : Type Puja आज नवरात्रीची चतुर्थी आहे आणि नवरात्रीमध्ये रात्री पूजा झाली पाहिजे. अंधकार दूर करण्यासाठी रात्रीत प्रकाशाला आणणे अत्यावश्यक आहे. आजच्या दिवसाचा एक आणखी संयोग आहे, की आपण लोक आमचा जन्मदिवस साजरा करीत आहात. आजच्या दिवशी गौरीजींनी आपल्या विवाहानंतर श्री गणेशाची स्थापना केली. श्री गणेश पावित्र्याचे स्रोत आहेत. सर्वप्रथम या जगामध्ये पवित्रता पसरवली गेली. ज्यामुळे जे प्राणी किंवा जे मानव या विश्वात आले ते पावित्र्यामुळे सुरक्षित रहावे आणि अपवित्र गोष्टींपासून दूर रहावे, यासाठी साऱ्या सृष्टीला गौरीजींनी पवित्रतेने न्हाऊन काढले आणि त्यानंतरच साऱ्या सृष्टीची रचना झाली. तर, जीवनामध्ये आपल्यासाठी सर्वात महत्त्वपूर्ण कार्य हे आहे, की आपण आपल्यामधील पावित्र्याला सर्वात उच्च गोष्ट समजणे, पण पवित्र याचा अर्थ असा नव्हे, की आंघोळ करून शूचिर्भूत होऊन, सफाई करून आपल्या शरीराला ठीक करणे, तर आपल्या हृदयाला स्वच्छ केले पाहिजे. हृदयाचा सर्वात मोठा विकार आहे क्रोध आणि मनुष्य जेव्हा क्रोधित होतो तेव्हा जे पवित्र आहे ते नष्ट होऊन जाते कारण पावित्र्याचे दुसरे नाव आहे निव्व्याज्य प्रेम. ते प्रेम जे सतत वाहत असते आणि कशाचीही इच्छा करीत नाही. त्याची तृप्ती यातच आहे, की ते सतत वाहत आहे आणि ज्यावेळी ते वाहत नाही त्यावेळी ते चिंतीत (अस्वस्थ) होते, तर पवित्र याचा अर्थ असा की आपण आपल्या हृदयाला प्रेमाने भरून टाका. क्रोधाने नव्हे. क्रोध आपला शत्रू आहे, पण तो विश्वासाचा शत्रू आहे. जगात जेवढी युद्धे झाली, जेवढी हानी झाली, ती सर्व सामूहिक क्रोधाची कारणे आहेत. क्रोधासाठी कारणे अनेक असतात, ‘मी अशासाठी नाराज झालो कारण असे होते.’ प्रत्येक क्रोध कोणते तरी कारण शोधू शकतो. युद्धासारख्या भयानक गोष्टीसुद्धा क्रोधापासून उपजतात. Read More …

Mahashivaratri Puja, Atmasakshatkati ki visheshtaye Pune (India)

Mahashivaratri Puja 23rd February 1990 Date : Place Pune Type Puja Speech [Marathi translation from Hindi, scanned from Marathi Chaitanya Lahiri] आज शिवरात्री आहे. आणि आम्ही आज शिवाचे पूजन करणार आहोत. बाडेरील गौष्टीत आपण आपले शरीर व त्या संबंधीच्या अनेक गोष्टी, मन, बुध्धि अहंकार आदि गोष्टींना चालना देत असतो. त्यावर प्रभुत्व मिकव शकतो. त्याचप्रमाणे ज्या काही अंतीरिक्षांतील गोष्टी आहेत. त्याडी आम्ही ओळख शकता व त्याचा उपयोग करू शकतो. त्याचप्रमाणे या पृथ्वीमध्ये जे बुध तत्व आहे आणि या पूर्वीत जे निर्माण झाले आहे ते सर्व आम्ही उपयोगांत आूं शकतो. त्याचे सारे प्रभुत्व आम्ही आमच्या हातावर घेऊ शकतो परंतु हे सर्व बाहेरचे आवरण आहे . जाम्ही आंतमध्ये आहोत. जो आमचा आत्मा आहे तो शिव आहे.बाहेरील सर्व गोष्टी नश्वर आडेत- जो जन्म घेणार त्याला मरण आहेच. जो उत्पन्न होतो त्याचा विनाश होतोच. परंतु आत्म्याच्या आतमध्ये जो आत्मा जाहे, जो शिव आहे तो त्या सदाशिवाचे प्रतिबिंब आहे . तो अविनाशी, निब्काम व स्वच्छंद आहे . तो कोणतल्याही गोष्टीस लिप नाहीं. तो निरंजन आहे .त्या शिवाची प्राप्ती झलू्यावर आम्ही त्या शिवाच्या प्रकाशांत चमकू लागतो. आम्ही इळूडळू संन्यास घेऊ लागतो. बाहेरचे आवरण जसेव्या तसेच राहाते. परंतु आतमध्ये जो आत्मा आहे तो अचर, अतूट व अविनाशी आहे तो नेहमी आफ्ल्याच ठिकाणी असतो. आत्मसाक्षात्कार मिळान्यावर आमचे त जीवन हे भव्य, विव्य व पवित्र असे जीवन बनते. म्हणून मनुष्यमात्रासाठी आत्मसाक्षात्कार मिळविषे अत्यंत आवश्यक आहे. त्याशिवाय मानवात संतुलन येत नाही. त्यामध्ये सरे प्रेम निर्माण होत नाही व त्यामध्ये सरी सामुहिकता येत नाही व त्याला सत्याची ओळख पटत नाही. ते सारे ज्ञान गुध्द ज्ञान होऊन जाते जिला . ती फक्त या Read More …

Makar Sankranti Puja (India)

Shri Surya puja. Kalwe (India), 14 January 1990. Today is the day for us to celebrate in India very much. Because the Sun is now in Capricorn and from Capricorn it then comes to Tropic of Cancer. When the Sun comes back to this Earth then all the creativity of mother earth starts acting and she creates such beautiful things like flowers, nice nourishing things and fulfilling things like fruits and she makes our eyes cool down with the greenery she has and the way she blesses us is manifold with the advent of the Sun. In the same way now that the Sun of Sahaj Yoga is rising and is coming to the zenith and it has definitely shown you the result on the first principal that is your Mooladhara and your creative power of that Mooladhara which is the Kundalini has been rising and rising and opening your being, and showing the results in your life. It has made your lives very beautiful. It has made your life very joyous and very happy. Now we are at a point where we have to trigger a new jump, a new flight. And for this flight we have to see that we become very light in our Ideas, thoughts and in our Conditionings. You are so much full of conditionings. All types of Conditionings are on us. I don’t understand how we get struck to things which are of no value, which are of no sense. And they get lost….. Read More …

Birthday Puja Mumbai (India)

Birthday Puja Date 21st March 1987 : Place Mumbai Puja Type Speech Language Marathi आणि माझी सर्वांना विनंती आहे, की राष्ट्रभाषा सर्वांनी शिकलीच पाहिजे. आणि त्या भाषेमध्ये एक समत्व आहे. अर्थात् मराठी भाषेसारखी आध्यात्मिक भाषा आज तरी प्रचलित नाही. पण तरीसुद्धा राष्ट्रभाषा ही शिकली पाहिजे. कारण आपले जे इतर बंधू आहेत, जसे तामीळचे लोक आहेत किंवा बांग्लादेश, बांगला भाषा बोलणारे लोक आहेत किंवा इतर देशातले जे लोक आहेत, त्या लोकांचे जे काही विचार आहेत, ते सगळे आधी हिंदी भाषेत देऊयात, इंग्लिश भाषेत जाऊ दे. कारण आपल्या संस्कृतीत आणि इंग्लिश संस्कृतीत फार तफावत आहे. तेव्हा ती आधी हिंदीतच फोफावी लागते. जरी आपली मातृभाषा कोणतीही असली, तरी हिंदी भाषा ही शिकली पाहिजे. मग त्यापासून तुम्ही इतर संस्कृत वरगैरे सगळे शिकू शकता. पण आधी हिंदी भाषा शिकली पाहिजे. सगळे फारेनर्स आता हिंदी भाषा शिकत आहेत आणि मला म्हणतात, ‘माताजी, ह्या लोकांना तरी हिंदी येतं ! मराठी लोकांना तर हिंदी येतच नाही. मग त्यांच्याशी कसं बोलायचं?’ म्हणजे त्यांनी चौदा भाषा शिकायच्या का? आता आपलं विश्वाचं कार्य आहे. आता राष्ट्रभाषेचे तसेच धिंडवडे निघालेले आहेत. म्हणजे त्यांनीच काढलेले आहेत. निदान आपण तरी महाराष्ट्रात त्याला नीटपणे सजवलं पाहिजे. मी राष्ट्राभिमान म्हणून म्हणत नाही. पण मला दुसरा कोणताच मार्ग दिसत नाही. हिंदी भाषेशिवाय ही संस्कृती आपण जगभर कशी पसरवू शकतो? एक तर सगळ्यांना मराठी भाषा शिका म्हणून म्हणावं लागेल. तसं काही जमायचं नाही. पण आता हिंदी भाषा तरी शिकली पाहिजे. महाराष्ट्रीयन लोकांना कठीण नाहीये हिंदी भाषा शिकणं! ती शिकली तर बरं होईल. तसं महाराष्ट्रात फिरत असतांना मी मराठीतच बोलत असते आणि अध्यात्माला फार पोषक आहे, हे सर्व जरी Read More …

Diwali Puja Pune (India)

Diwali Puja (Hindi/Marathi). Pune (India), 1 November 1986. मराठीत म्हणतात, ‘त्याला पाहिजे जातीचे,’ आणि जात कोणती, तर सहजयोगाची. आपली एकच जात आहे. आपली जात एक आहे. असे म्हणतात, ‘या देवी सर्वभूतेषु, जातिरूपेण संस्थिता।’ सगळ्यांच्यामध्ये आहेत जाती. अनेक जाती आहेत. देवीने अनेक जाती केल्या. एक अशी जात आहे, की जे लोक परमेश्वराला विचारतसुद्धा नाही. ती एक जात आहे, जाऊ देत. दुसरी एक जात आहे, जे नेहमी परमेश्वराच्या विरोधात असतात. ती एक जात आहे, जाऊ देत. तिसरी एक जात आहे, ज्यांना भलते धंदे जास्त आहेत आणि परमेश्वर नको. ते ही आहेत, जाऊ देत. असेही लोक आहेत जे परमेश्वराच्या नावावर नुसते कर्मकांड करत बसले आहेत. अनेक जन्म केले आणि अजूनही करतच आहेत. त्यांचं ते ही सुटत नाही. कितीही सांगितलं तरी सुटत नाही. जाऊ देत. ते ही आहेत. त्याहन असे ही लोक आहेत की जे खरोखर परमेश्वराला शोधत आहेत. त्यांची बुद्धी त्याबाबतीत अगदी शुद्ध आहे आणि स्पष्ट रूपाने त्यांना दिसतय की परमेश्वर मिळवणं म्हणजे काय! हे लोक आपल्या जातीतले आहेत. आपल्या जातीत येऊ शकतात. प्रत्येक माणसाशी सहजयोग वर्णिता येत नाही. सहजयोगाला समजण्यासाठीसुद्धा एक विशेष पद्धतीचे लोक पाहिजेत. सहजयोगी सहजयोग मिळाल्यानंतर सर्व तऱ्हेच्या लोकांना जाऊन भिडतात. काही श्रीमंत माणसं असतात. ‘माताजी, ते फार श्रीमंत लोक आहेत. तुम्हाला भेटायची इच्छा आहे.’ ‘बरं मग पुढे काय!’ ‘ते म्हणतात आम्हाला एकदा माताजींना भेट्ू द्या.’ ‘मग त्यांना काय पाहिजे?’ ‘काही नाही, ते भेटायचं म्हणतात.’ मी म्हणते, ‘अहो, राहू देत, त्यांना अजून थोडसं बघू द्या.’ लोकांना समजत नाही, असं कसं माताजी म्हणाल्या? एवढे श्रीमंत आहेत. कारण त्या लायकीचे नाहीत ते. पैसे आले म्हणून पॉलिटिशियन आहेत. तुम्ही भेटा. म्हटलं, दरून नमस्कार! Read More …

Navaratri, Shri Gauri Puja Pune (India)

1986-10-05 Navaratri, Shri Gauri Puja (Hindi/Marathi) मराठी भाषा फार चांगली आहे कारण तिला तोड नाही. विशेषकरून सहजयोग हा मराठी भाषेतच समजवता येतो. आणि या ज्या गोष्टी मी हिंदी सांगितल्या त्याला कारण असे आहे की हिंदी लोकांमध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल आपल्या संस्कृतीबद्दल फार कमी माहिती आहे. त्यांच्या भाषेतच नाही. त्यांना काही माहीतच नाही. पुण्य म्हणजे काय ते माहीत नाही. तेव्हा थोडेसे हिंदीत बोललेले बरे कारण तुम्हाला सगळे आधीच पाठ आहे, सगळं माहिती आहे. सगळे पाठ आणि नंतर सपाट तसाही प्रकार आहे म्हणा. पण तरीसुद्धा असे म्हटले पाहिजे की आपल्याला फार मोठी संतांची इथे शिकवण जी मिळालेली आहे हा एक इतका मोठा आशीर्वाद आहे. त्या आशीर्वादाने संस्कृती म्हणजे काय ते आपल्याला माहिती आहे. पुण्य म्हणजे काय ते आपल्याला माहिती आहे. हे चांगले-वाईट काय ते आपल्याला माहिती आहे. कळतं पण वळत नाही. कळतं सगळं की हे सांगितलेले आहे, वाईट आहे. असा पुण्यसंचय आपण पुष्कळ केलेला आहे. म्हणूनच या पुण्यामध्ये, या पुण्यनगरीमध्ये आपला जन्म झाला हे कबूल, पण तरीसुद्धा इतर लोकांना बघून आपल्याला असं वाटतं की आम्ही पुणेकर म्हणजे काही जास्त श्रीमंत नाही, मुंबईकर जास्त श्रीमंत आहेत. त्याच्याहून असं वाटतं की मुंबईपेक्षा दिल्लीचे लोक अधिक श्रीमंत. त्यांच्याजवळ पैसे जास्त असतात. तिथे दिल्लीला तख्तच असल्यामुळे तिथे त्यांच्याजवळ मान, बुवा पान, आदर हे सगळे काही बाह्यत: पुष्कळ दिसतं. तेव्हा असं वाटतं केवढे मोठे लोक आहेत हे. ह्यांचे केवढे मोठे पण आमचं काय, आम्ही गरीब अजून. पण तुम्ही पुण्यवान आहात. पण ह्या पुण्यातच असे लोक आहेत देवालाच मानत नाहीत. मोठे मोठे धुरंधर मी पाहिले. मोठे, मोठे विद्वान लोक मी पाहिले ते देवालाच मानत नाही म्हणजे इतके शिष्ट Read More …

Public Program Day 1: Bhakti aur Karma Sir Shankar Lal Concert Hall, New Delhi (India)

चैतन्य लहरी सप्टेंबर / ऑक्टोबर २००० भक्ति आणि कर्म प. पू. श्रीमाताजी निर्मलादेवींचे भाषण (सारांश) दिल्ली २१-२-८६ स्त्रीत्वाची जाणीव विसरून पुरुषीपणाचे स्वभावधर्म दाखवू आजकाल आपल्यासमोर मानवी-जीवनासंबंधी अनेक पाहतात. हे एक प्रकारचे कठीण काम आहे. ही कुण्डलिनी प्रश्न आहेत. आपल्यामध्ये जो बौद्धिक वर्ग आहे त्या लोकांना तुमची प्रत्येकाची स्वतःची आई आहे व पुत्राला पुनर्जन्म देण्यासाठी ती सदैव वाट पाहत असते. म्हणून ती जागृत झाली पाहिजे व तेही सामूहिक प्रकारे होणे जरूर आहे. पूर्वीच्या काळी असे आत्मसाक्षात्कार प्राप्त झालेले थोडेफार लोक होते. मला कुणाशी वादविवाद वा भांडण कराचये नाही. आईची एकच इच्छा असते की तिने प्रेमाने तयार केलेले जेवण खाऊन पुत्राने दिल्लीमधील सत्य शोधणाऱ्या सर्व साधकांना नमस्कार. वाटते की आजपर्यंत झालेल्या अवतरणांनी हे कार्य का नाही केले? याला काय उत्तर देणार? वृक्ष जेव्हा बीजापासून तयार होतो त्या प्रक्रियेत अनेक अवस्था असतात. म्हणून मी नेहमी हेच सांगते की सध्याचा काळ हा बहराचा समय आहे आणि या काळांतच माणसाला त्याच्या पूर्व-पुण्याईची फळे मिळणार आहेत. हे फार पूर्वीच सांगितले गेले व लिहिलेलेही आहे. नल- दमयंती आख्यानामधेही हे सांगितले आहे की कलियुगामध्ये कलीने नलाचा पत्नीपासून विरह घडवून आणला व त्याचप्रमाणे लोकांना भ्रमामध्ये गुंतवून सर्वनाशाकडे पाठवले या दुष्कृत्याची तृप्त व्हावे. ही एक सरळ, सहज गोष्ट आहे. हा विषय सूक्ष्म व गहन आहे म्हणून सुरवातीला लोकांना इकड़े वळवणे हीच अडचण येते. थोड़ा वेळ स्थिर होणे अवघडच होते; मगच एकाग्रता व नंतरची समग्रता अनुभवता येते. म्हणून माझी विनंति आहे की तुम्ही सर्वांनी थोडा वेळ मी काय सांगते ते नीट लक्ष देऊन ऐका. शास्त्रीय प्रणालीमध्ये प्रथम एखादी गोष्ट वा सिद्धांत गृहीत धरला जातो व नंतर प्रयोग केल्यावर तो सिद्ध झाला Read More …

The Vishuddhi Chakra New Delhi (India)

MARATHI TRANSLATION OF  19830202 TALK ABOUT Vishuddhi, DELHI प्रेषितांच्या जन्मानंतर ते आपल्या जाणिवेमध्ये एक नवीन विचार लहरी आणतात. आपल्या धर्मभावनेमध्ये ‘एक नवीन परिमाण आपल्या आत एकरूप होताना समजून घेणे आवश्यक आहे. ते असे का ? पूर्वीच्या प्रेषितांनी त्यांचे विचार कसे आपल्या विचारधारेमध्ये रुजविले आहेत. मग आपण म्हणू शकतो, की मोहम्मद पैगंबरांनी असे सांगितले आहे, की जे प्रेषित या आधी पृथ्वीतलावर आले त्यांनी नवीन विचारधारा आणून मानवामध्ये नवीन उत्क्रांती प्रस्थापित केली. एक नवीन पालवी मानवी मनाला अंकुरली. मावनाची नावीन्याची कल्पना ही आहे की जे जुने-पुराणे आहे ते टाकून द्यावे आणि नवे ते घ्यावे किंवा ते असे म्हणतात, की नावीन्य म्हणजे पूर्णत: एक निकटतम सानत्निध्याची अवस्था की या अवस्थेमध्ये मानवाचे उत्थान होईल. पूर्वेकडील आणि पश्‍चिमेकडील लोकांच्या अविचारीपणाचे ते एक प्रमुख कारण होते. जेव्हा केंव्हा एखादी नवकल्पना येते, आपण असे म्हणू शकतो की प्रथम प्रेषित पृथ्वीवर आले आणि त्यांच्या असे लक्षात आले की, मूर्तीपूजा चुकीची आहे. कारण बायबलमध्ये असे सांगितले आहे, की पृथ्वी मातेमधून निर्माण झालेल्या गोष्टींमधून मूर्ती तयार करून त्या मूर्तीची पूजा करणे हे चूक आहे. म्हणून त्यांनी टोकाच्या विचारधारेचा धर्म निर्माण केला आणि सांगितले की कशाचीच पूजा करू नये. पृथ्वी मातेतून निर्माण केलेल्या मूर्तीचीसुद्धा. या जगामध्ये पृथ्वीमातेने निर्माण केलेल्या अनेक गोष्टी आहेत. त्यापैकी कोणत्याही गोष्टीची पुनर्निमिती करून त्यामधून मूर्ती किंवा चित्र निर्माण करून त्याची पूजा करू नये. ‘हे असे करू नये, मूर्तीपूजा करू नये’ असे सांगणारे प्रेषित जेव्हा गेले तेव्हा दुसर्‍या गटाच्या लोकांनी अत्यंत टोकाची भूमिका घेऊन सांगितले की पृथ्वीमातेमधून निर्माण झालेला कोणत्याच गोष्टीची पूजा करू नये अशा प्रकारे मानवामध्ये टोकाच्या विचारांचे दोन गट तयार झाले. एका परिस्थितीमध्ये एक गट सांगतो Read More …

Tattwa Ki Baat New Delhi (India)

1981-02-15 Talk at Delhi University 1981: Tattwa Ki Baat 1, Delhi [Marathi Translation from Hindi] MARATHI TRANSLATION (Hindi Talk) Scanned from Marathi Chaitanya Lahari काल मी तुम्हाला सांगितले होते की आज तत्वाबद्दल आहे. पण तत्वे अनेक आहेत. ही जी अनेक तत्वे आहेत. सांगेन, जेव्हा आपण एखाद्या झाडाकडे पाहतो, तेव्हां आपल्या निरनिराळ्या चक्रांवर त्यांचा वास आहे. पण ती एका शरिरांत हे लक्षांत येते की त्याचे मध्ये कोणती तरी शक्ती प्रवाहित समाविष्ठ आहेत आणि एकाच दिशेने त्यांचे कार्य चालू आहे. व प्रभावित आहे की जिच्यामुळे तो वृक्ष वाढतो व पूर्णत्वाच्या त स्थितीला पोचतो. ही शक्ती त्याच्या मध्ये नसेल तर हे कार्य आहे. जस मूळाधार चक्रावर श्री गणेशाचे तत्व आहे. गणेश होऊ शकत नाही. पण ही शक्ती त्याने कशी मिळविली त्याचे तत्व, मर्म काय आहे ? जे बाह्यांत दिसून येते ते झाड, पृथ्वी इतक्या जोरात फिरत आहे की जर आपल्यामध्ये गणेश त्याची फळे-फुले-पाने दिसतात; हे काही तत्व नव्हे. ते त्या तत्व नसते तर पृथ्वीवर आपण टिकलो नसतो. पृथ्वीला सर्वापेक्षा सूक्ष्म आहे. त्या सूक्ष्माला तर आपण बघू शकत चिकटून राहू शकलों नसतो. कोणी म्हणेल की माताजी, नाही. ते जर साकार असते तर दिसले असते. परंतु ते पृथ्वीच्या आंत सुध्दा गणेश तत्व आहे ? ही गोष्ट खरी आहे. निराकार स्थिती मध्ये आहे. याचा अर्थ त्याच्यात असलेली पृथ्वीच्या गणेश तत्वाच्या योगानेच आपण पृथ्वीला धरून पाणी, जरी ते वहात असले तर ते तत्व नाही. पाणीच त्या आहेात परंतु पृथ्वीचे आंत जे गणेश तत्व आहे ते पृथ्वीचा शक्तीला आपल्यातून वहात असते. म्हणजे जर पाणी तत्व जो (axis) आहे त्यावर गणेश तत्व स्थित आहे.खरं म्हणजे आहे असे धरले तर Read More …

Navaratri Celebrations, Shri Kundalini, Shakti and Shri Jesus Mumbai (India)

Advice (Hindi) “Shri Kundalini Shakti and Shri Jesus Christ”. Hinduja Auditorium, Bombay (India), 27 September 1979. [Translation from Hindi to Marathi] ‘श्री कुंडलिनी शक्ती आणि श्री येशु ख्रिस्त’ हा विषय फारच मनोरंजक व आकर्षक असून सामान्य लोकांसाठी एक अभिनव विषय आहे कारण की आजपर्यंत कधीही कोणीही श्री येशु ख्रिस्ताचा संबंध कुंडलिनी शक्तीशी लावलेला नाही. धर्माच्या विराट वृक्षावर अनेक देशांमध्ये अनेक प्रकारच्या भाषांमध्ये अनेक प्रकारचे पुष्परूपी साधु-संत होऊन गेले. ह्या विभूत्तींचा आपापसात काय संबंध होता ते फक्त त्या विराट वृक्षालाच माहीत आहे. जेथे जेथे पुष्परूपी साधु-संत झाले तेथे तेथे त्यांनी धर्माचा सुगंध पसरविला. परंतु आसपासच्या लोकांना या सुगंधाचे किंवा साधु-संतांचे महत्त्व समजले नाही. तेव्हा एखाद्या संताचा संबंध आदिशक्तीशी असू शकतो किंवा नाही ह्याची जाणीव इतरजनांना असणे दूरच. मी ज्या स्थितीवरून आपणास हे सांगत आहे ती स्थिती आपणास प्राप्त झाल्यास वरील गोष्टीची अनुभूती आपणास येईल. कारण मी जे आपणास सांगत आहे हे सत्य आहे किंवा नाही हे जाणण्याचे तंत्र सध्या आपणाकडे नाही किंवा सत्य काय आहे ह्याची सिद्धता आपणाकडे सध्या नाही. तोपर्यंत आपले शारीरिक यंत्र वरील गोष्ट पडताळून पहाण्यास परिपूर्ण नसते. परंतु ज्यावेळी आपले शारीरिक यंत्र सत्याशी जोडले जाते, त्यावेळी आपण वरील गोष्टीचा पडताळा घेऊ शकतो.. याचाच अर्थ प्रथम आपण सहजयोगात येऊन ‘पार’ होणे आवश्यक आहे. ‘पार’ झाल्यानंतर आपल्या हातातून चैतन्य लहरी वाहू लागतात. एखादी गोष्ट सत्य असल्यास आपल्या हातात थंड थंड चैतन्य लहरींचे तरंग येऊ लागतात व असत्य असेल तर गरम लहरी येतात. अशा तऱ्हेने प्रयोग करून आपण एखादी गोष्ट सत्य आहे किंवा नाही हे जाणू शकतो. ख्रिश्चन मंडळी श्री येशु ख्रिस्ताबद्दल जे जाणतात ते ‘बायबल’ ह्या ग्रंथामुळे. ‘बायबल’ हा ग्रंथ Read More …

Evening prior to departure for London Pune (India)

Evening prior to Her departure for London (Marathi). Pune, Maharashtra, India. 30 March 1979. किती लवकर आलात सगळे जण? सगळ्यांना त्रास होतोय. आता मात्र मना करायचं लोकांना कोणी आलं तर. इतका उशीर करून यायचं आपलं व्यवस्थित स्वयंपाक वगैरे करून. अस कस चालणार आहे? सगळ्यांना त्रास होतो कि नाही? बसा आता, बोलू नका. इतर लोक ध्यानात बसले आहेत. ही तपोभूमी ह्यावेळेला झालेली आहे. इथे येऊन निदान लोकांच्या कडे लक्ष्य दिले पाहिजे. असे हात करून बसा. तुम्ही देवाला भेटायला येता. मग वेळेने आल पाहिजे नं थोडे तरी? थोडसं तरी गांभीर्य असायला पाहिजे. केवढं मोठं मागायला आलात माझ्याकडे!

Nirvicharita Mumbai (India)

Nirvicharita “VIC Date 6th April 1976 : Place Mumbai Seminar & Meeting Type Speech Language Marathi हे सहजयोगाचे कार्य किती विशेष आहे! मी आपल्याला आधी सांगितलं की गणपतीसारखं एक नवीन मॉडेल मी तयार केलं आहे तुमचं. एक नवीन पद्धत आहे ही. ती विशेष रूपाने तुम्ही ग्रहण केली कारण तुम्ही त्या ग्रहणाला योग्य आहात. अयोग्य दान नाही दिलेलं मी. तुमची योग्यता क्षणोक्षणी, पदोपदी मी जाणते. फक्त एवढे म्हणता येईल की आईच्या प्रेमामुळे फारच हळुवारपणे, सांभाळून, प्रेमाने, अत्यंत काळजीपूर्वक हे कार्य झालेले आहे. पण आपल्यामध्ये ती योग्यता नसती, तर हे झालं नसतं. पैकी आज हजारो मंडळी इकडे-तिकडे धावत आहेत. वेड लागलं आहे लोकांना. विचार करीत नाही, की आजपर्यंत शास्त्रांमध्ये जे सांगितलेले आहे, अनादी कालापासून, जे मोठ्या-मोठ्या त्त्ववेत्त्ांनी आणि कृष्णासारख्या महान परमेश्वराने, ते त्याचीच एक साक्ष आहे. त्यांच्या तोंडूनही ज्या गोष्टी निघाल्या, त्या सगळ्यांना एकीकडे फेकून ह्या लोकांनी ज्या नवीन नवीन पद्धतींनी लोकांना आपल्या जाळ्यात फसवलेले आहे त्याबद्दल कोणताही विचार हे लोक का करीत नाहीत ? कोणत्याही शास्त्रात, मग ते मोहम्मद साहेबांनी लिहिलेले असो, किंवा ख्रिस्तांनी सांगितलेले असो, किंवा कृष्णाने गीता म्हटलेली असो, सगळ्यामध्ये जे तत्त्व आहे, की तुम्हाला स्वत:च्या आतमध्ये असलेला स्व जाणला पाहिजे आणि त्याची शक्ती तुम्हाला लाभते. पण असे म्हटल्याबरोबर लोक त्यापासून परावृत्त होतात. कारण सत्याच्या गोष्टी केल्या की लोकांना ते पटतच नाही मुळी. असत्य असलं की ते लगेच पटतं आणि असत्याच्या मार्गावर चालण्याची सवय पडल्यामुळे ते रुचतंही जास्त. असत्याची कास धरून मानवाने शेवटी गाठलंय काय? तर नरकाची पायरी. नरक गतीला उतरायची स्थिती आलेली आहे. हे कलियुगात दिसतंय आपल्याला चहुकडे. बापाला मुलाचा विश्वास नाही, मुलाला आईचा विश्वास नाही. संसारात सगळा Read More …

Public Program Bharatiya Vidya Bhavan, Mumbai (India)

१७ मार्च १९७५              काही विशेष रूपाने मी आपल्याला सांगितलेले आहे , आणि ज्या चैतन्य  स्वरूपा ची गोष्ट प्रत्येक धर्मात प्रत्येक वेळेला सांगितलं आहे त्यात पण आपल्यामधून भरपूर लोक चांगलेच ओळखून आहे. त्यावर पण जेव्हा मी काई म्हणते कि तुम्ही संसारा मध्ये राहता आणि तुम्ही हाथ योग कडे नाही गेले पाहिजे  भरपूर लोक माझ्यावर नाराज होतात, आणि जेव्हा मी काई म्हणते कि ह्या सन्यास च्या मागे तुम्ही तुमचा वेळ वाया नका घालायू आणि त्यांना हवं (१.१५)याना हवं कि सांसारिक लोक ____ हवं , असं तर मी सर्व च धर्म बद्दल सांगायची इच्छा ठेवते. एवढंच नाही पण जे काई त्यात अर्धवट पण माहिती होत आहे त्याला मला पूर्ण करायचं आहे . मी कधीच कोणत्या शाश्र आणि धर्माच्या विरोधात असूच शकत नाही पण अशाश्र च्या नक्कीच विरोधात आहे आणि अधर्मच्या. आणि जिथे कोणती गोष्ट अधर्म होते आणि अशाश्र होते ,एका आईच्या नात्याने मला आपल्याला स्पष्ट्पणे सांगावं लागेल. नंतर आपल्याला सुध्दा अनुभव येईल कि मी जे म्हणते ते एकदम सत्य आहे आणि प्रात्यक्षिक आहे.             जेव्हा तुम्ही ह्या तुमच्या हातातून वाहणाऱ्या चैतन्य चा उपयोग कराल तेव्हा तुम्ही समजून घ्याल कि मी जे काई म्हणते एकदम सत्य म्हणजे आणि पूर्णपणे आपल्या हित साठी आणि तुमच्या उथ्थान च्या मार्गासाठी व्यवस्तीत रूपाने प्रकाशित होण्यासाठी सांगते. हीच एक शोचनीय स्थिती आहे कि मानव सत्य ला घ्यायला खूप वेळ लावतो. जर खोट्टं कुणी  पसरवत असेल तर मानव ते खूप लवकर स्वीकारतो किंवा अशी काही गोष्ट ज्याने त्याच्यातल्या कमीपनाला प्रगल्भता मिळेल किंवा त्याच्या अहंकाराला पुष्टी मिळेल तर मानव त्याला खूप लवकर Read More …

Teen Shaktiya Mumbai (India)

Teen Shaktiya [Marathi Transcript – Soundcloud track: 1975-0121 Seminar Mumbai (Marathi), from 18:13 to 21:00] ते ही अत्यंत दुःखी लोक आहेत. रडत असतात सकाळपासून संध्याकाळपर्यंत. अन्न पचत नाही त्यांना. काय फायदा! जिथे खायला नाही ते रडतात, ज्यांना खायला आहे ते ही रडतात. आत्महत्या करतात. जे आजारी आहे ते रडतात, जे आजारी अस्सल आहे. आम्ही अस्सल द्यायला आलो आहोत. तुम्ही काय नकली गोष्टी मागता आमच्याकडे. तब्येत बरी नाही ते ही रडतात. काय सुरू आहे? सगळा वेडेपणा आहे. मागायचं तर ते मागा जे करून द्या. अमकं ठीक करून द्या. तमकं करून द्या. अरे, होईल ते. त्याचं काय! अस्सल माल घ्या आधी. त्याचे मूल्य नाही. अरे संसारात सगळ्यात महत्त्वपूर्ण तेच आहे. ते मिळाल्याशिवाय आनंदच मिळणार नाही. काहीही बाकी सगळं व्यर्थच ठरतं. आता परिसासारखे जे आहे ते मागा. असे मागणारे असते, तर देणारे आम्ही आहोत इकडे बसलेले, पण आहेत कुठे मागणारे? आईला मागितलं तर विशेषच मागायला पाहिजे. असलं कसलं काय मागायचं! भाडोत्री! सगळी कमाई देऊन टाकू तुम्हाला. मागा तर खरी. सगळी पुण्याई तुमच्यासाठी लावून टाकू पणाला. उभे तर रहा! तुमच्या चरणावर येऊन पडलो तरी तुमच्या लक्षात येणार नाही. ही केवढी तळमळ आतून आहे. समजलं पाहिजे. कळेल का? ध्यानात जायचे आहे प्रेमाने. सगळे प्रेमाचे खेळ आहेत. अगदी शांतपणे डोळे मिटायचे. काही करायचं नाही. स्वत:चं, जे तुमच्यातलं आहे, ते अगदी वर आहे.

Guru Purnima, Sahaja Yoga a New Discovery Mumbai (India)

Guru Purnima Puja. Mumbay (India), 1 June 1972. Translation from Hindi to Marathi सहजयोगाचा एक अभिनव असा आविष्कार होत आहे. जे सत्य आहे जे ‘आहेच’ त्याचा आविष्कार कसा होतो हे समजून घ्या. कोलंबस हिंदुस्थान शोधायला बाहेर पडला. तेव्हाही हिंदुस्थान होताच; नसला तर शोध कशाचा घ्यायचा? तसेच सहजयोग होताच, पण त्याचा अनुभव आता तुम्हाला घ्यायचा आहे, काही जणांना मिळालाही आहे. सहजयोग हा त्या परमतत्त्वाकडे जाण्याचा एक मार्ग आहे; एक व्यवस्था आहे; एक प्रणाली आहे; मानवजातीला उन्नत स्थितीवर येण्यासाठी जीवनाला नवीन दिशा देण्यासाठी ही एक व्यवस्था आहे. ज्यामध्ये मानव या विश्वव्यापी चैतन्याची ओळख करून घेऊ शकेल आणि ते परमचैतन्य आत्मसात करू शकेल. याच परमतत्त्वाकडून सारी सृष्टी चालवली जात आहे व त्याच्यातूनच मानव जन्माला आला आहे. फार प्राचीन कालापासून याचा शोध चालत आला आहे. त्याच्याबद्दल बरेच काही लिहिले गेले आहे; प्रेम, पैसा, सत्ता अशा विविध क्षेत्रांमध्ये मानवाचा हा शोध चलत आला आहे. तरीही मानव अजून स्वतःला नीट ओळखू शकला नाही. तसे पाहिले तर हा एक आनंदाचा शोध आहे. पण मग कुणी संपत्ती मिळाली की आनंद मिळेल असे समजून पैशाच्या मागे लागले, पण त्याचबरोबर ज्यांनी अमाप संपत्ती मिळवली त्यांनाही दुःखापासून सुटका मिळाली नाही; काही लोकांनी तर या निराशेपोटी आत्महत्या करून घेतली. असे करता करता कुठेच आनंद मिळाला नाही म्हणून लोक धर्माच्या मागे लागले. धर्माच्या पाठीमागे लागल्यावरही त्यांचे चित्त बाहेरच्या गोष्टींमधेच अडकून राहिले आणि त्यांना खरी ‘स्व’ (स्वतःची) ओळख झाली नाही. हे असे का होते? कारण माणूस खऱ्या स्व बद्दल अपरिचीत असतो आणि त्यामुळे त्या ‘स्व’ चे वैभव, ऐश्वर्य, महानता, प्रेम हे त्याच्या लक्षातच येत नाही. त्या अवर्णनीय आनंदाला तो पारखाच राहतो. मानव स्वतःच आनंदस्वरूप Read More …