Talk of the Evening Eve of Diwali (India)

Talk of the Evening Eve of Diwali. Noida (India), 10 November 2007. [Marathi translation from Hindi talk] आपल्या सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा ! हे जे आपण वेगवेगळे नृत्याचे प्रकार आत्ता बघितले त्यातून सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की हे जे कोणी होते, ज्यांनी हे लिहीले, सांगितले आहे ते सर्व एकच गोष्ट सांगत आहेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे परमेश्वर आहे हेच सर्वांनी सांगितले आहे. त्यांनी वेगवेगळे अवतार घेतले असले तरी परमेश्वर हा एकच आहे. एकच त्यांच्यामध्ये एकमेकात काही मतभेत नाहीत, भांडणे नाहीत; ते या सृष्टीवर दुष्ट लोकांचा नाश करण्यासाठी, वाईट लोकांना नष्ट करण्यासाठी अवतार घेतात. सर्व ठिकाणी होत आहे. मी पाहते आहे, की जे दुष्ट लोक आहेत ते उघडे पडत आहेत, आता सर्वत्र हे घडत आहे. आपल्या सर्वांचे काम हे आहे, की त्यांना बाजूला करा. जे दुष्ट आहेत, वाईट आहेत पैसे मिळविण्यासाठी काहीही करतात असे सर्वजण नरकात जाणार. आम्हाला माहीत नाही की किती नरक आहेत. आता ज्या वातावरणात आपण बसला आहात, ज्या जागेवर बसला आहात, याचा नरकाशी काहीही संबंध नाही. पण आपण यात राहून अधर्मासारखे वागाल, चुकीचे काम कराल तर आपणसुद्धा नरकात जाल. खूप वेगवेगळ्या प्रकारचे नरक आहेत आणि तिथपर्यत पोहचण्याची व्यवस्था देखील खूप चांगली ठेवली आहे. कारण त्यामुळे तिथे जाणाऱ्यांना माहीत नसते, की आपण कोठे चाललो आहोत. जे उरतात ते स्वर्गात जातात. या पृथ्वीवरील कोणाला माहीत नाही, की वाईट काम करणाच्या सर्वांना नरकात जावे लागते. दिवाळीचा अर्थच हा आहे, की आपण जसे बाहेर दिवे लावतो तसे आपल्या सर्वांच्यात देखील ते प्रज्वलित झाले पाहिजेत. आपल्याला माहीत आहे, की या अंध:कारातील वातावरणात आपण सर्वजण प्रकाश आहात, दिवे आहात. आपल्याला प्रकाश पसरावयाचा Read More …

Mahashivaratri Puja Pune (India)

Mahashivaratri Puja 15th February 2004 Date: Place Pune Type Puja [Marathi translation from Hindi talk, scanned from Marathi Chaitanya Lahari] आज आपण महान गुरुची पूजा करण्यासाठी इथे एकत्र आलो आहोत. सर्व देव- देवतांचा हा महान गुरू कोण, या महान शक्तीचे स्वरूप काय आहे व ती कशी सर्वत्र संचारित होत राहते हे आपण नीट जाणले पाहिजे. हे गुरुतत्त्व म्हणजेच साक्षात् शिव, शिवशक्ति म्हणजेच गुरुशक्ति, ही गुरु-शक्ति मिळाल्यावर तुम्ही स्वत:च स्वत:चे गुरु होता. या शक्तीचे एकमेव कार्य व उद्देश म्हणजे कल्याण. ज्याला या शक्तीचे आशीर्वाद मिळतात त्याचे सर्व प्रकारे कल्याणच होते, सर्व प्रकारची सफ़लता मिळते; एवढेच नवहे तर त्याचे जीवनच प्लावित व अलंकृत होते. मानवाचे संपूर्ण कल्याण आत्मसाक्षात्कार मिळण्यामधूनच होणार ; आत्मसाक्षात्काराशिवाय कल्याण संभवत नाहीं. आत्मसाक्षात्कारानंतरच मानवाला सर्व सुख खन्या अरथने मिळत असते; त्याच्या जीवनालाच तेज येते; पण त्याहीपेक्षां मोठे आशीर्वाद म्हणजे तो पूर्णार्थनें समाधानी होतो. समाधान हे त्याला मिळणारे वरदानच म्हटले पाहिजे आणि त्या समाधानांत तो रममाण होतो. अशा कल्याणामधून तुमची सर्व शारीरिक व मानसिक संकटे आणि व्लेश होत असतात. किंबहुना आजार येणें म्हणजे खरे कल्याण अजून होत नाहीं असे समजावे. तसेच सांसारिक सर्व अडचणी व समस्या पण दूर होतात. कुण्डलिनी सहस्रारात आल्यावर सर्व देवांचे देव म्हणजे महादेव ही कल्याणकारी शक्ती उपलब्ध होते आणि मानव संतुलनांत येऊन खन्या शांतीचा अनुभव घेतो. त्यासाठींच आपण या गुरूला शरण गेले पाहिजे; त्यांनंतर मग कांहीं मागायचे उरतच नाहीं आणि सर्व कांहीं मिळाले अशी श्रध्दा तयार होते; त्यांतूनच तुम्हाला प्रेमाची शक्ति प्राप्त होते, किंबहुना ही प्रेमशक्ति तुम्हाला कवटाळते आणि तुम्ही रोमांचित होऊन जाता. ही शक्ति मिळवण्याचा प्रयत्न तुम्ही करायला हवा. ज्याने ही शिवशक्ति प्राप्त केली आहे Read More …

Christmas Puja Ganapatipule (India)

Christmas Puja IS Date 25th December 2003: Ganapatipule Place: Type Puja [Original Marathi transcript talk] मी मराठीत बोलायचं म्हटलं तर एवढच सांगायचं की ख्रिस्तांचा आयुष्य अत्यंत दुःखमय होतं, पण ते त्यांनी हसून निभावलं. कारण तो पवित्र आत्मा होता. अशा माणसाला कोणतही दुःख होत नाही. पण त्याच्यामुळेच आपण सर्वांनी प्राप्त केलं आहे आध्यात्मिक जीवन. त्यामुळे इतर लोकांनासुद्धा पुष्कळ फायदा होऊ शकतो. कारण ते आपलं आयुष्य बघतात आणि त्यांना आश्चर्य वाटतं की हे मानव असून इतके खुश, आनंदी असे कसे ? पण जेव्हा त्यांना कळतं हे सहजयोगामुळे घडलं तेव्हा ते ही सहजयोगात येतात. ही कमालीची गोष्ट आहे. ते वरदान तुम्हाला मिळालेले आहे. फक्त ते जपून ठेवलं पाहिजे. त्याच्यावर मेहनत केली पाहिजे आणि सगळ्यात मुख्य म्हणजे दुसर्यांना दिलं पाहिजे. एकट तुम्ही अनुभवून होत नाही. हा अमृताचा पेला तुमच्या तोंडात आहे तो दुसऱ्यांच्याही जाऊ देत. दुसऱ्यांनाही बरं वाटू देत. त्यांचही भलं होऊ देत. म्हणून सर्व सहजयोग्यांनी प्रयत्न केला पाहिजे की आम्ही दूसऱ्यांनाही सहजयोगात उतरवू. सगळ्या जगात सहजयोग पसरला आहे. तो फार थोडा आहे. आणखीन पसरायला पाहिजे. ख्रिस्तांचे फक्त बारा शिष्य होते आणि त्यांनी ख्रिश्चानिटी वाढवली. पण केवढ्या चूका झाल्या त्यांच्या. पुष्कळच चुका झाल्या. जेव्हा तुम्ही सहजयोग पसरवता तेव्हा त्या चुका करू नका. सरळ, धोपटमार्गाने ते काही कठीण नाही. त्याच्यामध्ये परमेश्वराने तुम्हाला शक्ती दिलेली आहे, बुद्धी दिली आहे ती वापरा. मला पूर्ण विश्वास आहे की तुमच्या हातून किती तरी सहजयोगी होऊ शकतात आणि तुम्ही तसा प्रयत्न करावा. रात्रंदिवस हाच विचार करावा, की आम्ही कोणाला पार करू? कोणाला आम्ही याच वरदान देऊ ? ही फार मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे. जस तुम्हाला सहजयोग मिळाला तशीच ही जबाबदारी Read More …

Shri Krishna Puja Pune (India)

Shri Krishna Puja. Place: Pune (India), Date: August 10, 2003 [Marathi Transcript] हम लोगोंको ये सोचना है के सहजयोग तो बहोत फैल गया और किनारे किनारे पर भी लोग सहजयोग को बहोत मानते है |   लेकिन जब तक हमारे अंदर सहजयोग पूरी तरह से ,व्यवस्तित रूप से प्रगटित नहीं होगा तब तक सहजयोग को लोग मानते है वो मानेंगे नहीं | इसलिए जरुरत है के हम कोशिश करे की अपने अंदर झांके | यही कृष्ण का चरित्र है की हम अपने अंदर झांके और देखे की हमारे अंदर ऐसी कौनसी कौनसी ऐसी चीजे है जो हमे दुविधामें डाल देती है | इसका पता लगाना चाहिए | हमें अपने तरफ देखना चाहिए हमारे अंदर देखना चाहिए | और वो कोई कठिन बात नहीं है | जब हम अपनी शकल देखना चाहते है तो हम शिशेमे देखते है | उसी प्रकार जब हमें अपने आत्मा के दर्शन करने होते है तो हमें देखना चाहिए हमारे अंदर | वो कैसा देखा जाता है | बहोतसे सहजयोगियोने कहा की माँ ये  कैसा देखा जाता है के हमारे अंदर क्या है | उसके लिए जरुरी है के मनुष्य पहले स्वयं ही बहोत नम्र हो जाए | क्योंकि अगर आपमें नम्रता नहीं होंगी तो आप अपने ही विचार लेकर बैठे रहेंगे | तो कृष्ण के लाइफ में पहले दिखाया गया की छोटेसे लड़के के जैसे वो थे | बिलकुल जैसा शिशु होता है | बिलकुल ही अज्ञानी उसी तरह से | उनकी माँ थी ,उसी माँ के सहारे वो बढ़ना चाहते थे | उसी प्रकार आप लोगोंको भी अपने अंदर देखते वक्त ये सोचना चाहिए की हम एक शिशु Read More …

Inauguration of Vishwa Nirmal (India)

Inauguration (from Hindi). Noida, Uttar Pradesh (India), 27 March 2003. [Marathi translation from Hindi talk, scanned from Marathi Chaitanya Lahari] ढकलत असलेल्या दुर्दैवी महिलाही मी पाहते. अशा महिलांबद्दल एक अत्यंत उदासीन अशी प्रवृत्ति आपल्या समाजांत दिसून येते.अशा दुदैवी अनेक महिलांना मी प्रत्यक्ष भेटून त्यांच्याशी बोलल्यावसही त्यांना दिल्या जणार्या अशा वागणुकीचे कारण मला दिसले नव्हते. म्हणून मी अशा महिलांसाठी त्यांच्या निवासाची व आजकाल आपल्या देशामध्ये जे अनेक प्रश्न आहेत त्यांच्यामागील महत्वाचे कारण म्हणजे आपल्याकडे महिला व पुरुष यांच्याबाबत वेगळा दृष्टिकोन हे मुख्य आहे. ह्या भेदमावाचे कारणच समजत नाहीं. आपल्या शास्त्रांमधें तसे कांहींच सांगितलेले नाहीं, उलट “यत्र नायां पूज्यंते रमंत्रे तत्र देवताः ” असेंच शास्त्रामधे म्हटलेले आहे. तरीही आपल्याकडील परिस्थिति पाहिली तर क Aि उदरभरणाची कांही निश्चित व्यवस्था करण्याचा ठाम निर्णय धेतला होता. खरे तर स्त्री हाच मानवजातीचा दिसून येते की महिलांबद्दल आदराची भावना अजिबात बाळगली जात नाहीं. उत्तर प्रदेशांत तर मी स्वत: पाहिले आहे की कुटुंबामघें स्त्रीला कांहींच किंमत दिली जात नाही., त्यांना नोकरासारखेच राबवले जाते. हे का चालत आले व आधारस्तंभ आहे, तिच्यामुळेंच सारा संसार चालत आला आहे. पण त्यांनाच या वैड लागेल अशा परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. आणि पदरात मुले असल्याने धीर व आशेच्या जोरावर ल्या कसे बसे दिवस काढत आहेत. पैसे मिळवण्याचे काहीच साधन नसल्यामुळे दुसरे काहीच करण्यासारखी त्यांची स्थिति नाही. मग त्या कुठे जाणार व काय विश्व निर्मल प्रेम आश्रम, अजूनही चालले आहे याचे खरे कारण म्हणजे लोक अजून जागृत झालेले नाहीत. घराघरातील स्त्रियांचा असा छळ दिल्ली उदघाटन सोहळ्याचे प रीमाताजींचे भाषण,दिल्ली २७ भाच २003 का केला जातो मला समजतच नाहीं घराबाहेर हाकलून दिलेल्या स्त्रियांकडे कुणी Read More …

Birthday Puja New Delhi (India)

80th Birthday Puja Date 21st March 2003: Place New Delhi: Type Puja [Marathi translation from Hindi talk, scanned from Marathi Chaitanya Lahari] देण्याइतकी समाधानकारक इथें बरेचजण परदेशांतील लोक असल्यामुळें सर्वजण इंग्रजीमधून बोलत होते. दुसरी गोष्ट नाहीं. सहजयोगांत इतक्या मोठया आज मी तुमच्याबरोबर मानवी जीवनाबद्दल बोलणार आहे.हे जीवन सतत प्रवाही असते, संख्येने लोक येत आहेत ही फार आनंददायक गोष्ट आहे. सहजयोग इतक्या मोठ्या प्रमाणावर पसरेल याची खरे तर मलाही कल्पना नव्हती, तुमच्या वयाशी त्याचा संबंध नसतो; पण सहजयोगामधून तुमच्यामध्ये जो प्रकाश आला पण माझ्याच आयुष्यभरात हे घडून आले आहे ह्याचे मला फार-फार समाधान आहे. दूर – आहे त्याचा तुम्ही कसा उपयोग करता हेच महत्त्वाचे आहे. तुम्ही कुण्डलिनी जागृत झाल्यामुळे आत्मप्रकाशांत आलेला आहात; दूरच्या देशांमधेही सहजयोग आता पसरत आहे व वाढतही आहे; अधिकाधिक जनता सहजयोगांत उतरत आहे. आता कांही लोक आपल्या देशांतच कार्य न करता बाहेरच्या प्रांतांमधे जाऊन सहजयोगाचा प्रसार करत तुम्हाला तिची सर्व माहिती आहे; पण तरीही तुम्ही मानवजातीच्या उध्दारासाठीं कसे व किती प्रयत्नशील आहांत हीच एकमेव प्राधान्यक्रमाची गोष्ट आहे. लोकांबद्दल चुका आहेत. मी स्वत: आजकाल सगळीकडे जाऊं शकत नसले तरी सहजयोग वेगाने पसरत आहे दाखवून त्यांची अवेहलना करण्यापेक्षा त्यांना उन्नतीच्या उच्च स्तरावर आणणे हेच तुमचे कर्तव्य आहे; तरच त्यांना आत्मसन्मान है सर्व पाहून मला किती आनंद होत आहे याची तुम्हा लोकांना कल्पना येणार नाहीं. त्यातल्या वाढदिवस पूजा त्यात ४३ देशांमधे तर सहजयोग फारच मोठ्या समजेल व आत्मसाक्षात्कार मिळण्यामधील भाग्य लक्षांत येईल. ही फार महत्वाची गोष्ट आहे. मला प.पू. श्रीमाताजी निर्मला देवींचे आषण निर्मल-धाम, दिल्ली, २१ मार्च 2002 प्रमाणावर बहारत आहे आणि इतर ठिकाणीही तो जम धरत आहे. हे सर्व तुमच्या Read More …

Mahashivaratri Puja Pune (India)

Mahashivaratri Puja Date 16th March 2003: Place Pune Type Puja [Marathi translation from Hindi talk, scanned from Marathi Chaitanya Lahari] जागृत होते. या संहारशक्तिमधुन समस्त ब्रम्हांड श्रीसदाशिवांची पूजा करणार आहोत. श्रीशिव ते नष्ट करुं शकतात; साऱ्या सूष्टीचा नायनाट करायला त्यांना वेळ लागत नाहीं. म्हणून क्षमाशक्ति इतकी अमाप आहे की तिच्या आपण हे नीट लक्षांत घेतले पाहिजे की आपण आधी अत्यंत क्षमाशील बनले पाहिजे; तो नाहीतर ही सारी सृष्टि केव्हाच नाहीशी झाली क्षमागुण आपण मिळवला नाहीं तर आपली असती. माणसांची आजची स्थिती काय आहे प्रवृत्तीही विध्वंसाकडे वळते; आणि तुम्ही जाणताच; त्यांच्या आधाराशिवाय आपल्याच भाऊबंदाचा आपण नाश करुं कित्येक जण लयाला गेले असते. माणसांना लागतो. त्यासाठी सदैव सतर्क व सावधान आज आपण श्रीशिवांची, अर्थात म्हणजे मूर्तिमंत क्षमाशक्ति, त्यांची ही ি आधारावरच आपण अजून जिवंत आहोत; बा योग्य काय, अयोग्य काय हेच समजेनासे झाले राहून आपण उगीचच दुसऱ्यांवर नाराज तर आहे; शिवाय त्यांच्याजवळ क्षमाशक्तीही होत नाहीं ना याबद्दल दक्षता बाळगली पाहिजे. उरली नाहीं; स्वत: कितीही चुका करतील पण कुठल्याही परिस्थितीत दुसऱ्याला जिवे दुस्यांना त्यांच्या चुकांची क्षमा करणार नाहीं. मारण्याचा अधिकार मानवाला नाहीं. श्रीशिव श्रीसदाशिवांपासून हाच बोध आपल्याला जर नाराज होत नाहीत तर आपल्यालाही इतरांवर नाराज होण्याचा काय अधिकार घ्यायचा आहे. क्षमाशीलता हा शिवांचा खास आहे? पण माणसामधं दुसऱ्याबद्दलची नाराजी स्वभावच आहे; माणूस त्यांच्या ठेवण्याची घातक संवय आहे. पशुसुध्दां कांहीं क्षमाशीलतेची कल्पनाही करण्यास असमर्थ विशेष कारण नसेल तर शत्रुत्व ठेवत नाहींत. आहे. आपल्या कसल्याही चुकांची ते क्षमा म्हणून आपण है समजून घेतले पाहिजे की ऊठसूट झगडे- तटे करत राहिलो तर हीच श्री शिव पूजा आ प.पु. श्रीमाताजी निर्मला वेवीचे भाषण पुणे, १६ मार्च 2003 Read More …

Inauguration of Vaitarna Music Academy (India)

English Transcript Inauguration speech for the opening of the new Music Academy (transcr. only English part). Vaitarna (India), 1 January 2003. I’m sorry I spoke in Hindi language, because to talk about My father in any other language is very difficult, though he was a master of English language and he used to read a lot. He had a big library of his own where I also learned English, because my medium of instruction was Marathi. I’d never studied Hindi or English. But because of his library, because I was very fond of reading, I picked up English, whatever it is, and also Hindi. Now they all say I speak very good English and very good Hindi, I am surprised, because to Me they were foreign languages. And when I did my matriculation also, I had a very small book of English, and for inter-science also I had a very small book. And in the medical college of course there was no question of any language, but because I used to read a lot. So I would suggest to all of you to read, read more. But don’t read nonsensical books, very good famous books you must read. That’s how I developed my language, and I had to do so well. By reading that, I could know also so much about the human failings. I didn’t know human beings have those failings, I didn’t know. I was absolutely beyond them. After reading everything, I came to know that there are Read More …

New Year’s Eve Puja (India)

New Year Puja Date 31st December 2002: Place Vaitarna: Type Puja [Original transcript Marathi talk, (first par-translation from English talk), scanned from Marathi Chaitanya Lahari] मिळाली त्याला आम्ही काय करणार ? समजूतदारपुणा नाही. या भांडकुदळ लोकांमध्ये संगीत कसे आले ते कळत नाही. ते इतके वाढले की जो येतो तो काहीना काही गाऱ्हाणे घेऊन येतो. त्यांना सहजयोगात संयम मिळाला की नाही. या महाराष्ट्रात संतांनी मोठी व्याख्याने प्रवचने दिली, त्याचा काहीही परिणाम नाही. भांडकुदळपणा काही जात नाही. त्यांच्याही नावाने भांडण, काहीतरी मूर्खपणासारखे करायचे, हा मूर्खपणा कधी जाईल हे कळत नाही. शांतपणाने राहणे, शांतपणाने इंग्रेजी भाषणाचा अनुवाद : आज आपण सर्व मोठया संख्येने येथे उपस्थित आहात है पाहून खूप आनंद वाटतो. पंचविस वर्षापूर्वी ही जागा खरेदी केली होती पण काही आक्षेप घेतले गेले त्यामुळे काही करता आले नाही पण मी याबाबत योजना करुन होते त्याला मूर्त स्वरुप आले म्हणून आज आपण येथे आहोत. आज बाबाची आठवण येणे अपरिहार्य आहे. कारण भारतीय संगीताचा शास्त्रीय संगीताचा व भारतीय कलांचा प्रसार व्हावा म्हणून त्याने खूप मेहनत घेतली. पण आज तो येथे उपस्थित नाही याचे दुखे: आहे हे आपण सर्व जाणता. कुठल्याही प्रशस्तीची अपेक्षा न करता त्याने खूप काही केले आणि हे घडण्यासाठी त्याने या सर्व आदर्शांचा उपयोग केला. त्याने आपल्या बध्दी आत्मसात करणे हे समजतच नाही. लगेच ओरडायला सुरवात. परदेशी सहजयोगी म्हणतात ते असे का भांडतात. सहजयोगात तरी भांडू नका आणि थोडेसे शांतपणाने घ्या वैतरणा पूजा कौशल्याने कुठलीही आढ्यता न मिरवता, प्रयत्न करा. आपल्याला बदलायचे आहे. याचे अगदी साध्या माणसांना हाताशी धरुन त्यांची त्यांचे खुसपट का काढता. स्वत:चे काय पूर्ण काळजी घेऊन त्यांच्यातील चुकलेले आहे ते Read More …

Christmas Puja Ganapatipule (India)

Christmas Puja, Ganapatipule (India), 25 December 2002. Merry Christmas to you all. According to Sahaja Yoga, Christ is settled on your Agnya Chakra. His whole life is depicting the qualities of a person who is a realised soul. What He has suggested in His own life is that you should not have any greed or lust. The way these days people are greedy all over the world is really shocking. Right from the childhood, our children also learn to ask for this or ask for that; only complete satisfaction in life can give you that equanimity, that balance by which you do not hanker after things. These days even India has become very much westernised in the sense they are also very much wanting to have this and that. Actually, now in America suddenly, with this happening, people are getting to spirituality. They come to spirituality because they think they have not found any satisfaction anywhere. But we have to see from His life, the great life of Christ. First He was born in a small little hut, as you saw many of them when you come round. Very much satisfied. And He was put in a cradle which was all covered with dry, very dry grass. Can you imagine? And then He sacrificed His life on the cross. Whole thing is a story of a sacrifice. Because He had a power, power of Spirit, that He could sacrifice anything, even sacrifice His own life, so you can understand the Read More …

Birthday Puja New Delhi (India)

Birthday Puja 21st March 2002 Date: Place Delhi: Type Puja [Marathi translation from Hindi and English, excerpt, scanned from Marathi Chaitanya Lahari] ह थें पसरलेला हा प्रेमसागर माझे हृदय भरुन आले आहे. या प्रेमप्रवाहाचा पाहून एवढा महासागर कसा निर्माण झाला हेहि लक्षांत आले नाहीं इतकी ही सुंदर घटना आहे. प्रेमाचे शास्त्र असे कांहींच नसते कारण त्याची शक्ति महासागरासारखी सर्वदूर पसरलेली आहे; इतकी की त्याची व्याप्ति लक्षांत येणे अवघड आहे. परमात्म्याची ही प्रेमशक्ति साच्या विश्वामधें, सर्व देशांमधे, सर्वत्र ठायी ठायी पसरलेली आहे. तुम्हाला आत्मसाक्षात्कार मिळाल्यानंतरच तुम्ही ती जाणूं शकता. प्रेम हीच त्या परमात्म्याची शक्ति आहे आणि प्रेमामधूनच ती कार्यान्वित होत असते. सर्वसाधारण लोकांच्या हे लक्षांत येत नाहीं; दुसऱ्याबद्दल मत्सर वा द्वेषभाव बाळगणें, दुसऱ्याशी भांडण-तंटा करणे या सर्व हीन प्रवृत्ति आहेत. तुम्ही सहजयोगी आहांत म्हणून तमच्या मनांत सदैव प्रेमभावनाच फूलली पाहिजे. आपल्या या भारतदेशांत सध्या जी अशांत परिस्थिति दिसत आहे ती बघितल्यावर मनांत प्रथम जाणवते की धर्माच्या नावाखाली लोक एवढे अकांडतांडव कसे करु शकतात? धर्माबद्दल कुणी कांही बोलले वा केले की त्याची तीव्र प्रतिक्रिया दुसरे लोक लगेच व्यक्त करुं लागतात; या क्रिया-प्रतिक्रियेला कांही अर्थ नसतो; उलट त्यामुळें लोकांच्या मनांतील परमात्म्याच्या अस्तित्वाची भावना क्षीण होत जाते. म्हणून परमात्म्याची ही प्रेमशक्ति लोकांच्या मनांत कशी दृढ़ करता येईल याचा तुम्ही विचार केला पाहिजे. मी म्हणेन की त्यासाठी आपण लहान मुलांपासून सुरुवात केली पाहिजे. आपण मुलांना काय शिकवतो व शिकवायला पाहिजे इकडे लक्ष द्या. आपल्या मुलाला वाढदिवस पूजा प.पू. श्रीमाताजी निर्मलादेवींचे भाषण (सारांश) निर्मलधाम दिल्ली दिनांक २१ मार्च २००२ ১২০ दुसर्याच्या मुलाने मारले तर त्याला जाऊन उलट थप्पड मारायला आपण सांगणार कां? त्याऐवजी त्याला समजावले की-मारलं Read More …

New Year’s Eve Puja (India)

New Year Puja – You Should Be Satisfied Within 31st December 2001 Date: Kalwe Place Type Puja [Marathi translation from Hindi talk, scanned from Marathi Chaitanya Lahari] आपल्या सर्वांच्या प्रेमाखातर मी इथे आले आहे. माझी प्रकृति तशी ठीक नाहीं पण इच्छाशक्ति जबरदस्त आहे. म्हणूनच सर्व काही व्यवस्थित बालले आहे. तुम्हा सर्वांची इच्छाशक्ति पण अशीच जवरदस्त व्हायला हवी असे मला वाटते. त्याबाबतीत आपण करत आहोत हे तुमचे तुम्हीच पाहयचे अहे. आपण काय करती व काय करायता पाहिले याचा तुम्ही स्वत:शीच वबिचार करायला हवा. आत्म्याकडून तुम्हाला पुनर्जन्म दिला आहे, भ्रान्तिमधून बाहेर काढले आहे तेव्हां त्यातून पुढची प्रगति साध्य करण्याकडे तुम्ही लक्ष द्यायला हवे; आपल्याला मिळालेल्या शक्तीचा उपयोग केला पाहिजे, जोपर्यंत दुसऱ्या लोकांना सहजयोग सांगून जागृत करण्याचे कार्य तुम्ही करत नाहीं तोपर्यंत तुम्हाला मिळालेली शक्ति तुम्ही समजूच शकणार नाही व तुमचे दोष ি तुम्हाला समजणार नाहीत. मी बरेच लोक-असे बघितले आहेत की ते सहजयोगांत आल्यावरही पैसा कमवायच्या मार्ग असतात. काही जण त्यातून सुधारतात. पण अशा संवयींचा फायदा काय? आजकाल या मुंबई शहरामधें लोकांना सिनेमाचा घोक आहे, तसे मुंबईमधे बच्याच अधार्मिक गोष्टी चालतात. आजकालच्या सिनेमांत अशुध्दता मोक्या प्रमाणात दाखवतात; खरे तर सगळ्या कुटुंबाला बरोबर पेऊन बपण्यासारखा सिनेमा लोकांना आवडेल. त्याच प्रमाणे गल्ली-गल्ली मधून अत्यंत वाईट प्रकारचे धंदे चालतात. वर्तमानपत्र ब मासिकांत अश््ील गोष्टी छापून बेतात. हे सर्व सुधारले पाहिजे व बातावरण निर्मल झाले पाहिजे. त्यासाठी दृष्टिमधे निर्मलपणा आला पाहिजे. स्तब्ध व निश्चल नजरेत पावित्य असते; ज्याची नजर सदैद भरकटत राहते तो सहजयोगी जहेच. दुसरी गोष्ट म्हणजे लोभ व हांवः कसल्याही गोष्टीच लोभ वाटता कामा नये. त्याचप्रमाणे राीटपणा सुटला पाहिजे. ज्याला राग येतो तो सहजयोगी Read More …

Makar Sankranti Puja Pune (India)

Makar Sankranti Puja 14th January 2001 Date: Place India Type Puja [Marathi translation from English talk, scanned from Marathi Chaitanya Lahari] मराठीतील उपदेश इंग्रजी भाषणाचा अनुवाद या दिवशी अनेक आशिर्वाद देवता तुम्हाला प्रदान करते. या दिवसापासून सूर्याचे दक्षिणेकडून उत्तरेकडे सरकणे चालू होते (उत्तरायण). सहजयोगात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तुमच्यातही बदल झाला पाहिजे. तुमच्यात परिवर्तन घडले पाहिजे. ती देवता प्रसन्न होण्यासाठी, तिचे प्रेम प्राप्त करण्यासाठी तुम्ही हे केले पाहिजे. सहजयोगाचा प्रसार करा. मी जे उद्दिष्टांचे चित्र उभे केले आहे ते फार भव्य आहे. त्यासाठी हे महत्त्वाचे आहे आणि ते फलित करण्यासाठी तुम्ही खूप परिश्रम घेतले पाहिजे. हे जाणले पाहिजे की माझे चित्त कुठे भरकटतेय, काय करते, आपण काय उद्दिष्टपूर्तीसाठी आम्ही काय करतो? आम्ही असे किती आहोत ज्यांना सहजयोगाबद्दल ही जाणीव आहे. हा अध्यात्माचा प्रकाश तुमच्यात दिसला पाहिजे. आम्ही केवळ आत्मा आहोत ही सतत जाणीव पाहिजे. दुसऱ्यांनाही तसे घडविले पाहिजे. हे केवळ एका व्यवतीसाठी नाही. सहजयोग एका अधिक कर्मकांडात अडकलेले लोक सहजासहजी बदलत नाहीत, आम्हाला स्वभावात बदल घडवून आणला पाहिजे. उत्तर हिंदुस्थानात हे नाही. ते लोक गंगेत न्हातील परंतु त्यांच्यात परिवर्तन झाले आहे. खूप सुशिक्षित लोक सहजयोगात आलेले पाहून आश्चर्य वाटते. येथे झालेल्या अनेक संतंनी आपले रक्त याठिकाणी ओतले, परंतु त्यांचा काहीही परिणाम झाला नाही. सर्व आयुष्य लोक कर्मकांडात घालवतात पण आता बदल घडलाच पाहिजे. तुम्ही जागृत व्हायलाच पाहिजे. पहाट उगवली तर झोपून राहण्यात कारय अर्थ आहे? महाराष्ट्राच्या बाबतीत फार दुःख वाटते. येथे इतक्या महान व्यक्तींनी कार्य केले पण लोकांना सहजयोग काही जमला नाही. आनंदाच्या गहनतेत आधी उतरायला पाहिजे आणि नंतर तो दुसर्यांनाही प्रदान करता आला पाहिजे. मी महाराष्ट्राचीच आहे. येथे काही Read More …

New Year Puja, You All Have to Become Masters in Sahaja Yoga (India)

Marathi  Transcription – New Year Puja 31st December 2000, Kalve  Marathi  Transcription – New Year Puja 31st December 2000, Kalve  मराठीत बोलायचं म्हणजे आपल्याकडे, बायकांना विशेष करून, सगळे सणबीण अगदी पाठ असतात. आणि प्रत्येक सणाप्रमाणे व्यवस्थित अगदी चाललेलं असतं. सकाळी चार वाजता उठून अंघोळ करून, बंबात पाणी घालून, मग बसायचं, कशाला – पूजेला. आणि इतके आपण लोक कर्मकांडी आहोत महाराष्ट्रात, की तिकडे दिल्लीला बरं. तिकडे लोकांना हे कर्मन्ड  कांड  नाही. म्हणून लाखोंनी लोक पागल. पण महाराष्ट्रात शक्य नाही. तिकडे, पंढरीला गेलच पाहिजे टाळ कुटत. आणि एकदा तुम्ही पंढरीला गेलात की पारच होत नाही. खरोखर व्हायला पाहिजे. पण जेवढे लोक पंढरीला जातात ते पार होत नाहीत. उलट वाजत राहतात. नाहीतर डोक्यावर तुळशीची एवढी मोठी घागर घेऊन, कुठे निघाले – आळंदीला. कशाला? कुणी सांगितलं? ज्ञानेश्वरांनी सांगितलं? त्यांच्या पायात वहाणा नव्हत्या, तर त्यांच्या पालख्या  घेऊन येतात.  त्या पालख्या घेऊन जायचं आणि प्रत्येक गावात जाऊन जेवायचं. म्हणजे स्वतःची काही इज्जतचं नाही. त्या ज्ञानेश्वरांच्या नावावर प्रत्येक गावात जायचं आणि जेवत बसायचं. आणि गाववाले म्हणतात, वा वा , आम्ही केवढं केलं पुण्य. अहो भिकारडे लोक आहेत. हे भिकारडे आहेत. ज्ञानदेवाच्या नावावर भीक मागत फिरतात. त्यांचं तुम्ही काय पोट भरता? अशा भिकाऱ्यांना जेववून तुम्ही कोणचा लाभ घेणार आहात? हे असे पुष्कळसे धंदे आपल्या महाराष्ट्रात चालूच आहेत. ते काही संपत नाहीत. रस्त्यानी जाल तर दिसतातच कुठे ना कुठे. तर हे सगळं बंद करा. स्वतः नाही दुसऱ्यांना सांगायचं. काय मूर्खपणा आहे हा ? कशाला हे करता तुम्ही?  कुठे लिहलंय , कोणच्या शास्त्रात लिहलंय? असं ज्ञानदेवांनी लिहलंय का? असं का करता? हे सगळं सुटायला पाहिजे.                आता हळदी कुंकू करायचं. त्या Read More …

Christmas Puja Ganapatipule (India)

Christmas Puja IS Date 25th December 2000: Ganapatipule Place: Type Puja [Marathi translation from Hindi and English talk, scanned from Marathi Chaitanya Lahari] आजचा दिवस शुभ आहे. तो सर्वत्र साजरा होतो कारण हा इसा मसीहा खिस्तांचा जन्मदिवस आहे. त्यांच्याविषयी लोकांना खूप कमी माहिती आहे. लहानपणीच ते घराबाहेर पडले होते. त्यांनी आपल्या वयाच्या ३३ वयापर्यंत जे कार्य केले ते अतिशय महान कार्य आहे. त्यानंतर त्यांचे जे १२ शिष्यगण होते त्यांनी धर्मप्रचाराचे कार्य केले तुम्हाला जसे समस्यांना सामोरे जावे लागले तसे त्यांनाही अनेक समस्या परमेश्वरी कार्याला कुठलाच चमत्कार नसतो, अशारितीने त्यांनी दर्शविले की तुम्हा आज्ञाचक्राच्या बाहेर येता. आज्ञाचक्राचे दोन बीजमंत्र आहेत एक हं दुसरा क्षं. क्षं म्हणजे क्षमा. जो दुसर्याला क्षमा करतो, त्याचा अहंकार कमी होतो. अहंकारी माणसाला स्वतःविषयी काही दृढ समजुती असतात त्यांना धक्का पोहोचला की त्यांचा अहंकार चढतो. अपमान वाटतो त्यांची विचित्र स्थिती असते. इसा मसीहांनी सांगितले की कोणीही तुमचा अपमान केला, दुःख दिले तर आपण त्यांना क्षमा करां त्यामुळे काय घडते पहा. जेव्हा तुम्ही क्षमा करता तेव्हा ती घटना तुम्ही विसरून जाता नंतर तुम्हाला कसलाच त्रास होत नाही. त्याबाबत पुन्हा विचारही करणार नाही. ही शक्ती तुम्हाला आज्ञाचक्रामधून मिळते. ज्यांचे आज्ञाचक्र ठीक आहे ते क्षमा करणारच क्षमा आल्यात. पण केवळ या १२ लोकांनी पुष्कळ कार्य केले लोक त्यांना ‘नॉत्टिक्स’ (gnostics) म्हणतात. ‘ज्ञ’ जाणणे यापासून नॉस्टिक्स शब्द झाला. ते बरंच काही जाणत होते. त्यावेळच्या धर्मगुरुंनी त्यांना बरेच छळले. खिस्तांच्या शिकवणुकीचा प्रसार करण्यात फार अडथळे येत त्यावेळी लोक आत्मसाक्षात्कारी नव्हते. खिस्त नेहमी सांगत ‘स्व’ला जाणा ‘स्वतः’ जाणा याचे महत्व त्या शिष्यांना समजले नाही ते तसाच प्रचार करत राहिले त्यामुळे हळूहळू अधर्मच वाढत Read More …

Birthday Puja New Delhi (India)

Birthday Puja 21st March 2000 Date: Place Delhi: Type Puja [Marathi translation from English talk, scanned from Marathi Chaitanya Lahari] तुम्हा सर्व सहजयोग्यांनी खूप परिश्रम करून ह्या समारंभासाठी इतकी सुंदर तयारी केल्याचे पाहून जीवनकालामधेंच हे होणार आहे याचबी मला देखील माझे हृदय आनंदाने भरुन आले आहे. या आडबाजूच्या जागेचे स्वरूपच तुम्ही पार पालटून गौरव होत आहेयाचे मला खूप समाधान आहे आणि टाकले आहे. याचे कौतुक वाटावे तेवढे कमीच होईल. सहयोगी लोक प्रेमाने व जिव्हाळ्याने एकरूप होऊन दाखवून दिले आहे. कसे कार्य करू शकतात याचे हे उत्तम उदाहरण आहे. माझा हा वाढदिवस इतक्या उल्हासाने साजरा करताना तुम्ही माझ्यावरची जी भक्ति व आदर दाखवला आहे ती शब्दातून व्यक्त कशी करावी हेच मोलाची देणगी मिळाली आहे हे माणसाच्या लक्षात मला समजेनासे झाले आहे. आजचा दिवस होळीचा सण आहे; रंग उधळून येतो. सहजयोग पसरायला वेळ लागला. तुम्हालासुद्धा लोक एकत्र येऊन हा सण साजरा करतात. त्यामधून हळु-हळुच प्रगति करणे जमले पण आता हा सहजयोग दिसणारे एकमेकांबद्दलचे प्रेम व आपुलकी आपण आहेत व या आनंदाचा अनुभव घेत आहेत माझ्या कल्पना नव्हती, प्रेम, विश्वास व शॉंति यांचा इतका आज तुम्ही केलेल्या या समारंभामधूनही तुम्ही हेच सामान्य माणसांना स्वार्थ सुटत नाही, वैयक्तिक सुख व प्रश्न यांतच ते गुरफटलेले असतात. पण एकदा आत्मसाक्षात्कार मिळाला की आपल्याला किती येते. मग त्याचाच आविष्कार सुंदर तन्हेने प्रत्ययास इतक्या ठामपणे रुजला आहे की त्याच्यात नवीन- नवीन लोक येतच राहणार, कोणी तो सोडून देणार नाहीत. अंतिम सत्य एकदां समजल्यावर त्या ज्ञानामध्ये तुम्ही जणू विरघळून जाता, तुम्ही त्यामध्ये विद्वत्-प्रचूर नसाल पण तुम्हाला ते ज्ञान शुद्ध स्वरुपति घेतली आजपर्यंतचे पाहिजे. लक्षात संबंधाच्या एकमेकांवरील प्रेमाच्या आधारावर आधारित Read More …

Mahashivaratri Puja Pune (India)

Mahashivaratri Puja Date 5th March 2000: Place Pune: Type Puja [Marathi translation from English talk, scanned from Marathi Chaitanya Lahari] आजची शिव-पूजा एका दृष्टीने विशेष महत्त्वाची आहे. आजकाल सर्वत्र बिकट परिस्थिति आली आहे. नुसते रोजचे वर्तमानपत्र हातात घेतले तर सगळ्या बातम्या अंदाधुंद, खून तुमच्यापैकी अनेकांना अनुभव आलेला आहेच. त्यासाठी तुम्हाला स्वतःबद्दल आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे व सहजयोगाबद्दल तुम्ही पूर्णपणे समर्पित झाले पाहिजे. इथे भारतातील सर्व प्रांतांमधून तसेच परदेशांतूनही अनेक सहजयोगी जमले आहेत. आजकाल सर्व देशांमध्ये अनेक विरोधी शविति कार्यान्वित झाल्या आहेत. म्हणून या विरोधी शक्तींच्या प्रभावापासून टूर नेण्यासाठी लोकांची कुण्डलिनी तुम्ही जागृत करणे फार आवश्यक आहे. तुम्ही सर्व सहजयोगी, तुमच्यामधील प्रत्येक जण हे करण्यास समर्थ आहे. ते करतांना लोकांना त्यांचे दोष दाखवण्याची, त्यांना कमी लेखण्याची, स्वतःचा संयम न सोडण्याची काळजी घेऊन शांतपणे तुम्हाला हे कार्य पार पाडायचे आहे. तसे झाले तर शिवांना त्यांचा तिसरा डोळा वेळ येणार नाही. मारामान्या, भ्रष्टाचार, अनैतिक घटना इ. प्रकारांबद्दलच जास्त नजरेस येतात, आणि माणूस सुन्न होऊन जातो. श्रीशिवांचे तांडव-नृत्य सुरू होण्याचा हा समय असावा असे वाटते; त्याच्याशिवाय तरणोपाय नाही असे वाटू लागते. विशेष म्हणजे शिवांचा क्रोध पार उफाळला तर त्यांतून कोण कसे वाचणार हे मला समजत नाही. प्रेम व करुणेचा सागर असले तरी त्यांचा राग विनाशकारी आहे. सा्या विश्वाचा संहार करण्याची शक्ति त्यांच्याजवळ आहे. जगभर विध्वंस चालवलेल्या, लहान बालकाचे रुप घेतलेल्या महाभयंकर राक्षसाचा त्याच्या पाठीवर उभे राहून शिवांनी वध केल्याची गोष्ट तुम्हाला माहित आहेच. त्याच्याच पाठीवर मग ते नृत्य करु लागले होते ही जग वाचवल्याच्या आनंदाची अभिव्यक्ति होती. त्याच अर्थाने जगांत सज्जन, धार्मिक, परोपकारी प्रकोप करण्याची उघडून त्यासाठी तुम्ही प्रत्येकाने आपल्यामध्ये शिवतत्त्व प्रस्थापित केले पाहिजे. Read More …

Guru Nanak Birthday (India)

Anniversary of Guru Nanak Birthday, Noida House (India), November 1999. [Marathi translation from Hindi talk, scanned from Marathi Chaitanya Lahari] ‘नामघारी’ पाहिले. नानकसाहेब स्वतःला मुसलमानांचा पीर व हिंन्दूचे गुरू म्हणायचे. पण त्यांनी जे बीज पेरले त्याला आता अंकुर फुटणार आहे आणि तेच आपले काम आहे. महाराष्ट्रातही ज्ञानदेव फार मोठे संत होऊन गेले पण त्याच्यानंतरही लोकांची हीच तन्हा. लोकानी पंढरीची वारी करायची, टाळ कुटत, फाटक्या कपड्चानिशी महिना-महिना पायी पेढरपूरची यात्रा करायची, तुळशीच्या माळा गळ्चात घालायच्या एवढ्यातच धन्यता मानली. वर पुन्हा तोडात सतत तंबाखू! स्वतःला वारकरी समजून ज्ञानदेवांच्या पादुका त्यांचया पायात वपलासुद्धा नव्हत्या. पालखीत ठेऊन त्याची मिरवणूक कादत चालत वारी करण्या पलीकडे काही मिळवले नाही. पुन्हा पालखीच्या वाटेवरच्या गावातल्या लोकांकडून जेवण मागायचे, हे भीक मागण्यासारखे नाही आज गुरू नानक साहेबांचा जन्मदिवस सगळीकडे साजरा होत आहे; तरीही आपल्याकडे इतवया उत्साहांत तो जसा अवेली साजरा होत आहे तितका पूर्वी कधी मला दिसला नव्हता नानकसाहेबांनी नेहमी सहजयोगव सागितला आणि घर्माव्या नावाखाली उपास-तापास, तीर्थयात्रा, कर्मकाण्डांत गुतणे इ. सर्व प्रकार वरवरचे असल्याचे सांगून त्यावर ते टीका करत. हे करणे म्हणजे धर्माचे अवडंबर माजवणे असे ते म्हणत. आतमधील खर्या ‘मी’ चा शोध घेणे व त्यामध्ये स्थिरावणे हे त्यांच्या दूष्टीने महत्वाचे होते. पण त्यांच्या बोलण्याचा व त्यांच्या कविताबा खोलवरचा गर्भित अर्थ समजून घ्यायला हवा ना? त्याच्या ग्रंथ- साहेबांमध्ये त्यांनी अनेक थोर संताच्या कवितांनाही स्थान दिले व ल्यांचे अभंग वा कविता ग्रंथसाहेबामध्ये आदराने नमूद केल्या म्हणूनच ग्रंथ-साहिब’ हा ग्रंथ लोक पूजनीय मानतात. पण त्याच्या अर्थाच्या खोलात जाऊन मनन केले नाही व नुसते शाब्दिक पठण केले तर काय फायदा होणार? ते कबीरानी म्हटलेच आहे “पढि-पढि पंडित मूर्ख भये” तसाच तो प्रकार. Read More …

Shri Hanumana Puja Pune (India)

Shri Hanumana puja. Pune (India), 31 March 1999. [Translation from Hindi to Marathi – Excerpt] MARATHI TRANSLATION (Hindi Talk) सारांश (Excerpt) Scanned from Marathi Chaitanya Lahari हनुमानानी आपल्या अनेक कामगिरीमधून हेडि दाखवून दिले आहे की ते एक प्रेमाच्या सागरासारखे व्यक्तिमत्त्य होते त्याचबरोबर जे राक्षसी दृष्ट प्रवृत्तीचे लोक होते, ज्याचे एकमेव ध्येय हे इतरांना छळण्याचे वा त्रास देण्याचे होते, अशा लोकाना ठार मारण्यात त्यांना जराही संकोच नव्हता त्यांच्यामधील हा शक्ति व भक्तीचा संगम पाहण्यासारखा आहे आज श्री हनुमान, बजरंगबली पूजेसाठी आपण इथे जमलो आहोत. सहजयोग्यांसाठी श्री हनुमान हे एक आदर्श आहेत. ते आपल्या पूर्ण उजव्या बाजूवर कार्य करत असतात. तेच तुम्हाला जरुर ते मार्गदर्शन करतात, सदैव विवेक देतात. मदत करतात आणि तुमच्या संरक्षणाची काळजी घेतात. तसेच तुमच्या अहंकारावर नियंत्रण ठेवतात. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे ते तुम्हाला गुरुविषयी समर्पणाची शक्ति देतात ते रावणाला फक्त अग्नीचे मय बादायचे हो त्याना साहीत होते श्रीरामांचे एकनिष्ठ सेवक होतेच पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते म्हणून त्यांनी लंकेत जाऊन लंकादहन केले; ल्यामध्ये कुणालाही, अगदी रावणालाही शारीरिक इजा झाली नाही पश त्याच्या शक्तिपुढे सर्वजण भयभीत झाले. सर्व लोकांना रावणाव्या दुष्कृत्याबद्दल काही वाटत नव्हते त आता लकादहन पाहून धायरुन गेले, रावण हा महापापी राक्षस आहे है त्यांना समजून चुकले. यातून या बजरंगवलीजवळ केवड़ी समज व संतूलन होते हे लक्षात घेतले पाहिजे. शक्लिशाली माणसांनी असेच संयमी असले पाहिजे. शिवाजीमहाराजही असेच होते. असे संतुलन तुम्ही मिळवले सुटका करता आली असती; पण सीतेनेच त्याला सांगितले की तुम्ही खन्या अर्थाने सहजयोगी झालात असे मी “तू माझ्या मुलासारखा आहेस आणि पती म्हणून श्रीरामांनी म्हणेन; तुमच्याजवळ शक्ति आली याचा अर्थ हा नाही की रावणाला ठार Read More …

Birthday Puja New Delhi (India)

Birthday Puja 21st March 1999 Date: Place Delhi Type Puja: Hindi & English Speech [Marathi translation from English talk, scanned from Chaitanya Lahari] विवाद करण्यात वा त्याला आवरण्यात काही अर्थ नसतो, ज्याला अवाजवी आत्मप्रोढी असते त्याला शात करण्यात तुम्हा सर्व लोकांचे हे प्रेम बघून माझे हृदय अगदी भरून आले आहे. इतक्या मोठ्या संख्येने जमलेल्या तुम्हा लोकांचा उत्साह व आनंद पाहून प्रेम ही केवढी महान शक्ति आहे याचाच प्रत्यय येतो. या कलियुगातही प्रेमाची ही महती बघायला मिळते हेहि एक नवलच किंवा काही पटवण्याचा प्रयत्न करण्यातही फायदा नसतो, त्याने त्याचा अहंकार जास्तच बळावतो. अशा वेळी प्रेमशक्तीचा योग्य त्हेने वापर करण्यासारखा दुसरा उपाय नाही. गगनगिरी महाराजांचा राग मी कसा उतरवला ही गोष्ट तुम्हाला माहीत आहेच. ते तर लोकांना सांगत की, आदिशक्ती मुंबईला आहेत तर तुम्ही माझ्याऐवजी त्यांच्याकडे जा. पण त्यांची व्हायब्रेशन्स चांगली असल्यामुळे भी त्यांच्याकडे गेले व युक्तीने त्यांचा अहंकार कमी केला, प्रेमशक्ती ही तुम्हाला नेहमीच औपचारिक म्हणायला हवे. मला असे सांगावेसे याटते की तुम्ही आपल्यातली ही प्रेमशक्ती समृद्ध करा म्हणजे सर्वानी तुमच्या मनाल वारंवार येणारे नको ते विचार, ज्यामध्ये स्पर्धा, हेवा, दुसऱ्यांवर टीका, ऊठसूठ दुसयावर रागावण्याची भावना इ असतात ते सर्व नाहीसे होतील आणि ही प्रेमभावनाच सदैव प्रकट होऊ लागेल. ही प्रेमभावना प्रकट होऊ फालतू वा क व्यवहाराच्या पलीकड़े नेते. म्हणून तुम्ही शुद्ध प्रेम बाळगून वागत जा आणि त्यांतूनच सर्व कार्य होत असल्याचे तुम्हाला जाणवेल. म्हणून प्रेमाचा वापर करण्याची सवय लावून घ्या, लागल्यावर तुम्हाला हृदय भरून आजच्यासारखा टाकणारा आनंद व उत्साह प्राप्त होईल. त्या प्रेमशक्तीमध्ये सगळ्या तन्हेच्या चुकीच्या गोष्टी, फालतू विचार, अनाठायी वाद-विवाद हे काही वेळा विशिष्ट लोकांवर सर्व विरघळून जाते. त्यासाठीच Read More …

Mahashivaratri Puja New Delhi (India)

Mahashivaratri Puja Date 14th February 1999: Place Delhi: Type Puja Hindi & English Speech [Marathi translation from Hindi and English talk, scanned from Marathi Chaitanya Lahari] असेल तर तुामधील आरसा स्वच्छ राहील व परमात्म्यांचे त्यामचे येऊ शकेल. पण ईर्षी असली तर हा आरसा प्रतिविधित कला शकणार नाही. म्हणून कुणावदड्धलही राम किया आकस आाळगणे ही खराब गोष्ट आहे, स्हणूतच येशू खिस्तानी सर्वाना क्षमा कारा असे सांगितले तीव गोष्ट अनेक साधू संतही सागत आले. जसे तुम्ही क्षमा करत जाल तसे त्या गोष्टी महादेव, आपल्या नियंत्रणाखाली घेतात आणि ्ची शक्ति अति-सूक्ष्म असल्यामुळे ते या गोष्टींचा निकाल लावतात व त्यासाठी शिक्षा देतात. हे महादेवाचे कार्य असते, तुमधे नाही. भी पाहले की सहजयोगामध्ये आल्यावरही ही ईर्षा सुटत नाही, कुणाला ट्ूस्टी नेमले तर इतराना त्याच्याबद्दल ईंर्षा बाटू लागते, या टूस्टी वा लिडरमध्ये खरं तर काही अर्थ नसतो. माताजींनी हा एक खेळ महादेव श्रीशंकरजी वी आज आपण श्री ी पूजा करण्यासाठी एकत्र आलो आहोत. श्री शंकराव्या नावाने सृष्टीमध्ये अनेक प्रतिबिंब प्रकारची व्यवस्था आहे. आदि शंकराचार्याच्या प्रभावामुळे शंकराची पूजा मो्या प्रमाणावर होऊ लागली. दक्षिण भारतात दोन प्रकारचे पंथ आहेत. एक वैष्णव लोकांचा श्री विष्णुला मातणाच्यांचा तर टुसरा श्री शिवाना मानणाच्यांचा. आपल्या देशातील लोक विभाजन करण्यामध्ये फार हुशार आहेत, ईस्वराचेही जणू विभाजन करण्याचा प्रकारव म्हणा, आणि त्याचे एकत्रीकरण करायला गेले तर वेगळेच पण विपरील रूप बनते. अय्याप्पा ह्या देवतेचा हाव प्रकार लोकानी केला. त्यात सागतात की विष्णूने जेव्हा मोहिनीरूप धारण केले तेव्हा शिव त्याच्या पोर्टी जन्माला आले. ही फार चुकीची गोष्ट आहे. आपल्या देशांत अशा अनेक चुकीच्या गोष्टी सुरु होतात व त्यातून वेगवेगळे पंथ निर्माण होतात.. आपल्या बालवलेला असतो. Read More …

New Year’s eve Puja (India)

New Year Puja – Indian Culture 31st December 1998 Date: Place Kalwe Type Puja Speech-Language English, Marathi & Hindi त्यांच्याकडे लहान मुलांना अत्यंत स्वातंत्र्य असते. कारण त्यांच्याकडे कायद्याने मुलांना काही करता येत नाही. जर एक टीचर मुलाला रागवली, तर त्या टीचरला ते नोकरीवरून काढू शकतात. इथपर्यंत तिथे स्वातंत्र्य आहे. मुलं वाह्यात असतात हे मी कबूल करते . कसेही वागतात, काहीही करतात. आणखीन, त्यांना कोणी थांबवणारे नसते. कोणी सांगणारे नसते. एकदा मी इंग्लंडमध्ये ट्रेनने चालले होते. मी फर्स्ट क्लासमध्ये होते. इतक्यात २५-३० मुलं हातामध्ये सुन्या आणि ब्लेड घेऊन माझ्या कंपार्टमेंटमध्ये आली. म्हटलं आता मला मारतात का? तर म्हणे, आम्ही तुम्हाला काही करणार नाही. तुम्ही चुपचाप बसा. ‘तुम्ही काय करता ?’ तर म्हणे, ‘आम्ही ह्या ज्या उशा लावलेल्या आहेत त्या फाडून बघतोय काय आहे ते.’ म्हटलं, ‘त्यात भूसा असेल किंवा अजून काही तरी असेल.’ म्हणे, ‘नाही, नाही, तुम्ही राहू द्या. आम्हाला बघू देत.’ ते सगळं कापत सुटले. मी तर घाबरूनच गेले. पुढच्या स्टेशनवर स्टेशन मास्तरला बोलविले. ते आले. तर ती मूले चांगल्या शाळेत जात होती. त्यांची जी ३-४ हेड मूले होती, ती आली आणि त्यांनी त्यांना धपाधप मारले. त्यांना म्हणे, ‘तुम्ही असे का केले?’ ‘नाही, आम्ही बघत होतो ह्या खूच्च्यांमध्ये काय आहे?’ मला त्यांचे मारणे आवडले नाही. म्हटलं, ‘मारायचे कशाला ? आता झाले ते झाले. तर म्हणे, ‘तुम्ही असे बोलू नका.’ म्हटलं, ‘बरोबर सांगते आहे.’ त्या मुलांना मारल्यामुळे ती सगळी रडत होती. लहान असतील, जवळजवळ ७-८ वर्षांची. ते मला म्हणाले, ‘तुमच्या हिंदुस्थानात मुले असे करतात का? म्हटलं, ‘असे कधीच करणार नाही. शक्यच नाही. इतक्या चांगल्या शाळेत जाणारी मूलं असे कधीच करणार नाहीत. Read More …

Expression of Subtle Elements New Delhi (India)

Panch Tattwa – The Subtle Elements Date 16th December 1998: Place Delhi: Seminar & Meeting Type [Marathi translation from Hindi and English talk, scanned from Marathi Chaitanaya Lahari] एवढ्या भडीमध्ये आणि अनेक असुविधा असूनहीं लुम्ही सर्वजण इथे आलात याचा एक माता म्हणून मला फार आनेंद वे समाधान वाटत आहे, दुसरा कुठला सोयिस्कर दिवस जमत नव्हता स्हणून तुमच्यासाठी गैरसोयीचा असूनही हाच दिवस उरण्यात आला. विमानलळावर माझे नीट दर्शन झाले नाही असे ब्याच लोकांचे म्हणणे होते, मला पण त्यावेळी तुमच्याकड़े जास्त लक्ष देता आले नाही. म्हणून आज तुम्ही सर्वजण इथे जमलात है फार छान झाले, दिल्लीबाल्यांचा अशा कार्यक्रमाबहदलचा उत्साहही वाखाणण्यासारखी आहे; असाच उत्साह सगळीकडे मिळाला ततर हा भारत देश एक दिवशी सहजयोगाचे महाद्वार बनेल, (टाळया) एक घोर कलियुग स्हणावा लागेल. कलियुगाचे एक वैशिष्ट असे की माणूस चटकन् म्रतिमध्ये अडकतो. त्याचा सारासार विवेक काम करेनासा होतो आणि त्या भ्रांतीमुळे तो कुठे मरकटत राहतो त्याचे त्यालाच कळत नाही. आजकाल लोक वाल त्या पुढ़ात्यामागे लागतात. चुकीच्या गोष्टीना बळी पडून त्यांचा स्वीकार करतात आणि आपलेच नुकसान करून घेतात, धर्माचा मार्ग सोडून अघमच्या मार्गाला बिचकता लागतात आणि त्याबदल त्यांना काही फिकीरही वाटत नाही. उलट स्याय बुकीच्या गोष्टी पुन्हा-पुन्हा करत राहतात आणि बर त्याची बढाई मारत राहतात. जणू अशा गोष्टी करणे म्हणमे सत्कर्मच केल्यासारखे ते समजतात. अशा या वणव्यासारख्या चारी बाजूनी पेटलेल्या जगामध्ये तुम्ही सहजयोगी म्हणून जगत आहात. या कलियुगाचे अनेक प्रताप पुराणात सांगितले आहेत, एक कहाणी अशी आहे की हा कलि एक दिवस नलराजाच्या तावडीत सापडला आणि त्या कलीनेचे त्याला त्याची पत्नी दमयतीपासून दूर होण्यास भाग पाडले असल्यामुळे नलराजाने कलीचा सर्वनाश करण्याचे ठरवले, त्यावेळी कली राजाला म्हणाला Read More …

75th Birthday Felicitation Program, Put Attention To Your Spirit New Delhi (India)

75th Birthday Felicitation Program. Delhi (India), 20 March 1998. I bow to all the seekers of truth. So much has been said and really my heart is full of gratitude for all of you to come here, all the way, and the way people have described about Sahaja Yoga. To understand Sahaja Yoga, we should know where are we today in this Kali Yuga. What are we facing today? It should really make you feel quite disturbed to see the way things are going on in every country, everywhere. What’s the problem? What is the, such a need for people to become so restless, full of tensions. Collectively, country-wise, anywhere you go you find some sort of a confusion. Terrible. The whole society seems to be boiling with a kind of a fear of destruction. What is the reason? There are so many religions, so many organized, disorganized, all kinds of things. There are so many sadhus and saints. There are so many books written about what you should have. But the only one who is a seeker of truth should see one point: Why, why there is so much problem in this world and how can you help them? Where is the problem? It is inside the human being. As described, you see, we have come out of a animal stage to a human stage. We have a human awareness, no doubt. In that awareness, we start seeing all kinds of things that are not good, which are destructive, Read More …

Shakti Puja (India)

Shakti Puja. Kalwe (India), 31 December 1997. आज हम लोग शक्ति की पूजा करनेके लिए एकत्रित हुए है | शक्ति का मतलब   पूरी  ही  शक्तिया | और किसी एक विशेष शक्ति की बात नहीं | ये पूरी शक्तिया हमारे  हर एक चक्र पे अलग अलग स्थान पर विराजित है | और इस शक्ति के बगैर किसी भी देवता का कार्य नहीं हो सकता | जैसे आप जानते है की कृष्ण की शक्ति राधा है | और राम की शक्ति सीता और विष्णु की  शक्ति लक्ष्मी | इसी प्रकार हर जगह शक्ति का सहवास देवताओंके साथ है | पर देवता लोग शक्ति के बगैर कार्य नहीं कर सकते | वो शक्ति एक मात्र आपके अनाहत चक्र में बीचोबीच जगदम्बा स्वरूपिणी विराजमान है | ये जगदम्बा शक्ति बहोत शक्तिमान है | उससे आगे गुज़रनेके बाद आप जानते है की कहि वो माता स्वरुप और वो कही पत्नी स्वरुप देवताओंके साथ रहती है | तो शक्ति का पूजन माने सारे  ही देवताओंके शक्तिका पूजन आज होनेवाला है | इन शक्तियोंके बिगड़ जाने सेही हमारे चक्र ख़राब हो जाते हैऔर उसी कारण हमारे शारीरिक ,मानसिक ,बौद्धिक अदि जो भी हमारी समस्याए है वो खड़ी हो जाती है | इसलिए इन शक्तियोंको हमेशा प्रसन्न रखना | कहा जाता है की ”देवी प्रसन्नो भवे ”| देवी प्रसन्न रहनी चाहिए | देवी को अप्रसन्न करनेसे न जाने क्या हो जाए | अब कुण्डलिनी के जागरण से इस शक्ति को और एक विशेष शक्ति मिली | इन शक्तियोंमे और एक विशेषता होती है | वो ये है की जो सर्वव्यापी शक्ति ,जो Read More …

Christmas Puja, You have to be loving, affectionate, kind and disciplined Ganapatipule (India)

Christmas Puja IS Date 25th December 1997 : Ganapatipule Place : Type Puja Hindi & English [Marathi translation from English talk, scanned from Marathi Chaitanya Lahari] नव्हता. ती [सध्याच्या काळाची मंहरबानी आहे. लोकाना कशाचा अहंकार येईल सांगना बेत नाही. मला एकदा एक महिला भेटगी, तिवा अनंकार फार बाढला डोता मी [मुन्गाना म्हटले ” क्या बाईला कोय झाले आहे, काय करते ती तर माझी मुलगी म्वणाली मला आज हिंदीमध्ये बोलावे लागले कारण इथे आलेन्या लोकमध्ये भारतीय लोक मराठी व उतर भारतातून आलले खुप आहेत. मी त्यांना खरिस्तीव्दल सांगत होते. खिस्तांची शक्ति कोणती म्हणाल तर ती मुख्य म्हणजे प्रेम-शक्ति; त्यांच्याजवळ रागाचा लवलेशही नव्हता कारण न्यांनीच प्रधम आज्ञा-चक्र उधडने. ज्या लोकांमध्ये गर्व ती बाहुल्या बनवत (Eego) असतो. त्यांना स्वतःला तो जाणवत नाही. मग मला न विचारताही ते काहीतरी चुकीच्या गोष्टी करतात: दिल्लीमर्थील काही लोकांनी तसेच रशियामरधील काही योग्यांनी असाचे मूर्खपणा केला आणि त्यांच्या चुका भयानक व सहजयोगाला मारक होत्या, प्ण तरीही परमेश्यवराच्या राज्याति त्या खपवून घेतल्या जाणार नाहीत हैहि त्यांच्या डीक्यांत शिरत नाही. तुम्हाला जे करोवचे असेल त्वावददल मना आधी तुम्ही कल्पना दिली पाहिजे, मला विचारले पाहिजे कारण त्यांतून पुढे काय होणार आहे है मलाच संमजतेः नुम्हाला ने ओळखू वेणार नाही. कृणी तुम्हाला फसवणार असेल तर नुम्ही ते कसे ओळखणार? तुम्ही तितके संवेदनाक्षम असाल तर तुमच्या ते आधीच लक्षात योयला हवे होते. तसे झाल्चावर तुम्ही मला नुसते विचारले नरी असते. सहजयोग्यांमध्ये सुप्त अहंकारामुळे जाच एक दोष असतो. कुणा एकाला लाडर बनवले तर त्याच्या बावकोचा अहकार वाढतो. अहंकार ही फार अवघड गोष्ट्र आहे; त्याच्यामुळे सहजयोगाचेही बरेच वेळा नुकसान होते. म्हणून असल्या काही गोष्टी करण्याच्या Read More …

Diwali Puja, Shri Lakshmi and Money Sintra (Portugal)

Diwali Puja. Sintra, Lisbon (Portugal) – 2 November 1997. Today, we have gathered here to worship Shri Lakshmi. In Diwali, in India, they worship Lakshmi because a great rakshasa called Narakasura was killed; also that Lakshmi came out of the sea, at the same time, long time back. This is like Her different appearances on the same ??. Lakshmi is the Goddess which gives us wealth, gives us prosperity. She is very blissful, no doubt. She gives you protection and also She is very humble because She stands on the lotus. She is very light, [which] means She does not put Her pressure on anyone. These are symbols of Shri Lakshmi. But also She is a part of Mahamaya in the modern times only. When people get Lakshmi, the money, they don’t understand that She is their Mother firstly, and She is to be respected. When this kind of perverse idea of Shri Lakshmi comes in such countries, such people meet their last end and destruction of the worst type ever. So this Lakshmi has to be used with a big balance, like standing on a lotus and not get into the pond, where there are all kinds of creatures to eat you all. You have to stand on the lotus: that means that you are above all the lures of this maya. Also in Sanskrit languages, we call Lakshmi as the maya. If somebody gets lot of money, they will say, “You got a lot of maya!” Now, this Read More …

Birthday Puja New Delhi (India)

Puja Date 21st March 1997 Delhi Place: Type Puja: Hindi & English [Marathi translation Hindi talk, scanned from Marathi Chaitanya Lahari] आपणा सगळ्यांना अनंत आशीर्वाद. डॉक्टरसाहेबांनी कुणी वर्णन करून सांगू शकणार नाहीं. एकाला मी विचारले की, “सहयोगात येऊन तुला काय मिळाले ?” तर म्हणतो, माताजी, काही एक असं सांगता येणार नाही पण सारें काही मिळाले.” मी पण आजच्या या दिवशी म्हणेन की सहजयोगांत मला सर्व काही मिळाले. मी जेव्हा लहान होते तेव्हा माझ्या वडिलांना म्हणायची की आकाशात जसे तारे एक झोपेची गोळी दिली आणि मी झोपून गेले. पण इकडे तुम्ही सर्व जण भजन-गाणी गात होता; मला वाटले की ज्यांना गाण्याचा प्रसंग मिळाला नव्हता त्यांना पण गाणी म्हणण्याचा अवसर मिळेल. सर्व काही ठीक चालले आहे. पण जगांतील सारी माणसे जेव्हा झोपलेली असतात तेव्हा सहजयोगी जागा असतो; आणि जेव्हा सारी माणसे जागी असतात तेव्हा सहजयोगी झोपलेला असतो. याचा अर्थ एवढाच की सहजयोग्याचे चित्त जिथे लागलेले असते तिथे इतर माणसांचे लक्ष नसते; त्यांचे मन दुसत्याच गोशींमध्ये सामूहिक चेतना जागृत होण्याची तू व्यवस्था कर. काही अडकलेले असते. कुठल्या ना कुठल्या कारणामुळे ती माणसे भाषणे नको करूस, ग्रंथ लिहिण्याच्या फंदांत पडूं नकोसः सत्यापासून दूर (विमुख) असतात. म्हणजे पहा की कुणाला त्यांतून आणखी एखादे बायबल वा कुराण बनेल आणि पैशाची काळजी. कुणाला सत्तेची फिकीर; माणूस या साऱ्या पुन्हा त्यांतूनच झगडे, वादवािद होतील. म्हणून प्रथम तूं भानगडीमधें माणूस कसा गुंतून भरकटत असतो समजत सामूहिक चेतना तयार कर.” आणि आता ती सामूहिक नाही; आणि या साच्यामुळे त्याची नजर सत्याकडे वळतच नाही. आता कुणी याचे विश्लेषण करत बसेल, याला कारण चमकत आहेत तसे या जगामध्ये अनेक तेजः पुंज लोक Read More …

Mahashivaratri Puja New Delhi (India)

Mahashivaratri Puja Date 16th March 1997: Place Delhi [Marathi translation from Hindi, scanned from Marathi Chaitanya Lahari] कसा काय?” पण पार्वतीला माहीत होते की तेच तिचा पति होण्यास लायक आहेत. ते सदा-सर्वकाळ खूष कसलीही पर्वा नाही. एकदा कोणी सर्व गोष्टींच्या पार गेला की त्याला सर्व गोष्टी सारख्याच वाटतात, त्यांच्याकडे त्याे चित्तव जात नाही. या स्वरूपामध्ये आपण शिवांना जेव्हा जाणतो तेव्हा ते लोभस वाटते. सहजयोग्यांमधे शिवतत्त्व जागृत झाल्यावर त्यांचे शिव हे सदाशिवांचे प्रतिबिंब आहेत. शिव आत्मस्वरूपांत आपल्या हृदयात सदैव प्रस्थापित आहेत; तिथे त्यांचा वास आहे. त्या स्थानी ते प्रकाशित आहेत असे मी म्हणणार नाही. कुण्डलिनीचे जेव्हा जागरण होते तेव्हा श्री शिव जागृत होतात आणि ते चैतन्य आपल्या नसांमधून वाहू लागते. चैतन्यालाच “मेधास्थिति” असे नाव आहे. सर्वप्रथम आपले हृदय व मेंदू जोडले जातात प्रवृत्तीचे आहेत. त्यांना किक्म सामान्यतः माणसाचा मेंदू आणि त्याचे मन विरुद्ध दिशेने कार्थ करत असतात. हा योग बटित झाल्यावर आपल्या जीवनही बदलते. सहजयोगात येणारें लोक, पुरुष व महिला, दोघेजण आधी कपड्यालत्यांच्या बाबतीत हौशी असतात. त्यांचे लक्ष सदैव पेहरावाकड़े, आज ब्यूटि- आल्याचा प्रकाश चैतन्यस्वरूपात आपल्या मस्तकामध्ये व टाळूमध्ये पसरु लागतो. त्यानंतर समजून घ्यायला हवे की हा प्रकाश आपल्याला मिळाल्यावर आपल्या जीवनात पा्लरकडे खूप स्त्रिया जातात. त्याशिवाय चालत नाही, पण परिवर्तन घडून आल्याचे आपण पाहतो. आपला राग आणि वाईट सवयी कमी व्हायला लागतात, हळुहळु हे दोष पूर्णपणे गळून जातात आणि आपल्यामध्ये श्रद्धा प्रस्थापित आणि आत्याच्या सुखाकडेच तुमचे लक्ष लागते. शारीरिक होते. त्यातूनच अनासक्तपणाची भावना जागृत गोष्टींचे महत्त्व वाटेनासे होते. शिवतत्त्व हे फार उन्नत झालेले रुप आहे. त्यांना कशाचीही पर्वा नसते. त्यांच्या केसांच्या जटा झालेल्या असतात. कपड्यांची त्यांना फ़िकीर नसते तसेच काय Read More …

Shri Kartikeya Puja, On Shri Gyaneshwara Mumbai (India)

Marathi Transcription of Shri Kartikeya Puja. Mumbai (India), 21 December 1996. कार्तिकेय पूजा वाशी २१/१२/१९९६ आज आपण सर्वांनी श्री महालक्ष्मीची पूजा करावी अशी लोकांनी इच्छा प्रदर्शित केली आहे पण या महाराष्ट्रात महालक्ष्मीची पूजा तर सतत चालू आहे आणि स्वत: त्यांनी इथे प्रकटीकरण केले आहे, पण माझ्या मते इथे सर्वांना कार्तिकेयाबद्दल सांगावे अशी आंतरिक इच्छा झाली कारण त्यांनी या महाराष्ट्रातच जन्म घेतला आणि ते म्हणजेच ज्ञानेश्वर होते. आजपर्यंत मी सांगितले नाही कारण महाराष्ट्रीयन लोकांच्या डोक्यात काही गोष्ट घुसत नाही. स्वत: साक्षात कार्तिकेयाने या महाराष्ट्रात जन्म घेतला आणि इतकी सुंदर ज्ञानेश्वरी आणि अमृतावनुभव असे दोन मोठे फारच महान असे ग्रन्थ लिहीले. हे जर तुम्ही व्हायब्रेशन्स वर बघू शकाल, तर एकदम महासागरात, आनंदाच्या लहरीत तुम्ही स्वत:ला शोधू शकाल. एवढी मोठी गोष्ट मी महाराष्ट्रात सांगितली नाही. त्याला कारण महाराष्ट्रीयन लोकांची प्रवृत्ती झाली आहे. कदाचित आपल्याकडे राजकारणी लोक पूर्वी इतके भयंकर झाले. त्यांचा भयंकरपणा व घाणेरडेपणा महाराष्ट्रात पसरला असेल आणि कार्तिकेय हे महाराष्ट्राचे. आम्ही कार्तिकेय असे समजणे म्हणजे अगदी व्यवस्थित साधं महाराष्ट्रीयन डोक आहे. आम्ही काहीतरी शिष्ट. आता यांनी सांगितली खरी गोष्ट आहे की चाळीस आय.ए.एस. ऑफिसर्स आले होते आणि मी येतांना बघितल तिथे पोलिसचे तीन घोडेस्वार उभे होते. म्हटलं ‘हे कोण आले होते ?’ तर म्हणे स्वत: चीफ सेक्रेटरी आले होते. तिथल्या गव्हर्नरनी सुद्धा मला पाचारण केले की, ‘माताजी, मी जर तुमचे पाचारण केले नाही तर लोक मला उचलून फेकतील.’ अशी तिथल्या लोकांची जागृती. तिथे ज्ञानेश्वरांनी जन्म घेतला नाही. फक्त या महाराष्ट्रात का जन्म घेतला ते आता मला लक्षात येतयं. तेवीस वर्षातच ‘नको रे बाबा हा महाराष्ट्र’ म्हणून त्यांनी समाधी घेतली. जितकं संतांना महाराष्ट्रात Read More …

Easter Puja, Crucify Yourself (India)

Easter Puja – You Must Crucify Your Ego Date 14th April 1995: Place Kolkata Type Puja [Marathi translation from English] ईस्टर हा फार अर्थपूर्ण दिवस आहे; फक्त ख्रिस्तांसाठी नाही पण आपल्या सर्वासाठी. कारण सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे जेव्हा पुनरुत्थान होते. ख्रिस्तांचे पुनरुत्थान हा ख्रिस्तनीतीचा संदेश आहे. क्रॉसचा नव्हे. पुनरुत्थान शक्य आहे. आणि याच्याशिवाय आज्ञाचक्रांच्या पार होणे शक्य नव्हते. त्यांचे आयुष्य फारच कमी होते याबद्दल शंका नाही आणि एका अर्थाने ते साडेतीन वर्षच होते असं आपण म्हणू शकतो. ते भारतात आले आणि शालिवाहनांची आणि त्यांची भेट झाली. शालीवाहनाने त्यांचे नाव विचारल्यावर ते म्हणाले माझे नाव.”इसामशी” आणि पुढे म्हणाले “मी म्लेंच्छ लोकांच्या देशातून आलो, म्लेंच्छ (मल इच्छा) म्हणजे वाईट इच्छा. अशुद्ध व मलीन इच्छा. म्हणून त्या देशात कसं रहायचं ? आता हाच माझा देश” पण शालिवाहनाने त्याला परत स्वदेशात जाऊन तिथल्या लोकांना वाचवायला आणि त्यांना “परम निर्मल तत्त्व सांगायला सांगितले” मग तो परत आपल्या देशात गेला आणि अवघ्या साडेतीन वर्षात त्याला सुळावर जावे लागले. मरते समयी त्यांनी ‘क्षमे’ बद्दल खूप सुंदर गोष्टी सांगितल्या. पण सरतेशेवटी ते म्हणाले, ‘माता आली आहे पहा’. म्हणजे तुम्ही आईची वाट पहा. तसंच हयात असताना ते असेही म्हणाले , “मी तुमच्यासाठी होली घोस्ट पाठवणार आहे.जे तुम्हाला आराम देतील, उपदेश करतील आणि तुमचा उद्धार करतील म्हणजेच तुमचं पुनरुत्थान होईल. ते हे सर्व म्हणाले कारण त्यांना पुढं काय होणार आहे व कसं होणार आहे हे सर्व माहीत होते. ते असेही म्हणाले की, ‘माझ्याबद्दल तुम्ही काहीही बोललात किंवा माझ्या विरोधात काहीही केलत तरी चालेल पण होली घोस्टच्या विरोधात तुम्ही गेलात तर ते मी कदापि सहन करणार नाही. काय वाटेल ते झालं Read More …

Adi Shakti Puja (India)

Adi Shakti Puja (Hindi). Jaipur (India), 11 December 1994. MARATHI TRANSLATION (Hindi Talk) Scanned from Marathi Chaitanya Lahari [Translation from Hindi to Marathi] मागारसलेले असतात आपण शक्तीचे पूजारी आहोत, शक्ति-धर्माचे उपासक आहत ; पूर्वी राजे-महाराजेसुद्धां शक्तीचीच आराधना करायचे. प्रत्येकजण आपापल्या देवीला मानतो; या सर्व देवतांना वेगवेगळी नांवे आहेत.जयपूरच्या देवीला गंगीर असे नांव आहे. ईश्वराच्या विरोधी कार्यात मर्न असतात; देवाच्या नावांखाली पैसा कमावण्याच्या मारगे असतात. अशा लोकांना आदीशक्तीचा अवतार झाल्याचं समजलं तर ते पळून तरी जातील किंवा त्यांच्यासारखे लोक एकत्र येऊन या आदिशक्तीच्या कार्यात अडथळे निर्माण करतील म्हणून तिला महामायेचं रुप धारण करणें आवश्यक होतं. ; ते कलियुगांत आदी-शक्तीनें एकदा राजस्थानमधे अवतार घेतला होता. त्यावेळी सती-देवी या नावांने हे अवतरण झाले. तिनें खूप जणांना कृपाशीर्वाद दिले आणि राजस्थानी संस्कृतीमधें अजूनही दुसरं कारण म्हणजे आजपर्यंत कधीही कृणी केलं नाही त्याचा प्रत्यय दिसून येतो, पत्नीचा धर्म, पतीचा घर्म, स्त्रीचा असे फार मोठं आणि तितकच सूक्ष्म कार्य या स्वरूपांकडून अनेक धर्मांचे या शकतीमधून होणार असतं. म्हणजेच सामूहिक चेतनेचें कार्य, आणि हे होत उदात्तीकरण झाले, सती-देवी ही साक्षात गंगौरच होती. तिचे असतांना कुणालाही कसलाही त्रास न होता घडणार जणूं तुम्ही घर्म, राजाचा धर्म अशा लग्न झाल्यावर एकदां प्रवास करत असतांना त्या मंडळींवर गुंडांनी हल्ला केला आणि त्यातच तिचा पति मारला गेला त्याच वेळी ती मेण्यांतून बाहेर आली आणि तिनें आपले स्वरुप प्रगट कैलं: आणि सर्व गुडांना ठार मारले. त्यांत तिनें स्वतःलाही बोटीमधे बसून आरामांत पैलतीरावर जाणार असं. धर्माबहल जे लोक सांगत होते ते स्वतः चांगले होते पण ज्याना त्यांनी ते सांगितलं ते तसे नव्हते. त्यांना खऱ्या अर्थाने धर्म समजलाच नव्हता पण दुसर्या लोकांनाही त्यांनी भ्रमांत Read More …

Mahashivaratri Puja, Surrender New Delhi (India)

Mahashivaratri Puja. Delhi (India), 14 March 1994. It’s a great pleasure that from all over the world people have gathered to worship Shiva. Actually we should say it is Sadashiva that we are going to worship today. As you know the difference between Sadashiva and Shri Shiva. Sadashiva is the God Almighty and He is a witness of the play of the Primordial Mother. The combination between Sadashiva and the Primordial Mother Adi Shakti is just like a moon and the moonlight or the sun or the sunlight. We cannot understand such relationship in human being, among human marriages or among human relationships. So whatever the Adi Shakti’s creating, which is the desire of Sadashiva, is being witnessed by Him. And when He is watching this creation He is witnessing all of it into all details. He witnesses the whole universe and He also witnesses this Mother Earth, all the creation that is done by the Adi Shakti. His power is of witnessing and the power of Adi Shakti is this all pervading power of love. So the God Almighty, the Father, the Primordial Father we can say, expresses His desire, His Iccha Shakti as the Primordial Mother and She expresses Her power as love. So the relationship between the two is extremely understanding, very deep, and whatever She’s creating, if She finds, if He finds there is some problem or there are people, human beings specially who are trying to obstruct Her work, or even the Gods who are Read More …

Shri Ganesha Puja New Delhi (India)

Shri Ganesha Puja. Delhi (India), 5 December 1993. [Translation from Hindi to Marathi] MARATHI TRANSLATION (Hindi Talk) Scanned from Marathi Chaitanya Lahari ही पृथ्वी निर्माण केल्याबर श्री परमात्मा श्री आदिर्शक्तिने प्रथम विचार केला तो शुद्धता आाणि पविवता ग्रस्थापित करण्याचा कारण ल्यानंतरच चैतन्यलाहरीचा सर्व आकाशात आविष्कार होणार होता,आता है परमचैतन्य सगळीकड़े अखंडपणे आहे. पण ते कार्यान्वित व्हायला तुमच्यामध्यें त्याची अनुभूति यापला हवी. तुमही स्वतः किंचा तुमचे विचार शुद्ध नसतील तर तुम्ही आंतमधीत स्व – स्वरुपापर्यंत जाऊ शकणार नाहीं, ही जी सुक्ष्मता तम्हाता सहजमधून मिळाली आहे ती श्री गणेशांची कुृपा आहे.श्री गणेशांनीच परमचैतन्य दिल आणि तेच चतन्य-स्वरुपांत आपल्या सर्व चक्रांवर आहेत,सर्व चक्र पूर्णपरणे स्वच्छ व शुद्ध झाल्याशिवाय कुंडलिनीचं उत्थान होतच नाही, आणि जरी ती वर आली तरी तो पन्हों पुन्हां खाली जाईल. कुंलिनी आणि श्रीगणेश यांच्यामधे मा लेकरांसारखें नात आहे. तुम्हाला पुराणांतील गोष्ट माहीत आहेच-श्री पा्वती स्नान करीत होती आणि अंग चासून जो म निपाला, ज्याच्यांत खूप चतन्य होतं, त्या मळापासून तिने श्रीयणेश तयार केलला आणि त्याता बाहेर दारापा्शी बसंवला,श्रीगणेश असे पूर्णपणे श्री आदिशक्तीनेंच निर्माण केले.त्यामप्यें श्री सदाशिवायां कांहीही सहभाग नव्हता, आतांतुम्ही है पण नीट समजं शकाल की सेंट गंब्रिअेल कुमारी मेरीकडे पेऊन तिला म्हणाले होते की, “तुझ्या उदरांतून या जगाता तारणारा जन्माला येणार आहे.” एरी अविवाहित स्त्ीला गर्भधारणा होणं हे फार मोट पाप समजलं नात, पण भारतीयांना तसं वाटणार नाही कारण श्रीपार्वतीने श्रीसदाशिवांचा कांहीही आपार न घेता एकटीनें श्रीगणेश निर्माण केल्याच ते मानतात श्री येशु सरिस्तांचा जन्म असाच झाला परदेशी लोकांना हे समजणं आणि पटण अवपड आहे कारण ते सर्व माणसांकडे फक्त मानवप्राणीम्हणूनच वयतात, आणि आजसुद्धां त्यांच्यामघे या अद्वितीय यर्भधारणे बढल Read More …

Shri Mahalakshmi Puja, The Universal Love (India)

Shri Mahalaxmi Puja, The Universal Love, Kalwe, India (1992-1230) [Shri Mataji speaks English] आता मराठीत बोललं पाहिजे, कारण पुष्कळ लोकांना इंग्लिश भाषा समजत नाही. काही हरकत नाही, इंग्लिश भाषेत काही राम नाहीये. मराठी भाषेसारखी भाषा नाही. आणि परत आत्म्याचं ज्ञान घ्यायला मराठी भाषा आहे. आणि इतकं संतसाधूंनी इथे कार्य केलंय, नाथपंथीयांचंच आम्ही कार्य करतो आहे कुंडलिनीचं. पण सांगायचं असं कि मराठी भाषा जरी फार उच्च दशेला असली आणि महाराष्ट्रात सर्व विश्वाची कुंडलिनी असूनसुद्धा महाराष्ट्रीयन लोकांचं डोकं मात्र आजकाल उलटं बसलेलं आहे ते कशाने ते मला माहित आहे. जे पोलिटिक्स मध्ये चाललेलं आहे तेच आपल्या आज घरोघर, सहजयोगामध्ये झालेलं आहे. ह्याचा पाय त्याने ओढायचा, त्याचा पाय त्याने ओढायचा, म्हणजे आहे तरी काय मला समजतच नाही. अहो जर तुमच्यामध्ये सामुहिकता आली नाही, समष्ठी आली नाही तर या वैष्टी स्वरूपासाठी का आम्ही इथे एवढे दिवस इथे मेहनत केली आणि संत साधूंनी हेच सांगितलं का? इथपर्यंत सांगितलं, ‘तेची सोयरिक होती’. अहो त्या ज्ञानेश्वरांनी एवढं कशाला सांगितलं? ते कोणासाठी सांगितलंय? मला समजत नाही. परदेशातल्या लोकांसाठी सांगितलेलं दिसतं. कारण इथं कोणावर परिणामच होत नाही त्याचा. तुमचे सोयरिक कोण? तेच सहजयोगी. पण ह्याचं हे चुकलं आणि त्याचं ते चुकलं आणि एवढी मोठमोठाली मला पत्र पाठवतात. मला हे ऐकून बरं वाटेल का? देवीला प्रसन्न केलं पाहिजे कि तिला अशा गोष्टी लिहून पाठवल्या पाहिजे? आता प्रत्येक वेळेला सांगायचं म्हणजे सुद्धा मला वाटतं कि मी कोणाशी बोलते. अहो तुम्ही संत, साधू, तुम्हाला साधू केलं मी, संत केलं, तुम्हाला इतक्या उच्च दशेला आणलं. धृवासारखं तुम्हाला नेऊन बसवलं त्या अढळ पदावर आणि तुम्ही आता कुठे इथे पडले आहात, मला समजतच नाही याला Read More …

Shri Ganesha Puja, Sahaja Yoga Now At the Zenith (India)

Shri Ganesha Puja 31st December 1991 Date: Place Kalwe Type Puja [Marathi translation from Hindi, excerpt scanned from Marathi Chaitanya Lahiri] अबोधित्रा मिलते. ज्यावेी कुंतरनीनी जतान पायून आपप। यकांना आणिादीत करते. म ५ এ्याला बाट लागते की, अगीग तदन अीध मन आधि अरबीधित परेम हे. साधं, अबाधित वय मे ज्याता है पुरा नाकही] असत की गणेश वे सरा त्याची कजी गैत आहेत. है रागा सतत बुमी का० अपते. तुमच्या वागण्याबर मुर्ग = d. तुही सहजयपीगाचा फायदा ैक पत तर. ते तुणाा शिक्षा क शफतात, है तुमच्या विरोधात कार्य के ता ज धूता दिली आहे. तुगা कापद्यासाठी দका. तो कतर्गत्मा विनासाटी आईे. श्री गणेशांची आरधन करणे ार मह्वाने आहे. Dयचितरातून ब तुम्हाा क ई बी, ते जागृत देवन आतित ते पुलाधारापा आहेत, जरी मा तर है सर्व चावर =स हत ल्यांच्याशिवारा कोहीडी क्याबीत कोत नीही. कारण ते मणजेच पावित्र्य आहे, कुडलीनी दिये जाते, तिये तेय आहेत, जे पावित्रय ा थ आपती अघोधिता परत आली आहे. जापन्यायड़े है सर्व चवर सहजयोयाी ५-। ओततात. आणि त्यची स्वच्छता क्रण्गानी शक्ती ही तुमच्या ध स्वच्छ करते. ्री गणेशसदगु जाমहै काए गावाच आहे. पि सनात घेत असतात. मणा न्यातिवाय त्यांचे तुमच्याৰ ५- कशारे ते गुमच्या प्क्ामध कार्य कातात, आणि नुस्ती महान नध शिवाय कशाप्रफार तुम्हा मदत कतात, ते देखीत ांची नुसती माहान शुद्धता, पावित्रम आणि सभयोचि 4त नाठी उपासना करता कामा नये, जर आपल्पाता है समजाबून घेटले माडीजे] की, [मुत “विडम” ीने, डाबरेच शकतात. मी तुमा 4यगचा अयोष्य फायदा पेऊ नका. तो [जतरगत्मा लियाताटी आहे. कोण सत्वाचा जे रात्याा धत आहित अनेक बोक आहेत, के विवव। Read More …

Shri Lakshmi Puja Chalmala, Alibag (India)

लक्ष्मी पूजा – अलिबाग (भारत) १९९१ (श्री माताजींचे स्वागत गीत) माँ का नाम अति मिठा है, कोई गाके देख ले |  माँ का नाम अति मिठा है, कोई गाके देख ले || आ जाती है माँ कोई, बुलाके देख ले | माँ का नाम अति मिठा है, कोई गाके देख ले | माँ का नाम अति मिठा है, कोई गाके देख ले || आ जाती है माँ कोई, बुलाके देख ले | माँ का नाम अति मिठा है || (श्री माताजींचा जयजयकार) श्री माताजी निर्मला देवी की जय ………………………….. की जय………………………….. की जय ह्या चाळमाळ गावात अनेकदा आलोय आम्ही आणि मुंबईकर पण आले आणि सगळ्या जगातले लोक इथे आलेले आहेत. मला ऐकून आनंद झाला, की लोकांची दारू सुटली, हि फार मोठी गोष्ट आहे. ह्या कोकणात दोन त्रास आहेत. एक तर म्हणजे काळी विद्या फार आहे , जशी काय ती एक इंडस्ट्रीच आहे आणि आता ते कमी झालं आहे बरंच. काळी विद्या फारच कमी झाली. ही सहजयोगाची कृपाच म्हणायची की त्या काळी विद्येला बंध पडले. त्या बद्दल प्रचार करायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे दारू पिणे, हा पण प्रकार फार झाला होता इकडे, कारण वेळ असला म्हणजे मग आणखीन काय करायचं तर बसून दारू लोक पितात. त्यामुळे किती नुकसान होतं , तिकडे विचार नाही, पैशे किती नासतात तिकडे विचार नसतो. तेव्हा तर सहजयोग असा पसरत गेला; मुंबईकरांनी थोडी मेहनत करायला पाहिजे, निरनिराळ्या इथल्या  खेड्यातन्– पाड्यातून सहजयोगाचा प्रचार केला पाहिजे. लोकांची जागृती झाली म्हणजे आपोआप त्यांच्या ह्या वाईट सवयी सुटून जातील आणि अत्यंत त्रासात आहेत ते. ह्या काळ्या विद्यामुळेच इथे लक्ष्मिचं स्थान, लक्ष्मिची Read More …

Shri Ganesha and Christmas Puja Ganapatipule (India)

Christmas Puja IS Date 24th December 1991 : Ganapatipule Place : Type Puja Speech [Marathi translation from Hindi, scanned from Marathi Chaitanya Lahiri] लेखणी असते. ती म्हणजे त्यांचा स्वतःचा दातच आहे. आणि तुभच्याबद्दलचं सर्व काहीते लिहीतात, तुम्ही काय केलं, तुमच्या अडचणी काय, साधक म्हणून तुम्ही कुठे गेला, का्य चुका केल्या, जेव्हा कुंडलिनी उत्थान पावते त्यावेळी तुमच्या चक्रांवर कांही बाधा दिसून येतात का, तुम्हाला जाणवतात कां? आणि त्या चक्राविषयी काय बरोबर नाही. या प्रकारे ते पुरेपूर शास्त्रीय आहे. गणेशतत्त्वाचा फक्त हाव गुण नाही की, व्यक्ति पवित्र आणि अबोधितेत असावी, त्यांचे अनेक गुण आहेत. जसे तुम्हाला सूज्ञता आणि बुद्धीमत्ता असायला हवी, योग्य आणि अयोग्य तुम्हाला समजले पाहिजे. अंगारिका म्हणजे काय? जळते निखारे श्री गणेश बंड करतात कुंडलिनीसुद्धा फक्त एक ज्वाला आहे. तिची हालचाल जळणाऱ्या आगीप्रमाणे असते. धरतीला गुरुत्वाकर्षण असते. वर जाणारे सर्व कांही जमिनीकडे खेचले जाते. फक्त अग्नि गुरुत्वाकर्षणाविरुद्ध वर खेचला जातो. तुमच्यामधील अग्निला श्रीगणेश दोन प्रकारे शांत करतात ते आताचा योग हा फार महत्त्वाचा आहे आजच्या महत्त्वाच्या दिवसाला अंगारकी चतुर्थी किंवा कृष्ण पक्षाची चतुर्थी असं म्हणतात. प्रत्येक चतुर्थी श्रीगणेशाचा जन्मदिन म्हणून साजरी केली जाते. महिन्याचा चौथ्या दिवशी चतुर्थी येते. पण जर चतुर्थी मंगळवारी आली, तर तो दिवस फार महत्त्वाचा समजला जातो. आज तोच दिवस आहे आणि आपण सारे इये गणपती पुळयाला, मंगळवारी, अंगारकी चतुर्थीच्या दिवशी जमलो आहोत. श्री गणेशांची पुजा करण्यासांठी हजारो लोक इथे येतात. सहजयोगीयांनी हे जाणले पाहिजे की, जे कांही होत आहे, ते सोशिकतेने घेतले पाहिजे. “सबुरी”. जर तुम्ही घाईगर्दी करण्याचा प्रयत्न केला किंवा हताश झाला, घायकुतीला आला तर काहीच केलं जात नाही. सबूरी मूळे तुम्हाला ताबडतोब कळतं की, Read More …

Shri Mahalakshmi Puja (India)

Shri Ganesha Puja 21st December 1991 Date : Kolhapur Place Type Puja Speech Language English, Hindi & Marathi आता मराठी भाषेबद्दल सांगायचे म्हणजे आध्यात्माला मराठी भाषेसारखी भाषा नाही. इतकी ओघवती भाषा आहे आणि जर मला मराठी भाषा आली नसती तर मी सहजयोगाचे वर्णनच करू शकले नसते. आपल्यावर या भाषेची इतकी कृपा आहे. तसेच आपल्या देशात केवढे संत, महासंत झाले. इतके संत हिंदुस्थानातील कोणत्याही भागात झाले नाहीत. जगातही कोठे झाले नाहीत इतके संत झाले. तर असा प्रश्न येतो, हे संत आले, त्यांनी एवढे कार्य केले, पण त्यांना आपण छळून छळून मारले. त्यांची काही कदर केली नाही. महाराष्ट्रात अष्टविनायक आहेत, स्वयंभू अष्टविनायक आहेत. त्याशिवाय इथे महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती ह्या तीनही देवी आहेत. तुम्हाला हे माहितीच आहे. मला सांगायला नको. हे सगळे असतांना प्रत्येक ह्याच्यात आपल्याला जेजूरीचा खंडोबा आठवतो. नंतर रेणूका देवी वगैरे सगळे आपल्याला माहिती आहे. रोजच्या बोलण्यात, भाषणात सगळ्यांना सगळे माहिती आहे. कुठे कोणते आहे. कोणती जागा जागृत आहे. एवढं म्हणजे नुसतं मंदिरासारखे आहे महाराष्ट्राचे. कुठेही जा तिथे कोणतं तरी एखादे जागृत स्थान असेल. इथे वीर म्हणून एक जागा आहे, तिथे मी गेले होते. मला अगदी आश्चर्य वाटलं, काय तिथे अगदी कार्तिकेयाची छाप पडलेली दिसते. नंतर इकडे नीरा नदी आहे. नीरा नदीच्या काठी नरसिंहाचे अवतार म्हणून त्यांनी तिथे नरसिंहाची मूर्ती बसवलेली आहे. नरसिंगपूर म्हणून जागा आहे. ती मूर्ती नुसती वाळूची आहे. अजून जशीच्या तशी. आणि वरून कुठून तरी पाणी पडतं, ते कोणाला माहिती नाही. म्हणजे इथे परमेश्वरी चमत्कार फार आहेत. हे सगळे असतांनासुद्धा आजच्या काळात महाराष्ट्राची अस्मिता काय आहे, ते अजून मला समजलेले नाही. कारण इथे तुम्हाला सांगायला उपटसंभासारखे बुद्धिवादी आले Read More …

Shri Ganesha Puja (India)

Shri Ganesha Puja Date 15th December 1991: Place Shere Type Puja मी ह्यांना सांगत होते की आज आपण गणेशाची पूजा करूयात. गणेशाचे फार महत्त्वाचे कार्य आपल्या शरीरात होते. म्हणजे मन, बुद्धी आणि शरीर. सगळ्या गोष्टींवरती ताबा म्हणजे गणेश. गणेशाने जे आपल्याला विशेष दान दिलेले आहे, ते म्हणजे सुबुद्धीचे आहे. सुबुद्धी जी आहे, ती मागून मिळत नाही. कोणी म्हटलं, की मी तुला सुबुद्धी देतो, तर कधीच मानलं नाही पाहिजे. (इंग्लिशमध्ये बोलल्यानंतर मराठीत बोलतांना मला एकदम शब्दच मिळत नाहीत. दोन्ही भाषेत बोलायचे म्हणजे कंटिन्यूटी नाही येत. बरं, तर विज्डमला शब्द नाही मराठीत, काय हो?) सूज्ञता! सूज्ञता जरा गंभीर शब्द आहे. बरं, त्याला आपण सूज्ञता म्हणतो. सुबुद्धीपेक्षा सूज्ञता. त्या सूज्ञतेला आपण आपल्या अंगामध्ये बाणले पाहिजे. ती बाणायची कशी? तर वर्तमान काळांत रहायला शिकले पाहिजे. हे मी शिकवते. आता वर्तमानकाळात, ह्यावेळेला, आपण इथे बसलेलो आहोत. ही पूजा होते आहे. तर ह्या ठिकाणी आपण बसलेलो आहोत. तर ह्यावेळेला सूज्ञता काय आहे? हे की आता पूजा होते आहे. पूजा करायची आहे. पण ह्याचवेळी आपण जर विचार केला पुढचा, की आता मला बस मिळेल की नाही? घरी जेवायला मिळेल की नाही? काहीतरी असे झाले तर! माझे जाणे झाले नाही तर? किंवा माझ्या मुलाचे असे. हे जर आपण विचार केले तर तुम्हाला पूजा लाभणार नाही. भूतकाळाचा विचार केला, हे असे झाले, तसे झाले, असे केले, तर मग परत घोटाळा होणार. तर हा जो सूज्ञपणा आहे, हा सूज्ञपणा आपल्यामध्ये बाणला पाहिजे. ते बाणण्याची एक पद्धत आहे. प्रत्येक वेळी आपण कुठेही असलो तरी, आता मी वर्तमानात आहे की भूतकाळांत आहे ते पाहिले पाहिजे. कारण भूतकाळ हा संपलेला आहे आणि भविष्यकाळ Read More …

Shri Mahalakshmi Puja Kolhapur (India)

Shri Mahalakshmi Puja Date 21st December 1990 : Place Kolhapur Type Puja Speech [Original transcript Marathi talk, scanned from Marathi Chaitanya Lahari] ुरचं, सगळ पूरच मराठीत सांगायलाच नको, म नाणलं पाहिजे संगळ तुम्हाला माहीतीच आहे. पण एब्हढं हृत्व कोल्हा ० इतके दिवस गातो, परवा मी झये कोणाला विचारलं ‘महालक्ष्मीच्या जोगवा आपण् . की ज सूचेना, तर मी त्यांना सौगितलं, महालक्ष्मी मध्यनारग गातो जोगवा’ तर त्यांना कांही उत्तर मंदीरात का आहे. सुषुम्ना न कुंड होईल. सुषुम्ना नाड़ी अशाप्रकारे बनली आहे की कागदाला आपण साडेतीन बेळां लपेटलं तर ति्या आंतल्या सूक्ष्म नाडीता ब्रम्हनाडी म्हणतात. लिनीचं जागरण नाड़ी आणि त्याच्यांतच यां नाडीतूनच प्रथम कुंडलिनीचे जागरण होतं. आणि अगदी केसा सारखी वर आली तरी ब्रम्हंध्राचे छेदन करते. ब्रम्हरंघ्राच्या छेदनाने झाला साक्षात्काराची सुरूवात होते. मध्यमार्ग अशा विशेष प्रकारे बनविला गेला आहे की, त्यामध्ये कितीही बाधा आल्या तरी कुंडलिनीच्या जागरणानंतर मोठा होऊँ शक्तो. या मग पाया’ असे पहिल्यादा शिखर मग पाया सा गोष्टीचा अपोग करून सहजयोगांत आम्ही ‘आधी कळस असे करून हे मंदीर बांधलं. प्रत्येक ठिकाणी जिये जिये पृथ् पैसे मिळवायला लोकानी सुरूवात केली. हे स्वयंभू विग्रह तपार केले तिथे तिथे वाईट पध्दतीने ीतत्वाने पृष्व मंदीरांची स्थिती वाईट झाली. लोक आपला की या मंदीरीतलं चैतन्य दबून जातंय की पैसा मिळवत मिळबत सुख्वात केली. ं लागलं राहीले त्यामळे कधी कधी असं बा पण आपण आला त्य डोट पावती प्रगत होलक्ष्मी आहांत तर असं होतं पशरकतं की महालक्ष्मीची परनी प्रन या मैहीगंत गन

Puja (India)

Devi Puja Date 12th December 1990: Place Shrirampur Puja Type मी यांना जे सांगत होते कि आपण हे म्हणतो कि परमेश्वर सर्व शक्तिमान हे. असं आपण म्हणतो म्हणजे आपलयाला माहित आहे लहानपणा पासून. आणि त्याशी आपण भक्तीही करतो पूजाही करतो सगळं काही करतो . पण तो किती शक्तिमान हे त्याची झर आपलयाला यत्किंचिन्तही, यत्किंचिन्तही  झर कल्पना आली तर आपलयाला कधी हि काही हि गोष्टीच भय वाटणार नाही . हे सारा विश्व तो एका बोट्टावर फिरवतो हे . असा सर्व शक्तिमान परमेश्वराचा साम्राज्यात आपण उतरल्या वर कोण आपलयाला त्रास देऊ शकणार हे. कोणाची अशी हिम्मत हे जो अपलयाला त्रास देऊ शकतो. नुसते तुम्ही त्या माणसाला त्या जीवनाला कोणालाही तुम्ही बंधन द्या अगदी एक बंधनात तोच मनुष्य ठिकाणी  नाही लागला तर तुम्ही मला कळवा कि माताजी आम्ही बंधन दिलो. पण तुमचा मध्ये स्थ्यरं असायला पाहिजे कारण झर मोडकं तोडकं  झर यंत्र असलतर ते फिरवून काय कामाचं किव्हा रडकं असेलतर त्याहून बत्तर. तर ते हिम्मतवाला झर तुमचं यंत्र असेल पूर्णपणे तर कोणाची हिम्मत नाही तुमचा केसाला सुद्धा हात लावणाची. हे लक्ष्यात ठेवलं पाहिजे. आपलयाला असं वाट ता के परमेश्वर म्हणजे कुठे तरी बसलेलं आहे तसं नाही.  सहजयोगा मध्ये आता तो कृतयुगात उठरलेलं आहे कृतयुग म्हणजे ब्रह्मचैतन्य हे कार्यानवीत झालं आहे म्हणूनच आम्ही के कार्य एव्हडाच सहज करू शकतो. काल आपण पाहिलं कि पांच मिन्टात सगळे लोक पार झाले ज्यांनी कधी माझा नाव सुद्धा ऐकलं न्हवते ते. हे कस झालं. मिळवणुकी सहज सगळे लोक आले कुठे’तरी आपले बसले आणि सगळेच सगळे पार झाले. हे कसा शक्य हे. पण पार झाल्यावरती त्याच्यात गेहणात उतरण्याची आपली Read More …

Puja Pune (India)

[The Marathi part starts at 16:50 on the audio clip] Puja date 3rd December 1990 – Place Pune Marathi speech starts at 16:49. काल मी सविस्तर सांगितलंच आहे कि आपल्याला अध्यात्म्याची एवढी संपदा मिळाली आहे त्याची आपल्याला कदर असायला पाहिजे. आपल्याला आपलीच कदर नाही तर आपल्या संपदेची काय कदर असणार. भारतातला प्रत्येक मनुष्य त्याहूनही महाराष्ट्रातला मनुष्य हा अत्यंत परमेश्वराच्या प्रेमाचा पुतळा आहे असं समजलं पाहिजे. आपल्याला आपलीच कल्पना नाही. आपण जर खेड्यांत राहतो आणि आपल्याला फार त्रास आहेत तर आपल्याला असं वाटतं मी काय क:पदार्थ  आहे . तशातली गोष्ट  नाही. आपला उपयोग फार होणार आहे. फक्त आपण काही काही गोष्टींना लक्षात घेतलं पाहिजे. सर्वप्रथम म्हणजे धर्माबद्दल आपण पूर्ण जागृत असलं पाहिजे. प्रत्येक धर्म जे आपल्या देशात आहेत किंवा दुसऱ्या देशात आहेत, त्या सर्व देशांमध्ये त्याचं नुसतं आपण असं म्हणू की यांत्रिकरण करून टाकलं आहे. किंवा सगळ्यांमध्ये पैसे कमावण्याची एक किमया बनवलेली आहे. हा काही धर्म असू शकत नाही. देवाला पैसे काही समजत नाहीत, त्याला बँक समजत नाही, काही नाही. मला जर कोणी म्हटलं की चेक लिहा तर मला समजत नाही. मी दुसऱ्याला म्हणते तुम्ही लिहा मी सही करते. तेंव्हा पैशाने जे लोक तुम्हाला लुटतात इथे देवाच्या नावावर, त्यांना एक एक कवडी देणं हे अगदी चुकीचं आहे. पहिली गोष्ट. आणि आपण कोणी मनुष्य भगवे वस्त्र घालून आला की लागले त्याच्यापुढे लोटांगण घालायला. तो मनुष्य तिथून जेल मधून सुटून आलेला आहे आणि तिथे भगवे वस्त्र घातलेला आहे, असं कुणाच्याही डोक्यात येत नाही. सरळ लागले आपण. खेड्यातले लोक साधे सरळ. मग त्याने सांगितलं की बघा, तुम्ही इतके पैसे दिले की तुमचं एवढं भलं Read More …

Shri Mahavira Puja: Hell Exists Barcelona (Spain)

1990-0617 Shri Mahavira Puja,Spain आज पहिल्यांदाच महावीर पूजा केली जात आहे. “ महावीराचा तर्व संग परित्याग फार. कडक प्रकारचा होता. ज्यावेळी ब्राम्टण्याने फार नीतीभुष्ट , स्वैर, सर्व मोगांना परवाना देणारं रूप घेतलें होतं त्यावेळी त्यांचा जन्म झालो श्री राम जे मर्यादापुस्धोत्तम होते, त्याच्या कालानंतर लोक अत्यंत गंभीर फार अंतर्गब आऔपचारिक असे झाले. त्यांना त्यांचा ताज्ञात्कार मिठाला ततेल्याने अवतरणाला अनृतत्ताना नेहमी तै टोलाला जात; या अंडिशर्नीर्ण दूंर करेण्याताठी ग्री रामांनी प्रत श्रीकृष्ण म्हणून अवतार घेतला; त्याच्या उदाहरणाने जीवन हे फ्त इक नाटक आहे; लीला आहे, हे त्रीकृष्णांनी दाखविण्याचा प्रयत्न केला. जर व्यक्तिने पविज्ञ हृंदयाने हो खेळ खेळला तर क्ञाहीही चुकत नाही. श्री कृष्णानंतर लोक खूप व्याभिवारी आणि स्वैर झाले, अतितीमध्ये बुडून गेले. ” त्या वेळी या पकारच्या तीमेलगेतच्या कडक वागणूकीमधून, कंडीशनिंरण मधून लोकांनी मुक्तता करण्याताठी बुप्ददेव आणि महावीर याचा जन्म झाला. श्री महाचीर हे राजा होते ज्यानी पूर्ण तेन्यात घेतला. स्वतःचं बुटुंबें, राजतिंदातन, मालमत्ता तार काही तौडल॑. त्याच्या शिष्यांना ततच करण्यासाठी तोगितले अल. ल्याना ‘वपन,अनवाणी चालण, बदलण्याताठी फक्त तीन कपडे, तूर्यात्ताञासी मेवण, फक्त पाच तासाची झोप, आणि उन्नतीसाठी ‘ पणवेळ घ्यान करते बसावं लागे, त्यांना पशू मारणे व खाणे घा गोष्टींना मनाई होती कारण त्या कांतात लोक त्यातच गुंतून खूप भाकृमक’ जाले होते- ग्री महावीर हे, इडा’ नाडीवर जे अंततात, आणि मूलाधार. ते तहात्नारपर्पमत तीचा संभाळ करतात त्या सेंट मायकेलचं अवतरण होतं. तै. डाव्या बाजूकडील असल्यामुळें लोकीती युकींच्या गोष्टी करुं नपेत म्हणून खूप स्पष्टपणे ज्यानी नरकाचं वेर्णन: कैले. त्यांनी धार्गिकविधी करूं नयेत. म्हणून देवाच्या निराकर स्वरूपाबदुदल तै. खूप बोलले. इतक्या कडक नियमामुळे एका उमेदवारातार्‍ुस्दा आत्मताक्षात्कार मिळण’ कठीण होतं. श्री महादीरांच्या अतृयायांनी Read More …

Makar Sankranti Puja (India)

Shri Surya puja. Kalwe (India), 14 January 1990. Today is the day for us to celebrate in India very much. Because the Sun is now in Capricorn and from Capricorn it then comes to Tropic of Cancer. When the Sun comes back to this Earth then all the creativity of mother earth starts acting and she creates such beautiful things like flowers, nice nourishing things and fulfilling things like fruits and she makes our eyes cool down with the greenery she has and the way she blesses us is manifold with the advent of the Sun. In the same way now that the Sun of Sahaj Yoga is rising and is coming to the zenith and it has definitely shown you the result on the first principal that is your Mooladhara and your creative power of that Mooladhara which is the Kundalini has been rising and rising and opening your being, and showing the results in your life. It has made your lives very beautiful. It has made your life very joyous and very happy. Now we are at a point where we have to trigger a new jump, a new flight. And for this flight we have to see that we become very light in our Ideas, thoughts and in our Conditionings. You are so much full of conditionings. All types of Conditionings are on us. I don’t understand how we get struck to things which are of no value, which are of no sense. And they get lost….. Read More …