Christmas Puja Ganapatipule (India)

Christmas Puja, Ganapatipule (India), 25 December 2002. Merry Christmas to you all. According to Sahaja Yoga, Christ is settled on your Agnya Chakra. His whole life is depicting the qualities of a person who is a realised soul. What He has suggested in His own life is that you should not have any greed or lust. The way these days people are greedy all over the world is really shocking. Right from the childhood, our children also learn to ask for this or ask for that; only complete satisfaction in life can give you that equanimity, that balance by which you do not hanker after things. These days even India has become very much westernised in the sense they are also very much wanting to have this and that. Actually, now in America suddenly, with this happening, people are getting to spirituality. They come to spirituality because they think they have not found any satisfaction anywhere. But we have to see from His life, the great life of Christ. First He was born in a small little hut, as you saw many of them when you come round. Very much satisfied. And He was put in a cradle which was all covered with dry, very dry grass. Can you imagine? And then He sacrificed His life on the cross. Whole thing is a story of a sacrifice. Because He had a power, power of Spirit, that He could sacrifice anything, even sacrifice His own life, so you can understand the Read More …

Shri Mahavira Puja: Hell Exists Barcelona (Spain)

1990-0617 Shri Mahavira Puja,Spain आज पहिल्यांदाच महावीर पूजा केली जात आहे. “ महावीराचा तर्व संग परित्याग फार. कडक प्रकारचा होता. ज्यावेळी ब्राम्टण्याने फार नीतीभुष्ट , स्वैर, सर्व मोगांना परवाना देणारं रूप घेतलें होतं त्यावेळी त्यांचा जन्म झालो श्री राम जे मर्यादापुस्धोत्तम होते, त्याच्या कालानंतर लोक अत्यंत गंभीर फार अंतर्गब आऔपचारिक असे झाले. त्यांना त्यांचा ताज्ञात्कार मिठाला ततेल्याने अवतरणाला अनृतत्ताना नेहमी तै टोलाला जात; या अंडिशर्नीर्ण दूंर करेण्याताठी ग्री रामांनी प्रत श्रीकृष्ण म्हणून अवतार घेतला; त्याच्या उदाहरणाने जीवन हे फ्त इक नाटक आहे; लीला आहे, हे त्रीकृष्णांनी दाखविण्याचा प्रयत्न केला. जर व्यक्तिने पविज्ञ हृंदयाने हो खेळ खेळला तर क्ञाहीही चुकत नाही. श्री कृष्णानंतर लोक खूप व्याभिवारी आणि स्वैर झाले, अतितीमध्ये बुडून गेले. ” त्या वेळी या पकारच्या तीमेलगेतच्या कडक वागणूकीमधून, कंडीशनिंरण मधून लोकांनी मुक्तता करण्याताठी बुप्ददेव आणि महावीर याचा जन्म झाला. श्री महाचीर हे राजा होते ज्यानी पूर्ण तेन्यात घेतला. स्वतःचं बुटुंबें, राजतिंदातन, मालमत्ता तार काही तौडल॑. त्याच्या शिष्यांना ततच करण्यासाठी तोगितले अल. ल्याना ‘वपन,अनवाणी चालण, बदलण्याताठी फक्त तीन कपडे, तूर्यात्ताञासी मेवण, फक्त पाच तासाची झोप, आणि उन्नतीसाठी ‘ पणवेळ घ्यान करते बसावं लागे, त्यांना पशू मारणे व खाणे घा गोष्टींना मनाई होती कारण त्या कांतात लोक त्यातच गुंतून खूप भाकृमक’ जाले होते- ग्री महावीर हे, इडा’ नाडीवर जे अंततात, आणि मूलाधार. ते तहात्नारपर्पमत तीचा संभाळ करतात त्या सेंट मायकेलचं अवतरण होतं. तै. डाव्या बाजूकडील असल्यामुळें लोकीती युकींच्या गोष्टी करुं नपेत म्हणून खूप स्पष्टपणे ज्यानी नरकाचं वेर्णन: कैले. त्यांनी धार्गिकविधी करूं नयेत. म्हणून देवाच्या निराकर स्वरूपाबदुदल तै. खूप बोलले. इतक्या कडक नियमामुळे एका उमेदवारातार्‍ुस्दा आत्मताक्षात्कार मिळण’ कठीण होतं. श्री महादीरांच्या अतृयायांनी Read More …

Shri Mahaganesha Puja Ganapatipule (India)

Shri Mahaganesha Puja, Ganapatipule, India, 1986-01-01 आज आज आम्ही गणपतीपुळ्याला आलो. त्याचे फार  महात्म्य आहे. अष्टविनायका मध्ये, हे महा गणेशाचे स्थान आहे. महागणेश हा पिठाधीश आहे. आणि  ह्या पिठावर  बसूनच तो सर्व गणेशाचे रक्षण करतो. सर्व ओंकाराची चालना करतो. कारण त्याला गुरु तत्व मिळालेले आहे. वातावरणात सुद्धा आपण पाहिलं की, समुद्र  इतका सुंदर आणि स्वच्छ आहे. या गणपतीचे पाय  धुतो.  कारण समुद्र हा गुरु तत्व आहे.  आणि त्या गुरुतत्त्वानी  तो श्री गणेश यांचे पाय धुतो. तसेच सर्व सहज योग यांचे झाले पाहिजे. गणेश  स्तुती झाली, गणेश स्थापना झाली त्यानंतर महालक्ष्मी तत्त्वांनी तुम्ही महा गणेश झाले. ही स्थिती आहे ती लहान मुलांना, मोठ्या मुलांना, वयस्क, ,स्त्री.पुरुष सर्वांना सुलभ  मिळू शकते. जर त्याच्यामध्ये सरळ स्वभाव आला.  त्याला आपण सारल्या म्हणतो. मराठी भाषेत  ज्याला   अबोध धीता म्हणतात. इनोसन्स, याला म्हणतात, ते जेव्हा आपल्यामध्ये पूर्णपणे  बानुन  जाते तेव्हा आपल्याला गुरुपद येऊ शकते. कोणताही गुरु  त्याच्यामध्ये हि  सरलता आहे.  ते  हो ने  पण नाही. तो कधीही गुरु होऊ शकत नाही. त्याचं लक्ष फक्त परमेश्वरी शक्तीकडे आहे. तोच गुरु होऊ शकतो, जो सर्व साधारण माणसाचे लक्ष हे दूषित आहे. ते स्वच्छ नाही. त्याबद्दल ख्रिस्ताने  सांगितले की, तुमच्या डोळ्यात   कोणताही दूषित पणा  नसला पाहिजे. त्याचा अर्थ असा की, विचारांचे काहूर माजून जाते, व भलतेसलते विचार येऊ लागतात. किंवा हे आपल्याला का मिळाले नाही ? किंवा  हेवे- दावे .कोणत्याही वस्तूकडे बघून जर विचार आला तर तुम्ही आज्ञा चक्रा वर अजून मात केलेली नाही. कोणत्याही वस्तूकडे बघून निर्विचार इता आली पाहिजे. विशेष करून जेवढ्या परमेश्वरी संबोधित समृद्ध अशा देवी देवता आहेत त्यांच्याकडे पाहून तरी निर्विचारइता  आली पाहिजे.  Read More …

Navaratri Celebrations, Shri Kundalini, Shakti and Shri Jesus Mumbai (India)

Advice (Hindi) “Shri Kundalini Shakti and Shri Jesus Christ”. Hinduja Auditorium, Bombay (India), 27 September 1979. [Translation from Hindi to Marathi] ‘श्री कुंडलिनी शक्ती आणि श्री येशु ख्रिस्त’ हा विषय फारच मनोरंजक व आकर्षक असून सामान्य लोकांसाठी एक अभिनव विषय आहे कारण की आजपर्यंत कधीही कोणीही श्री येशु ख्रिस्ताचा संबंध कुंडलिनी शक्तीशी लावलेला नाही. धर्माच्या विराट वृक्षावर अनेक देशांमध्ये अनेक प्रकारच्या भाषांमध्ये अनेक प्रकारचे पुष्परूपी साधु-संत होऊन गेले. ह्या विभूत्तींचा आपापसात काय संबंध होता ते फक्त त्या विराट वृक्षालाच माहीत आहे. जेथे जेथे पुष्परूपी साधु-संत झाले तेथे तेथे त्यांनी धर्माचा सुगंध पसरविला. परंतु आसपासच्या लोकांना या सुगंधाचे किंवा साधु-संतांचे महत्त्व समजले नाही. तेव्हा एखाद्या संताचा संबंध आदिशक्तीशी असू शकतो किंवा नाही ह्याची जाणीव इतरजनांना असणे दूरच. मी ज्या स्थितीवरून आपणास हे सांगत आहे ती स्थिती आपणास प्राप्त झाल्यास वरील गोष्टीची अनुभूती आपणास येईल. कारण मी जे आपणास सांगत आहे हे सत्य आहे किंवा नाही हे जाणण्याचे तंत्र सध्या आपणाकडे नाही किंवा सत्य काय आहे ह्याची सिद्धता आपणाकडे सध्या नाही. तोपर्यंत आपले शारीरिक यंत्र वरील गोष्ट पडताळून पहाण्यास परिपूर्ण नसते. परंतु ज्यावेळी आपले शारीरिक यंत्र सत्याशी जोडले जाते, त्यावेळी आपण वरील गोष्टीचा पडताळा घेऊ शकतो.. याचाच अर्थ प्रथम आपण सहजयोगात येऊन ‘पार’ होणे आवश्यक आहे. ‘पार’ झाल्यानंतर आपल्या हातातून चैतन्य लहरी वाहू लागतात. एखादी गोष्ट सत्य असल्यास आपल्या हातात थंड थंड चैतन्य लहरींचे तरंग येऊ लागतात व असत्य असेल तर गरम लहरी येतात. अशा तऱ्हेने प्रयोग करून आपण एखादी गोष्ट सत्य आहे किंवा नाही हे जाणू शकतो. ख्रिश्चन मंडळी श्री येशु ख्रिस्ताबद्दल जे जाणतात ते ‘बायबल’ ह्या ग्रंथामुळे. ‘बायबल’ हा ग्रंथ Read More …