Shri Kartikeya Puja, On Shri Gyaneshwara Mumbai (India)

Marathi Transcription of Shri Kartikeya Puja. Mumbai (India), 21 December 1996. कार्तिकेय पूजा वाशी २१/१२/१९९६ आज आपण सर्वांनी श्री महालक्ष्मीची पूजा करावी अशी लोकांनी इच्छा प्रदर्शित केली आहे पण या महाराष्ट्रात महालक्ष्मीची पूजा तर सतत चालू आहे आणि स्वत: त्यांनी इथे प्रकटीकरण केले आहे, पण माझ्या मते इथे सर्वांना कार्तिकेयाबद्दल सांगावे अशी आंतरिक इच्छा झाली कारण त्यांनी या महाराष्ट्रातच जन्म घेतला आणि ते म्हणजेच ज्ञानेश्वर होते. आजपर्यंत मी सांगितले नाही कारण महाराष्ट्रीयन लोकांच्या डोक्यात काही गोष्ट घुसत नाही. स्वत: साक्षात कार्तिकेयाने या महाराष्ट्रात जन्म घेतला आणि इतकी सुंदर ज्ञानेश्वरी आणि अमृतावनुभव असे दोन मोठे फारच महान असे ग्रन्थ लिहीले. हे जर तुम्ही व्हायब्रेशन्स वर बघू शकाल, तर एकदम महासागरात, आनंदाच्या लहरीत तुम्ही स्वत:ला शोधू शकाल. एवढी मोठी गोष्ट मी महाराष्ट्रात सांगितली नाही. त्याला कारण महाराष्ट्रीयन लोकांची प्रवृत्ती झाली आहे. कदाचित आपल्याकडे राजकारणी लोक पूर्वी इतके भयंकर झाले. त्यांचा भयंकरपणा व घाणेरडेपणा महाराष्ट्रात पसरला असेल आणि कार्तिकेय हे महाराष्ट्राचे. आम्ही कार्तिकेय असे समजणे म्हणजे अगदी व्यवस्थित साधं महाराष्ट्रीयन डोक आहे. आम्ही काहीतरी शिष्ट. आता यांनी सांगितली खरी गोष्ट आहे की चाळीस आय.ए.एस. ऑफिसर्स आले होते आणि मी येतांना बघितल तिथे पोलिसचे तीन घोडेस्वार उभे होते. म्हटलं ‘हे कोण आले होते ?’ तर म्हणे स्वत: चीफ सेक्रेटरी आले होते. तिथल्या गव्हर्नरनी सुद्धा मला पाचारण केले की, ‘माताजी, मी जर तुमचे पाचारण केले नाही तर लोक मला उचलून फेकतील.’ अशी तिथल्या लोकांची जागृती. तिथे ज्ञानेश्वरांनी जन्म घेतला नाही. फक्त या महाराष्ट्रात का जन्म घेतला ते आता मला लक्षात येतयं. तेवीस वर्षातच ‘नको रे बाबा हा महाराष्ट्र’ म्हणून त्यांनी समाधी घेतली. जितकं संतांना महाराष्ट्रात Read More …

Shri Ganesha Puja New Delhi (India)

Shri Ganesha Puja. Delhi (India), 5 December 1993. [Translation from Hindi to Marathi] MARATHI TRANSLATION (Hindi Talk) Scanned from Marathi Chaitanya Lahari ही पृथ्वी निर्माण केल्याबर श्री परमात्मा श्री आदिर्शक्तिने प्रथम विचार केला तो शुद्धता आाणि पविवता ग्रस्थापित करण्याचा कारण ल्यानंतरच चैतन्यलाहरीचा सर्व आकाशात आविष्कार होणार होता,आता है परमचैतन्य सगळीकड़े अखंडपणे आहे. पण ते कार्यान्वित व्हायला तुमच्यामध्यें त्याची अनुभूति यापला हवी. तुमही स्वतः किंचा तुमचे विचार शुद्ध नसतील तर तुम्ही आंतमधीत स्व – स्वरुपापर्यंत जाऊ शकणार नाहीं, ही जी सुक्ष्मता तम्हाता सहजमधून मिळाली आहे ती श्री गणेशांची कुृपा आहे.श्री गणेशांनीच परमचैतन्य दिल आणि तेच चतन्य-स्वरुपांत आपल्या सर्व चक्रांवर आहेत,सर्व चक्र पूर्णपरणे स्वच्छ व शुद्ध झाल्याशिवाय कुंडलिनीचं उत्थान होतच नाही, आणि जरी ती वर आली तरी तो पन्हों पुन्हां खाली जाईल. कुंलिनी आणि श्रीगणेश यांच्यामधे मा लेकरांसारखें नात आहे. तुम्हाला पुराणांतील गोष्ट माहीत आहेच-श्री पा्वती स्नान करीत होती आणि अंग चासून जो म निपाला, ज्याच्यांत खूप चतन्य होतं, त्या मळापासून तिने श्रीयणेश तयार केलला आणि त्याता बाहेर दारापा्शी बसंवला,श्रीगणेश असे पूर्णपणे श्री आदिशक्तीनेंच निर्माण केले.त्यामप्यें श्री सदाशिवायां कांहीही सहभाग नव्हता, आतांतुम्ही है पण नीट समजं शकाल की सेंट गंब्रिअेल कुमारी मेरीकडे पेऊन तिला म्हणाले होते की, “तुझ्या उदरांतून या जगाता तारणारा जन्माला येणार आहे.” एरी अविवाहित स्त्ीला गर्भधारणा होणं हे फार मोट पाप समजलं नात, पण भारतीयांना तसं वाटणार नाही कारण श्रीपार्वतीने श्रीसदाशिवांचा कांहीही आपार न घेता एकटीनें श्रीगणेश निर्माण केल्याच ते मानतात श्री येशु सरिस्तांचा जन्म असाच झाला परदेशी लोकांना हे समजणं आणि पटण अवपड आहे कारण ते सर्व माणसांकडे फक्त मानवप्राणीम्हणूनच वयतात, आणि आजसुद्धां त्यांच्यामघे या अद्वितीय यर्भधारणे बढल Read More …

Shri Ganesha Puja (India)

Shri Ganesha Puja Date 15th December 1991: Place Shere Type Puja मी ह्यांना सांगत होते की आज आपण गणेशाची पूजा करूयात. गणेशाचे फार महत्त्वाचे कार्य आपल्या शरीरात होते. म्हणजे मन, बुद्धी आणि शरीर. सगळ्या गोष्टींवरती ताबा म्हणजे गणेश. गणेशाने जे आपल्याला विशेष दान दिलेले आहे, ते म्हणजे सुबुद्धीचे आहे. सुबुद्धी जी आहे, ती मागून मिळत नाही. कोणी म्हटलं, की मी तुला सुबुद्धी देतो, तर कधीच मानलं नाही पाहिजे. (इंग्लिशमध्ये बोलल्यानंतर मराठीत बोलतांना मला एकदम शब्दच मिळत नाहीत. दोन्ही भाषेत बोलायचे म्हणजे कंटिन्यूटी नाही येत. बरं, तर विज्डमला शब्द नाही मराठीत, काय हो?) सूज्ञता! सूज्ञता जरा गंभीर शब्द आहे. बरं, त्याला आपण सूज्ञता म्हणतो. सुबुद्धीपेक्षा सूज्ञता. त्या सूज्ञतेला आपण आपल्या अंगामध्ये बाणले पाहिजे. ती बाणायची कशी? तर वर्तमान काळांत रहायला शिकले पाहिजे. हे मी शिकवते. आता वर्तमानकाळात, ह्यावेळेला, आपण इथे बसलेलो आहोत. ही पूजा होते आहे. तर ह्या ठिकाणी आपण बसलेलो आहोत. तर ह्यावेळेला सूज्ञता काय आहे? हे की आता पूजा होते आहे. पूजा करायची आहे. पण ह्याचवेळी आपण जर विचार केला पुढचा, की आता मला बस मिळेल की नाही? घरी जेवायला मिळेल की नाही? काहीतरी असे झाले तर! माझे जाणे झाले नाही तर? किंवा माझ्या मुलाचे असे. हे जर आपण विचार केले तर तुम्हाला पूजा लाभणार नाही. भूतकाळाचा विचार केला, हे असे झाले, तसे झाले, असे केले, तर मग परत घोटाळा होणार. तर हा जो सूज्ञपणा आहे, हा सूज्ञपणा आपल्यामध्ये बाणला पाहिजे. ते बाणण्याची एक पद्धत आहे. प्रत्येक वेळी आपण कुठेही असलो तरी, आता मी वर्तमानात आहे की भूतकाळांत आहे ते पाहिले पाहिजे. कारण भूतकाळ हा संपलेला आहे आणि भविष्यकाळ Read More …

Innocence and Ganesha Ganapatipule (India)

Talk about Innocence, Ganapatipule (India), 2 January 1987. [English Transcript] Today, in this blessed place of Mahaganesha, we have all assembled to go deep into our own beings, to enjoy our own glory. One has to remember that the very first thing God created on this earth was Shri Ganesha because He could emit holiness. He exists as chaitanya and this chaitanya exists in the atom and molecules as you know very well, as vibrations – symmetric and isometric. These vibrations later on start expressing themselves in the plant kingdom as life force and you see how they are kept under a bondage. A tree that is a mango tree will go up to a certain point. A coconut tree will grow up to a certain point. It’s all under control, and then it is expressed in the animals, where it binds them. That’s why they are called as pashus, means under bondage. But in the human being it is expressed as auspiciousness and ultimately as the epitome, as holiness. Holiness is to be understood in its essence as well as in its contents.Holiness is an innate quality of a personality, where a person rejects all that is unholy, all that is inauspicious. The ego doesn’t play any part. Up to the animal stage, ego doesn’t exist. But in the human stage, you are given freedom to choose whether you want holiness or not. But in the ego of man, he might say, “What’s wrong?” and he may defy all Read More …

Shri Mahaganesha Puja Ganapatipule (India)

Shri Mahaganesha Puja, Ganapatipule, India, 1986-01-01 आज आज आम्ही गणपतीपुळ्याला आलो. त्याचे फार  महात्म्य आहे. अष्टविनायका मध्ये, हे महा गणेशाचे स्थान आहे. महागणेश हा पिठाधीश आहे. आणि  ह्या पिठावर  बसूनच तो सर्व गणेशाचे रक्षण करतो. सर्व ओंकाराची चालना करतो. कारण त्याला गुरु तत्व मिळालेले आहे. वातावरणात सुद्धा आपण पाहिलं की, समुद्र  इतका सुंदर आणि स्वच्छ आहे. या गणपतीचे पाय  धुतो.  कारण समुद्र हा गुरु तत्व आहे.  आणि त्या गुरुतत्त्वानी  तो श्री गणेश यांचे पाय धुतो. तसेच सर्व सहज योग यांचे झाले पाहिजे. गणेश  स्तुती झाली, गणेश स्थापना झाली त्यानंतर महालक्ष्मी तत्त्वांनी तुम्ही महा गणेश झाले. ही स्थिती आहे ती लहान मुलांना, मोठ्या मुलांना, वयस्क, ,स्त्री.पुरुष सर्वांना सुलभ  मिळू शकते. जर त्याच्यामध्ये सरळ स्वभाव आला.  त्याला आपण सारल्या म्हणतो. मराठी भाषेत  ज्याला   अबोध धीता म्हणतात. इनोसन्स, याला म्हणतात, ते जेव्हा आपल्यामध्ये पूर्णपणे  बानुन  जाते तेव्हा आपल्याला गुरुपद येऊ शकते. कोणताही गुरु  त्याच्यामध्ये हि  सरलता आहे.  ते  हो ने  पण नाही. तो कधीही गुरु होऊ शकत नाही. त्याचं लक्ष फक्त परमेश्वरी शक्तीकडे आहे. तोच गुरु होऊ शकतो, जो सर्व साधारण माणसाचे लक्ष हे दूषित आहे. ते स्वच्छ नाही. त्याबद्दल ख्रिस्ताने  सांगितले की, तुमच्या डोळ्यात   कोणताही दूषित पणा  नसला पाहिजे. त्याचा अर्थ असा की, विचारांचे काहूर माजून जाते, व भलतेसलते विचार येऊ लागतात. किंवा हे आपल्याला का मिळाले नाही ? किंवा  हेवे- दावे .कोणत्याही वस्तूकडे बघून जर विचार आला तर तुम्ही आज्ञा चक्रा वर अजून मात केलेली नाही. कोणत्याही वस्तूकडे बघून निर्विचार इता आली पाहिजे. विशेष करून जेवढ्या परमेश्वरी संबोधित समृद्ध अशा देवी देवता आहेत त्यांच्याकडे पाहून तरी निर्विचारइता  आली पाहिजे.  Read More …

Shri Ganesha Puja and Devi Puja Rahuri (India)

Shri Ganesha And Devi Puja Date 7th January 1983: Place Rahuri Type Puja तुम्हा सगळ्यांना पाहून इतका आनंद झाला मला आणि कधी राहरीला जाते असं झालं होतं. एकदाचे आम्ही पोहोचलो आणि ह्या राहरीच्या ह्या पवित्र परिसरात पूर्वी अनेक कार्य देवीने केलेली आहेत. पण आताचे जे कार्य आहे ते सगळ्यात मंगलमय आणि सुखदायी आहे. राक्षसांना मारायचं म्हणजे हे काही विशेष सुखदायी वगैरे कार्य नव्हतं आणि अशा घाणेरड्या लोकांशी झुंजत राहण्यापेक्षा कधीतरी असे लोक जे कमळाच्या सुंदर कळ्यांप्रमाणे कुठेतरी वाट बघत बसले आहेत, त्यांची फुलं करण्यात जी मजा येणार आहे किंवा त्यांची फळ करण्यात जी मजा येणार आहे, ती कधीतरी लुटावी असं फार वाटत असेल ते मात्र या जन्मात पूर्ण झालेलं आहे. आणि तुम्हा लोकांचे आनंद बघून फार आनंद वाटला. कितीही म्हटलं तरी ह्या भारतभूमीच्या पाठीवर ही जी महाराष्ट्राची भूमी आहे, ह्याच्यामध्ये पूर्ण विश्वाची कुंडलिनी आहे हे मी आपल्याला अनेकदा सांगितलेले आहे . बरं त्याच्यात शास्त्रात आधार असा की ह्याच्यात साडेतीन पीठ आहे असं सांगितलेले आहे. साडेतीन पीठ फक्त कुंडलिनीला असतात. तसेच अष्टविनायक आहेत. हे सुद्धा सर्व महाराष्ट्रात आहेत. ते खरे की खोटे हे तुम्ही पार झाल्याशिवाय जाणू शकत नाहीत. कारण पार झाल्यावरच तुम्हाला कळेल त्याच्यातून येतय ते. पण मुसळवाडीला तर साक्षात् सहस्रारच मुळी आहे. तेव्हा ही किती महान भूमी आहे हे तुमच्या लक्षात येईल आणि इथे जे चमत्कार घडणार आहेत ते कुठेही अशाप्रकारचे घडू शकत नाहीत. म्हणजे ह्या परिसरात. कारण ही गोष्ट तुम्हाला माहीत नसेल, ही फार चमत्कारपूर्ण जागा आहे. मच्छिंद्रनाथांसारख्या माणसाने, जे फार मोठे दत्तात्रयाचे अवतार होते, त्यांनी पुष्कळ मेहनत केलेली आहे. त्याच्याआधी या भूमीला शांडिल्य वगैरे अशा मुनींनी पावन Read More …

Vastushanti Puja (India)

आता शेवटला परत हात जोडून विनंती आहे आपण जावं कारण ह्या लोकांना मी काय बोलते आहे ते  आपण ऐकलं आहे म्हणून त्यांना लाजल्या सारखं होईल कि नाही ,थोडासा लक्षात घ्या त्यांना बोलायला हीच जागा आहे ,आता कुठं बोलायला मिळत नाही ,त्यांना काहीतरी मी सांगते तर पुन्हा पुन्हा आपण तुमच्या समोरच बोलायचं ते त्यांना बरोबर दिसत नाही तेव्हा कृपा करा काय कस मला समजत नाही दोन शब्द या लोकांना मला सांगायचे आहेत ते सुद्धा खाजगी रित्या ,तुमची एव्हडी स्तुती तोंड भरून करते आणि ते बसले कि तुम्ही इकडून तिकडे तिकडून इकडे फिरून राहिलात  याची काय गरज आहे .मला समजताच नाही असं काय करायचं  .या लोकांना तरी दिसलं पाहिजे ना कि आपण मानाची लोक आहोत ना ,असं कशाला करायचं ,तुम्हाला माझ्या बद्दल फार वाटत मला माहित आहे पण त्यांना हे समजणार नाही त्यांना असं वाटेल कि मुद्दाम हुन इथे उभे आहेत आणि आम्हाला आई बोलते आहे तर तेच ऐकू लागलेत .आता शहाणपणा करा आणि थोडासा त्यांना खाजगी बोलायचं आहे त्यांना सोडून द्या . मी सांगितलं ना तुम्हाला सहज योगी नाहीतर कशाला बसले तुम्ही इथे ,आता मी सांगितलंच होत बंधन घाला सोडून टाका .आता आणखीन कुना कुणाला फिट यायला हवी असेल त्यांनी इथे उभं राहायचं .जे लोक पार नाहीत त्यांनी इथे उभं राहू नका सगळ्यांना तुम्हाला फिट येतील .आधीच सांगितलं मी कोण कोण उभे आहेत जा बर .म्हणून सांगत होते मी कृपा करून बसू नका . त्यांना थोडं कुंकू लावा जाईल फिट ,आता कृपा करून इथं उभं राहू नका .किती म्हंटल कि तुम्हाला त्रास होईल बसू नका ,तुमच्या भल्या साठी सांगते आहे .आता हे Read More …