Christmas Puja Ganapatipule (India)

Christmas Puja IS Date 25th December 2003: Ganapatipule Place: Type Puja [Original Marathi transcript talk] मी मराठीत बोलायचं म्हटलं तर एवढच सांगायचं की ख्रिस्तांचा आयुष्य अत्यंत दुःखमय होतं, पण ते त्यांनी हसून निभावलं. कारण तो पवित्र आत्मा होता. अशा माणसाला कोणतही दुःख होत नाही. पण त्याच्यामुळेच आपण सर्वांनी प्राप्त केलं आहे आध्यात्मिक जीवन. त्यामुळे इतर लोकांनासुद्धा पुष्कळ फायदा होऊ शकतो. कारण ते आपलं आयुष्य बघतात आणि त्यांना आश्चर्य वाटतं की हे मानव असून इतके खुश, आनंदी असे कसे ? पण जेव्हा त्यांना कळतं हे सहजयोगामुळे घडलं तेव्हा ते ही सहजयोगात येतात. ही कमालीची गोष्ट आहे. ते वरदान तुम्हाला मिळालेले आहे. फक्त ते जपून ठेवलं पाहिजे. त्याच्यावर मेहनत केली पाहिजे आणि सगळ्यात मुख्य म्हणजे दुसर्यांना दिलं पाहिजे. एकट तुम्ही अनुभवून होत नाही. हा अमृताचा पेला तुमच्या तोंडात आहे तो दुसऱ्यांच्याही जाऊ देत. दुसऱ्यांनाही बरं वाटू देत. त्यांचही भलं होऊ देत. म्हणून सर्व सहजयोग्यांनी प्रयत्न केला पाहिजे की आम्ही दूसऱ्यांनाही सहजयोगात उतरवू. सगळ्या जगात सहजयोग पसरला आहे. तो फार थोडा आहे. आणखीन पसरायला पाहिजे. ख्रिस्तांचे फक्त बारा शिष्य होते आणि त्यांनी ख्रिश्चानिटी वाढवली. पण केवढ्या चूका झाल्या त्यांच्या. पुष्कळच चुका झाल्या. जेव्हा तुम्ही सहजयोग पसरवता तेव्हा त्या चुका करू नका. सरळ, धोपटमार्गाने ते काही कठीण नाही. त्याच्यामध्ये परमेश्वराने तुम्हाला शक्ती दिलेली आहे, बुद्धी दिली आहे ती वापरा. मला पूर्ण विश्वास आहे की तुमच्या हातून किती तरी सहजयोगी होऊ शकतात आणि तुम्ही तसा प्रयत्न करावा. रात्रंदिवस हाच विचार करावा, की आम्ही कोणाला पार करू? कोणाला आम्ही याच वरदान देऊ ? ही फार मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे. जस तुम्हाला सहजयोग मिळाला तशीच ही जबाबदारी Read More …

Shri Krishna Puja Pune (India)

Shri Krishna Puja. Place: Pune (India), Date: August 10, 2003 [Marathi Transcript] हम लोगोंको ये सोचना है के सहजयोग तो बहोत फैल गया और किनारे किनारे पर भी लोग सहजयोग को बहोत मानते है |   लेकिन जब तक हमारे अंदर सहजयोग पूरी तरह से ,व्यवस्तित रूप से प्रगटित नहीं होगा तब तक सहजयोग को लोग मानते है वो मानेंगे नहीं | इसलिए जरुरत है के हम कोशिश करे की अपने अंदर झांके | यही कृष्ण का चरित्र है की हम अपने अंदर झांके और देखे की हमारे अंदर ऐसी कौनसी कौनसी ऐसी चीजे है जो हमे दुविधामें डाल देती है | इसका पता लगाना चाहिए | हमें अपने तरफ देखना चाहिए हमारे अंदर देखना चाहिए | और वो कोई कठिन बात नहीं है | जब हम अपनी शकल देखना चाहते है तो हम शिशेमे देखते है | उसी प्रकार जब हमें अपने आत्मा के दर्शन करने होते है तो हमें देखना चाहिए हमारे अंदर | वो कैसा देखा जाता है | बहोतसे सहजयोगियोने कहा की माँ ये  कैसा देखा जाता है के हमारे अंदर क्या है | उसके लिए जरुरी है के मनुष्य पहले स्वयं ही बहोत नम्र हो जाए | क्योंकि अगर आपमें नम्रता नहीं होंगी तो आप अपने ही विचार लेकर बैठे रहेंगे | तो कृष्ण के लाइफ में पहले दिखाया गया की छोटेसे लड़के के जैसे वो थे | बिलकुल जैसा शिशु होता है | बिलकुल ही अज्ञानी उसी तरह से | उनकी माँ थी ,उसी माँ के सहारे वो बढ़ना चाहते थे | उसी प्रकार आप लोगोंको भी अपने अंदर देखते वक्त ये सोचना चाहिए की हम एक शिशु Read More …

Inauguration of Vaitarna Music Academy (India)

English Transcript Inauguration speech for the opening of the new Music Academy (transcr. only English part). Vaitarna (India), 1 January 2003. I’m sorry I spoke in Hindi language, because to talk about My father in any other language is very difficult, though he was a master of English language and he used to read a lot. He had a big library of his own where I also learned English, because my medium of instruction was Marathi. I’d never studied Hindi or English. But because of his library, because I was very fond of reading, I picked up English, whatever it is, and also Hindi. Now they all say I speak very good English and very good Hindi, I am surprised, because to Me they were foreign languages. And when I did my matriculation also, I had a very small book of English, and for inter-science also I had a very small book. And in the medical college of course there was no question of any language, but because I used to read a lot. So I would suggest to all of you to read, read more. But don’t read nonsensical books, very good famous books you must read. That’s how I developed my language, and I had to do so well. By reading that, I could know also so much about the human failings. I didn’t know human beings have those failings, I didn’t know. I was absolutely beyond them. After reading everything, I came to know that there are Read More …

New Year’s Eve Puja (India)

New Year Puja Date 31st December 2002: Place Vaitarna: Type Puja [Original transcript Marathi talk, (first par-translation from English talk), scanned from Marathi Chaitanya Lahari] मिळाली त्याला आम्ही काय करणार ? समजूतदारपुणा नाही. या भांडकुदळ लोकांमध्ये संगीत कसे आले ते कळत नाही. ते इतके वाढले की जो येतो तो काहीना काही गाऱ्हाणे घेऊन येतो. त्यांना सहजयोगात संयम मिळाला की नाही. या महाराष्ट्रात संतांनी मोठी व्याख्याने प्रवचने दिली, त्याचा काहीही परिणाम नाही. भांडकुदळपणा काही जात नाही. त्यांच्याही नावाने भांडण, काहीतरी मूर्खपणासारखे करायचे, हा मूर्खपणा कधी जाईल हे कळत नाही. शांतपणाने राहणे, शांतपणाने इंग्रेजी भाषणाचा अनुवाद : आज आपण सर्व मोठया संख्येने येथे उपस्थित आहात है पाहून खूप आनंद वाटतो. पंचविस वर्षापूर्वी ही जागा खरेदी केली होती पण काही आक्षेप घेतले गेले त्यामुळे काही करता आले नाही पण मी याबाबत योजना करुन होते त्याला मूर्त स्वरुप आले म्हणून आज आपण येथे आहोत. आज बाबाची आठवण येणे अपरिहार्य आहे. कारण भारतीय संगीताचा शास्त्रीय संगीताचा व भारतीय कलांचा प्रसार व्हावा म्हणून त्याने खूप मेहनत घेतली. पण आज तो येथे उपस्थित नाही याचे दुखे: आहे हे आपण सर्व जाणता. कुठल्याही प्रशस्तीची अपेक्षा न करता त्याने खूप काही केले आणि हे घडण्यासाठी त्याने या सर्व आदर्शांचा उपयोग केला. त्याने आपल्या बध्दी आत्मसात करणे हे समजतच नाही. लगेच ओरडायला सुरवात. परदेशी सहजयोगी म्हणतात ते असे का भांडतात. सहजयोगात तरी भांडू नका आणि थोडेसे शांतपणाने घ्या वैतरणा पूजा कौशल्याने कुठलीही आढ्यता न मिरवता, प्रयत्न करा. आपल्याला बदलायचे आहे. याचे अगदी साध्या माणसांना हाताशी धरुन त्यांची त्यांचे खुसपट का काढता. स्वत:चे काय पूर्ण काळजी घेऊन त्यांच्यातील चुकलेले आहे ते Read More …

Eve Of Mahashivaratri Puja, Evening Program Pune (India)

अफ्रीका ,वहा पर सात हजार सहजयोगी मुसलमान  है | टर्की में करीबन दो अढाही हजार और उससे आगे और एक देश है उसे  कहते है आइवरी  कोस्ट                वहाँपे करीबन तीन हजार मुसलमान सहजयोगी है | मै हैरान हूँ ,मैंने कहा की तुम मुसलमान क्यों हो गए तो कहने लगे की यहाँ पर फ्रेंच लोग थे | उनमे तो धर्म हमने कोई देखा ही नहीं | तो हमने सोचा चलो मुसलमान हो जाए |  तो उसमें भी न रुके  |                       अब इस कदर वो दौड़ पड़े है कुछ समजमें नहीं आता | हर जगह ,और अपने देश में तो बहोत जरुरी है समजना की ये दी हुई चीज है परमात्माकी अपने  अंदर है | आपकी अपनी शक्ति है | उसे जगालो ,उसके लिए कुछ पैसे वैसे नहीं देना पड़ता | कुछ नहीं है ,सच्चाई से उसको पाना है | बेकारकी कोईभी चीज के पीछे पड़के अपना सत्यानास करना | और आपको अपने बालबच्चोंका भी सोचना है | सो गलत रास्तेसे लोगोको हटाना पड़ेगा | बोहोत जरुरी है कि ये बड़ा भारी पुण्य का आशीष का काम है | अब मै तो जहाँतक कोशिश होती है वो मैं कर रही हूँ | अब तुम लोग भी करो | खुश रहो | 

Public Program Pune (India)

Velechi Hallk 25th March 1999 Date : Place Pune Public Program Type सत्य शोधणाऱ्या सर्व साधकांना आमचा नमस्कार! पूर्वी अनेकवेळा मी आपल्याला सत्याबद्दल सांगितलं होतं. सत्य काय आहे ? सत्य आणि असत्य यातला फरक कसा ओळखायचा याबद्दल मी आपल्याला बरंच समजावून सांगितलं होतं. आधी या पुण्यात या पुण्यपट्टणम मध्ये पण आपण सत्य का शोधतो ते बघितलं पाहिजे. आज या कलियुगात अनेक असे प्रकार दिसून येतात की मनुष्य घाबरून जातो. त्याला समजत नाही की हे सर्व काय चालले आहे आणि ही कलियुगाची विशेषता आहे की मनुष्याला भ्रांती पडते. त्याला भ्रांती होते आणि त्या भ्रांतीतून तो बावचळून जातो. घाबरून जातो. त्याला समजत नाही की सत्य काय आहे, मी कुठे चाललोय, जग कुठे चाललंय असे अनेक प्रश्न त्याच्या डोक्यात डोकावतात. हे आपल्या महाराष्ट्रातच नव्हे, भारतातच नव्हे पण सर्व जगात आहे. सर्व जगाला या कलीच्या महिम्याची फार पूर्णपणे जाणीव झालेली आहे. सांगायचं म्हणजे नल आणि दमयंती यांचा जो विरह केला गेला तो कलीने केला आणि एकदा हा कली नलाच्या हाती सापडला. त्यांनी सांगितलं की मी तुझा सर्वनाश करून टाकतो म्हणजे कोणालाच तुझा उपद्रव व्हायला नको, काही त्रास व्हायला नको तर तेव्हा कलीने त्याला सांगितलं की हे बघ की माझं आधी तू माहात्म्य ऐक आणि ते ऐकल्यावर जर मला मारायचे असेल तर मारून टाक. तर त्यांनी (नलाने) सांगितलं तुझं काय महत्त्व आहे? काय महत्त्व आहे तुझें? तर त्यावर त्याने (कलीने) सांगितले की माझं हे महत्त्व आहे की जेव्हा माझं राज्य येईल म्हणजे जेव्हा कलियुग येईल तेव्हा लोक भ्रांतीत पडतील. हे खरं आहे. पण त्यामुळेच त्यांच्यामध्ये अशी उत्कट इच्छा होईल की आपण शोधून काढावं की मनुष्याचं Read More …

Awakening Of Kundalini Is Not A Ritual Shivaji Park, Mumbai (India)

1999-02-20 Awakening Of Kundalini Is Not A Ritual, Mumbai, India Hindi सत्य को खोजने वाले आप सभी साधकों को मेरा प्रणाम.  सत्य के और हमारी नज़र नही होती, इसकी क्या वजह है? क्यों हम सत्य को पसंद नहीं करते और आत्मसात नहीं करते? उसकी नज़र एक ही चीज़ से खत्म हो जाये तो बातकी जाए, पर ये तो दुनिया ऐसी हो गई की गलत-सलत चीज़ों पे ही नज़र जाती है। सो इस पर यही कहना है कि ये घोर कलियुग है, भयंकर कलियुग है। हमने जो लोग देखे वो बहुत निराले थे और आज जो लोग दिखाई दे रहे हैं, वो बहुत ही विक्षिप्त, बहुत ही बिगड़े हुए लोग हैं। और वो बड़े खुशी से बिगड़े हुए हैं, किसी ने उन पे ज़बरदस्ती नही की । तो अपने देश का जो कुछ हाल हो रहा है उसका कारण यही है कि मनुष्य का नीति से पतन हो गया। अब उसके लिए अपने देश में अनेक साधु-संतों ने मेहनत की, बहुत कुछ कहा, समझाया। और खास कर भारतवर्षीयों की विशेषता ये है कि जो कोई साधु-संत बता देते हैं उसको वो बिलकुल मान लेते हैं, उसको किसी तरह से प्रश्ण नही करते। विदेश में ऐसा नही है। विदेश में किसे ने भी कुछ कहा तो उसपे तर्क करने शुरू कर देते है। लेकिन हिंदुस्तान के लोगों की ये विशेषता है कि कोई ग़र साधु-संत उनको कोई बात बताए तो उसे वो निर्विवाद मान लेते है कि ये कह गए है ये हमें करना चाहिए। छोटी से लेकर बड़ी बात तक हम लोग ऐसा करते हैं। ये भारतीय लोगों की Read More …

New Year’s eve Puja (India)

New Year Puja – Indian Culture 31st December 1998 Date: Place Kalwe Type Puja Speech-Language English, Marathi & Hindi त्यांच्याकडे लहान मुलांना अत्यंत स्वातंत्र्य असते. कारण त्यांच्याकडे कायद्याने मुलांना काही करता येत नाही. जर एक टीचर मुलाला रागवली, तर त्या टीचरला ते नोकरीवरून काढू शकतात. इथपर्यंत तिथे स्वातंत्र्य आहे. मुलं वाह्यात असतात हे मी कबूल करते . कसेही वागतात, काहीही करतात. आणखीन, त्यांना कोणी थांबवणारे नसते. कोणी सांगणारे नसते. एकदा मी इंग्लंडमध्ये ट्रेनने चालले होते. मी फर्स्ट क्लासमध्ये होते. इतक्यात २५-३० मुलं हातामध्ये सुन्या आणि ब्लेड घेऊन माझ्या कंपार्टमेंटमध्ये आली. म्हटलं आता मला मारतात का? तर म्हणे, आम्ही तुम्हाला काही करणार नाही. तुम्ही चुपचाप बसा. ‘तुम्ही काय करता ?’ तर म्हणे, ‘आम्ही ह्या ज्या उशा लावलेल्या आहेत त्या फाडून बघतोय काय आहे ते.’ म्हटलं, ‘त्यात भूसा असेल किंवा अजून काही तरी असेल.’ म्हणे, ‘नाही, नाही, तुम्ही राहू द्या. आम्हाला बघू देत.’ ते सगळं कापत सुटले. मी तर घाबरूनच गेले. पुढच्या स्टेशनवर स्टेशन मास्तरला बोलविले. ते आले. तर ती मूले चांगल्या शाळेत जात होती. त्यांची जी ३-४ हेड मूले होती, ती आली आणि त्यांनी त्यांना धपाधप मारले. त्यांना म्हणे, ‘तुम्ही असे का केले?’ ‘नाही, आम्ही बघत होतो ह्या खूच्च्यांमध्ये काय आहे?’ मला त्यांचे मारणे आवडले नाही. म्हटलं, ‘मारायचे कशाला ? आता झाले ते झाले. तर म्हणे, ‘तुम्ही असे बोलू नका.’ म्हटलं, ‘बरोबर सांगते आहे.’ त्या मुलांना मारल्यामुळे ती सगळी रडत होती. लहान असतील, जवळजवळ ७-८ वर्षांची. ते मला म्हणाले, ‘तुमच्या हिंदुस्थानात मुले असे करतात का? म्हटलं, ‘असे कधीच करणार नाही. शक्यच नाही. इतक्या चांगल्या शाळेत जाणारी मूलं असे कधीच करणार नाहीत. Read More …

Shakti Puja (India)

Shakti Puja. Kalwe (India), 31 December 1997. आज हम लोग शक्ति की पूजा करनेके लिए एकत्रित हुए है | शक्ति का मतलब   पूरी  ही  शक्तिया | और किसी एक विशेष शक्ति की बात नहीं | ये पूरी शक्तिया हमारे  हर एक चक्र पे अलग अलग स्थान पर विराजित है | और इस शक्ति के बगैर किसी भी देवता का कार्य नहीं हो सकता | जैसे आप जानते है की कृष्ण की शक्ति राधा है | और राम की शक्ति सीता और विष्णु की  शक्ति लक्ष्मी | इसी प्रकार हर जगह शक्ति का सहवास देवताओंके साथ है | पर देवता लोग शक्ति के बगैर कार्य नहीं कर सकते | वो शक्ति एक मात्र आपके अनाहत चक्र में बीचोबीच जगदम्बा स्वरूपिणी विराजमान है | ये जगदम्बा शक्ति बहोत शक्तिमान है | उससे आगे गुज़रनेके बाद आप जानते है की कहि वो माता स्वरुप और वो कही पत्नी स्वरुप देवताओंके साथ रहती है | तो शक्ति का पूजन माने सारे  ही देवताओंके शक्तिका पूजन आज होनेवाला है | इन शक्तियोंके बिगड़ जाने सेही हमारे चक्र ख़राब हो जाते हैऔर उसी कारण हमारे शारीरिक ,मानसिक ,बौद्धिक अदि जो भी हमारी समस्याए है वो खड़ी हो जाती है | इसलिए इन शक्तियोंको हमेशा प्रसन्न रखना | कहा जाता है की ”देवी प्रसन्नो भवे ”| देवी प्रसन्न रहनी चाहिए | देवी को अप्रसन्न करनेसे न जाने क्या हो जाए | अब कुण्डलिनी के जागरण से इस शक्ति को और एक विशेष शक्ति मिली | इन शक्तियोंमे और एक विशेषता होती है | वो ये है की जो सर्वव्यापी शक्ति ,जो Read More …

Makar Sankranti Puja Pune (India)

Makar Sankranti Puja 14th January 1996 Date : Place Pune Type Puja Speech Language Hindi, English and Marathi नम्रता आहे. ह्यांचं असं आहे, की एक अक्षर जर म्हटलं तर तर्क करणं सोडून जे म्हणेन ते. कधी उत्तर म्हणून मी काही ऐकलं नाही. इथे तसं नाही. इथे पट्कन ‘असं नाही. तसं. ‘ आपलं डोकं चालवतील प्रत्येक गोष्टीत. हे लोक एका अक्षराने बोलत नाहीत. माताजी म्हणतील ते शांतपणाने स्वीकारतील. त्यांनी असं कोणतं केलं पुण्य होतं मला समजत नाही. तुम्ही काही कमी पुण्य केलेले नाही, जे या देशात जन्माला आले. पण तो पुण्याचा पेटारा मागेच राहिला. तिकडे बघा कुठे असतो! तो पेटारा उघडला पाहिजे. त्याच्यात बघा स्वत:च स्वरूप म्हणजे कळेल केवढ्या मोठ्या देशात जन्म झाला तुमचा आणि इतिहास तुमचा केवढा उज्वल, किती मोठा! मला कधी कधी वाटतं, की हे मावळे परदेशात जाऊन जन्माला आलेत की काय? त्यांचे मावळ्यांसारखेच आहेत. गुण आणि तिकडचे उपटसुंभ इकडे आलेत की काय? अहो, ब्राझीलमध्ये, अमेरिकेत तर सोडा, पण ब्राझीलमध्ये अशा देशात, की जिथे आपल्यासारख्यांचा कधी संबंध आला नसेल तिथेसुद्धा सहजयोग इतका जोरात पसरला आहे आणि इतके गहरे लोक आहेत. यू.पी.मध्ये ३० आयएएस ऑफिसर्स सहजयोगात आहेत आणि इथे एकाही आयएएस ऑफिसर्सना…, शेपट्या आहेत सगळ्यांना. आधी त्यांच्या शेपट्या पडल्या पाहिजेत, मग माणसात येतील. शिष्टपणा फार. महाराष्ट्रीयन लोकांमध्ये भयंकर शिष्टपणा आहे. हा शिष्टपणा जायला पाहिजे. नम्रता नाही. त्यातल्यात पुरुषांपेक्षा बायका जरा जास्त शिष्ठ आहेत. हे जर एकदा झालं आणि घटित झालं, आपली स्वत: ची ओळख जर झाली तर आपोआप मनुष्य नम्र होतो आणि हा शिष्टठपणा जायला पाहिजे. फार आवश्यक आहे. जर महाराष्ट्रीयन लोकांचा इतिहास बघितला, अहो, हा खरच महाराष्ट्र आहे! फार Read More …

After Concert Talk (India)

आज सर्व गोष्टींना उशीर झाला .कारण आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे पण सहजयोगात आपण घड्याळ बघत नाही आणि हा हि विचार ठेवत नाही कि काही गोष्टी टाईमशीर होतात .जे सहज घडून येईल तेच अत्यानंद देईल .आता जी गाणी झाली सुरवातीला ती इंग्लिश मध्ये किंवा  आपण असं म्हणू कि पाश्चिमात्य पद्धतीची झाली .आणि तुम्हा सर्वाना एव्हडी आवडली हे एक मोठं मला समाधान वाटलं .नाहीतर इथे सर्व संगीत तज्ञ बसलेले आहेत .आणि ते म्हणतील माताजी तुम्ही हे काय सुरु केलं .पण आपण सर्व प्रकारचे संगीत समजून घेतलं पाहिजे . अर्थात जे नुसतं काहीतरी आज काल  निघालेलं तेच म्हणत नाही मी पण सर्व तह्रेच ,मला  तर वेस्टर्न क्लासिकल संगीताचा फार नाद आहे .तसा साऊथ इंडियन संगीताचा पण म्लाफर नाद आहे .आणि आपला तर आहेच .तेव्हा आपली द्रीष्टी व्यापक करायला पाहिजे .आणि ते बघून मला फार आनंद वाटला कि तुम्ही सर्वानी जे फ्रेंच लोकांनी तुमच्या समोर प्रस्तुत केलं ती गाणी ,त्यातला जो पुरुष होता आफ्रिकेचा तो एक प्रसिद्ध गायक आहे .फार प्रसिद्ध आहे फ्रांस मध्ये .पण आता सहजयोगात आला आणि आता लहान मुलांना सुद्धा शिकवतो आणि आपल्या गाण्या मध्ये सगळे मंत्र म्हणतो .तेव्हा एक मोठी क्रांती झालेली आहे जगा मध्ये .गणपतीला सुद्धा ते मानतात आणि गणपतीची केव्हडी स्तुती करत होते .हि केव्हडी मोठी क्रांती आहे .कि ह्या लोकांना आपल्या देव देवतां न बद्दल इतकं वाटत ,इतकी त्यांची माहिती आहे .तस त्यानी नाटक केलं .हे म्हणजे काय उगीचच त्यांच्यावर मी लादलेलं नाही .मी त्याना कधीही सांगितलं नाही कि असे नाटक करा म्हणून .आधीच नाही मी त्यांच्या जवळ कधीच अशी जबरदस्ती केली नाही कि तुम्ही असल्या तऱ्हेची नाटक करा .पण Read More …

Evening Program  (India)

1970-01-01 Talk English Marathi Hindi DP Opt HD, 33′ [Unclear] आपने इन्हे पहचाना नही, मैने तो पहचान लिया. आप तशरीफ़ रखिए.आशीष, इनकी वाइफ को बुला लो.  [Unclear/ Shri Mataji asks to give saree in Marathi language].  उसमे वाइब्रटेड पानी दे देना. आप पहनिएगा ज़रूर. आशीर्वाद. बहुत बड़िया बच्चे हैं. वाह वाह वाह क्या कहने.  रूह बन गयी. They are रूह now. और रूहानी ज़िंदगी में संगीत का बड़ा कार्य है इसीलिए मैं इसको बहुत ज़्यादा जितना भी हो सकता है उतना चाहती हूँ की उसे प्रोत्साहन हूँ उसको प्रमोट करूँ उसको आग्गे बड़ाऊ जितना मुझसे बन पड़ता है. क्योंकि दूसरा बड़ा भारी काम मुझे करना है की अनेक लोगों को उस परमात्मा की शक्ति से एकाकारिता दें. लेकिन ये भी एक संगीत मध्यम बन गया और जब अमज़द अली जैसे लोग हैं और सफ़ाद हुसैन जैसे ताल्बध्ध लोग हैं तो कुछ मुश्किल नही होगा.  मैं तो हर बार देखती हूँ की ये नये नये मुखड़े पता नही कहाँ से ले आते हैं हर बार कभी इन्होने रिपीट नही किये. जीतने बार भी सुनिये नये ही मुखड़े बजा लेते हैं पता नही कैसे. सब चीज़ें इतनी सुंदर हैं इतनी दैवीय और इतनी आनंद दाई हैं की उनका वर्णन तो नही किया जा सकता लेकिन हमारे सहजयोग में हर योगी के हृदय में आप सब artist के लिए नितांत श्रद्धा और आपको सब बहुत प्रेम और आदर से देखते हैं. इसकी ये वजह नही की मेरे ही कारण है इसकी ये भी वजह है की जानते हैं की इनके गाने से हमारी Read More …

Mahashivaratri Puja Mumbai (India)

Mahashivaratri Puja Date 19th February 1993 : Place Mumbai Type Puja [Marathi translation from Hindi, scanned from Marathi Chaitanya Lahari] ि महाशिवरात्री पुजा (दि. १९/२/९३ मुंबई) THIE ु क जिथे सर्व काही आपोआप घडते व कार्यान्वित होते, त्था ठिकाणी भगवान शिवाचे कार्य काय असावे? ते प्रत्येक शिवपूजा फार महान आणि विशेष पूजा असते. शिव तत्वाची प्राप्ती है मानवाचे अंतिम ध्येय असते. शिवतत्व गोष्टीस अवोधितपणात साक्षी असतात, शक्तीने सर्व विश्वाची मानवी युध्दीच्या पलिकडे असून युध्दीने जाणता येणार नाही. आत्मसाक्षात्कार मिळ पर्यंत आत्मा व शिवतत्व यांचे ज्ञान श्री शिवचि कार्य केवळ साक्षी असते एवढेच आहे. त्याच्या होऊ शकत नाही. श्री शिवांच्या नांवाखाली खोटेपणा, मिथळ्व साक्षी स्वरपतत्वामध्यच सर्व काही घटील होते. त्याची दृष्टी आणि अधश्रध्दा निर्माण झाल्या आहेत. आत्मसाक्षात्कारी झाल्या ज्या व्यवतीवर पडते त्या व्यवतीचा उध्दार होतो. त्यांची शिवाय व्यक्तिला भगवान शिवांचे शान होणे अशक्य आहे. कारण त्यांचा तो स्वभावच आहे की त्यांना समजण्यासाठी खेळच आहे. त्यांना मुद्दाम काही कयला लागत नाही. जस व्यवतीला ज्या पालळीवर सर्व संदगुण अंतयमी प्रस्थापित होतील त्या उंची पर्य पोचावे लागते ते निरागस शंकर आहेत असे म्हटले जाते. आजकाल अनेक, बुध्दीवादी लोक निर्माण झाले आहेत. त्यांनी त्यांच्या दुष्ट मनुष्य, निष्पाप, सत्यवचनी आणि न्यायी माणसास बुध्दीच्या भराऱ्या मारताना जो कांही मुखपणा त्यांच्या डोक्यात त्रास देतो त्या वेळी तो सूप रागायतो, त्याचा क्रोध भयंकर शिरला तो ते लिहून काढतात. त्यांच्या मते भगवान कषिवांच्या असतो. हुमार माणूस त्याचा राग शांत करण्यात यशस्वी होतो, अयोधितेला काही महत्व नाही. व्यक्ती जेवढी धूर्त व कारस्थानी परंतु अयोधित मागूस हसंत राहती कारण त्याच्यावर काहीही असेल तेवदी ती अधिक प्रसिध्द होते तर मग असे असताना परिणाम Read More …

Public Program Pune (India)

सत्य को खोजने वाले आप सभी साधकोंको हमारा नमस्कार | माफ करिए जिन लोगोने कहा था की आठ बजे के पहले मत पहुँचयेगा ,जो लोग वाकई में सहजयोग में अपनी जागृती चाहते है वो बैठे रहेंगे और बाकीके चले जाएंगे | एक कारण ये है | दूसरा ये की हम कुछ सहजयोग के बारेमें बताएँगे और कुछ परदेसी लोग आपके सामने गाना गाना चाहते थे  | इस तरह से तीन चार कारणोंकी वजह से जानकर हम धीरे धीरे आए | पर इतने साधकोंको देख करके क्या कहा जाए | इस पूना में बड़ी मेहनत की है और वर्षोसे यहाँ आते थे | क्योंकि शास्त्रोमें इस जगह का नाम पुण्यपट्टनम है | माने पुण्यवान नगरी पर यहाँ इतना कुछ गड़बड़ मामला था जब हम आए | और उसके बाद ऐसे यहाँ गड़बड़ गुरु लोग आ गए | इसके कारण पूना  की जो आध्यात्मिक स्तिति थी वो ख़राब हो गई | बहोतसे लोगोंने हमें सताया भी बहोत है यहाँ पूना में | और उससे कोई हमें हानि नहीं हुई ,किंतु लोगोंकी जरूर हानि हुई | न जाने क्यों सत्य के विरोध में हमेशा कुछ लोग ऐसे खड़े हो जाते है की जिनको पता ही नहीं की सत्य कितना आवश्यक है | जिस कगार पे आज मनुष्य खड़ा है आप जानते है की ये घोर कलियुग है | ऐसा कलियुग तो कभी देखा ही नहीं | और सुना भी नहीं | जैसा आज कल है | कुछ भी  समजमें नहीं आता कोई भी प्रांगण में आप देखे ,राजकरण हो कुछ हो हर चीज़ में आप पते है की एक अजीबसा अँधेरा Read More …

Shri Mahalakshmi Puja (India)

Shri Ganesha Puja 21st December 1991 Date : Kolhapur Place Type Puja Speech Language English, Hindi & Marathi आता मराठी भाषेबद्दल सांगायचे म्हणजे आध्यात्माला मराठी भाषेसारखी भाषा नाही. इतकी ओघवती भाषा आहे आणि जर मला मराठी भाषा आली नसती तर मी सहजयोगाचे वर्णनच करू शकले नसते. आपल्यावर या भाषेची इतकी कृपा आहे. तसेच आपल्या देशात केवढे संत, महासंत झाले. इतके संत हिंदुस्थानातील कोणत्याही भागात झाले नाहीत. जगातही कोठे झाले नाहीत इतके संत झाले. तर असा प्रश्न येतो, हे संत आले, त्यांनी एवढे कार्य केले, पण त्यांना आपण छळून छळून मारले. त्यांची काही कदर केली नाही. महाराष्ट्रात अष्टविनायक आहेत, स्वयंभू अष्टविनायक आहेत. त्याशिवाय इथे महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती ह्या तीनही देवी आहेत. तुम्हाला हे माहितीच आहे. मला सांगायला नको. हे सगळे असतांना प्रत्येक ह्याच्यात आपल्याला जेजूरीचा खंडोबा आठवतो. नंतर रेणूका देवी वगैरे सगळे आपल्याला माहिती आहे. रोजच्या बोलण्यात, भाषणात सगळ्यांना सगळे माहिती आहे. कुठे कोणते आहे. कोणती जागा जागृत आहे. एवढं म्हणजे नुसतं मंदिरासारखे आहे महाराष्ट्राचे. कुठेही जा तिथे कोणतं तरी एखादे जागृत स्थान असेल. इथे वीर म्हणून एक जागा आहे, तिथे मी गेले होते. मला अगदी आश्चर्य वाटलं, काय तिथे अगदी कार्तिकेयाची छाप पडलेली दिसते. नंतर इकडे नीरा नदी आहे. नीरा नदीच्या काठी नरसिंहाचे अवतार म्हणून त्यांनी तिथे नरसिंहाची मूर्ती बसवलेली आहे. नरसिंगपूर म्हणून जागा आहे. ती मूर्ती नुसती वाळूची आहे. अजून जशीच्या तशी. आणि वरून कुठून तरी पाणी पडतं, ते कोणाला माहिती नाही. म्हणजे इथे परमेश्वरी चमत्कार फार आहेत. हे सगळे असतांनासुद्धा आजच्या काळात महाराष्ट्राची अस्मिता काय आहे, ते अजून मला समजलेले नाही. कारण इथे तुम्हाला सांगायला उपटसंभासारखे बुद्धिवादी आले Read More …

Public Program Day 1 Kolhapur (India)

पब्लिक प्रोग्रॅम कोल्हापूर .  सत्याला शोधणाऱ्या आपण सर्व साधकांना आमचा नमस्कार . आम्ही जेव्हा सत्याला शोधतो असं म्हणतो तेव्हा एक गोष्ट जाणली पाहिजे कि सत्य आहे तिथे आहे ते तुम्ही बदलू शकत नाही . त्याची तुम्ही नुसती कल्पना करू शकत नाही . त्याची तुम्ही रूपरेषा बनवू शकत नाही . सर्वात मुख्य म्हणजे या मानवी जीवनात या मानवी चेतनेत तुम्ही त्याला जाणू शकत नाही . म्हणूनच सर्व शास्त्रां न मध्ये ,मग ते आपल्या भारतीय लोकांनी लिहिलेले असोत ,चायनीज नि लिहिलेले असोत ,कुराणात असोत किंवा कोणत्याही धर्मातले असोत सर्वानी एकमेव गोष्ट सांगितली कि तुमचा पुनर्जन्म झाला पाहिजे . तुमचा आत्म साक्षात्कार झाला पाहिजे . तुम्हाला आत्म बोध झाला पाहिजे . पण आत्मबोध म्हणजे नुसतं काहीतरी बुद्धीने जाणान्या सारखं नसत . पण ते बुद्धीच्या पलीकडचं असं आहे . आणि त्या साठी फक्त एक तऱ्हेची नम्रता मनुष्यात पाहिजे . कि अजून आम्ही ते जाणलेलं नाही . जर सत्य एकमेव आहे आणि जर आपण सत्याला जाणतो तर इतके वादविवाद ,इतकी भांडण ,इतका त्रास ह्या   कलियुगाचा हा जो काही ,कलह ब्रम्ह आहे . तो कसा उत्पन्न झाला असता ,झाला असता ?. हि गोष्ट खरी कि पंचावन्न देशातील हि मंडळी आहेत ,पण हि आत्म साक्षात्कारी आहेत . त्यामुळे यांच्यात कलह नाही ,भांडण नाही ,चुरस नाही नुसतं प्रेम . एकमेकांचा आनंद कसा घ्यायचा ते याना माहित आहे .  महाराष्ट्राची महती माहित आहे ,मी काय सांगणार . याच नाव महाराष्ट्र आहे म्हणजे काहीतरी विशेष असलंच पाहिजे असा निदान आपण विचार केला पाहिजे . आणि या महाराष्ट्रात आपण जन्माला आलो तेव्हा आपणही काहीतरी विशेष असलं पाहिजे ,त्यातून कोल्हापुरात महालक्षीमीच्या परिसरात आपला जन्म झाला म्हणजे आणखीन काहीतरी विशेष असलं पाहिजे Read More …

Musical Program and Talk (India)

१९९१ -१२०१ इंडिया टूर ,     जैसे माँ से सहज में मिल जाती है कोई भी चीज ,लोग इसका विचार नहीं करते | विशेषकर मेरे रहते हुए ये बहोत जोरोंसे ये घटना होती है | अभी ये बैठी हुई हैना यहापर वो कह रही थी की  मुझे पहले दिन मेरी कुण्डलिनी इतने जोर से खड़ी  हुई और पूरी रात मैं आनंद में हो गई ,यही होता है | तो तुम कहोगे के माँ ये तुमने क्या किया | तो अपनी संकल्प शक्तिसे हमने ,अपनीही कुण्डलिनी पर आपको बिठा करके ,अपने ही रिधय में  आपको जन्म देके  और आपके सहस्त्रार से हमने आपको असल में पूरा जन्म दिया है | जैसे की माँ अपने  पेट के  बच्चेको पनपाती  है और उसके बाद उसको जन्म देती है उसी प्रकार सहस्त्रार से आपको जन्म दिया हुआ है | और यही सर्वव्यापी घटना फोटो पर भी घटित होती है ,आश्चर्य की बात है की हमारे फोटो में भी इतने व्हाईब्रेशन्स है ,और ये सायन्स का मैं  बड़ा उपकार मानती हु | यहाँ तक की ये मैं बोल रही हु इसमेसे भी मेरे व्हाईब्रेशन्स निचे चले जा रहे है | बहोत बार आपके चक्र पकड़ते है तो ऐसा हात  लगा लेती हु ना आज्ञा को तो आज्ञा छूट जाती है | देखिए सायन्स इसीलिए बनाया गया था की सहजयोग के लिए उपयोगी हो | कल अगर टी वी पे आप हमें बिठादे और लोग हमारे और हात करे तो न जाने कितने लोग पार हो जाए ,पर ऐसे दिन कब आएंगे पता नहीं की टी वी वाले Read More …

Shri Mahalakshmi Puja Kolhapur (India)

Shri Mahalakshmi Puja Date 21st December 1990 : Place Kolhapur Type Puja Speech [Original transcript Marathi talk, scanned from Marathi Chaitanya Lahari] ुरचं, सगळ पूरच मराठीत सांगायलाच नको, म नाणलं पाहिजे संगळ तुम्हाला माहीतीच आहे. पण एब्हढं हृत्व कोल्हा ० इतके दिवस गातो, परवा मी झये कोणाला विचारलं ‘महालक्ष्मीच्या जोगवा आपण् . की ज सूचेना, तर मी त्यांना सौगितलं, महालक्ष्मी मध्यनारग गातो जोगवा’ तर त्यांना कांही उत्तर मंदीरात का आहे. सुषुम्ना न कुंड होईल. सुषुम्ना नाड़ी अशाप्रकारे बनली आहे की कागदाला आपण साडेतीन बेळां लपेटलं तर ति्या आंतल्या सूक्ष्म नाडीता ब्रम्हनाडी म्हणतात. लिनीचं जागरण नाड़ी आणि त्याच्यांतच यां नाडीतूनच प्रथम कुंडलिनीचे जागरण होतं. आणि अगदी केसा सारखी वर आली तरी ब्रम्हंध्राचे छेदन करते. ब्रम्हरंघ्राच्या छेदनाने झाला साक्षात्काराची सुरूवात होते. मध्यमार्ग अशा विशेष प्रकारे बनविला गेला आहे की, त्यामध्ये कितीही बाधा आल्या तरी कुंडलिनीच्या जागरणानंतर मोठा होऊँ शक्तो. या मग पाया’ असे पहिल्यादा शिखर मग पाया सा गोष्टीचा अपोग करून सहजयोगांत आम्ही ‘आधी कळस असे करून हे मंदीर बांधलं. प्रत्येक ठिकाणी जिये जिये पृथ् पैसे मिळवायला लोकानी सुरूवात केली. हे स्वयंभू विग्रह तपार केले तिथे तिथे वाईट पध्दतीने ीतत्वाने पृष्व मंदीरांची स्थिती वाईट झाली. लोक आपला की या मंदीरीतलं चैतन्य दबून जातंय की पैसा मिळवत मिळबत सुख्वात केली. ं लागलं राहीले त्यामळे कधी कधी असं बा पण आपण आला त्य डोट पावती प्रगत होलक्ष्मी आहांत तर असं होतं पशरकतं की महालक्ष्मीची परनी प्रन या मैहीगंत गन

Public Program Satara (India)

पब्लिक प्रोग्रॅम सातारा .  मानवी कल्पनेनी ते आपण आकलन करू शकत नाही . ते मनुष्याच्या बुद्धीच्या पलीकडे आहे . मानव चेतनेत ते आपण जाणू शकत नाही . जर हि गोष्ट आपण लक्षात घेतली तर अध्यात्म म्हणजे काय ते आपल्या लक्षात येईल . अध्यात्म म्हणजे आत्म्याचं ज्ञान . ते झाल्या शिवाय कोणतीही अंधश्रद्धा ठेऊन ,कोणतीही धारणा धरून हे कार्य होत नाही . त्याला कुंडलिनीच जागरण हेच एक विधान सांगितलं आहे . ज्ञानेश्वर हे नाथ पंथीय आहेत . नाथ पंथियां मधली परंपरा अशी कि एका गुरूला एकच शिष्य असे . आणि त्या गुरुनी एकाच शिष्याला जागृती द्यायची आणि हे सगळं ज्ञान सांगायचं , पण ज्ञानेश्वरांनी बाराव्या शतकात एक मोठी कामगिरी केली त्यांचे गुरु होते त्याचे जेष्ठ बंधू निवृत्तीनाथ त्यांना परवानगी मागितली ,कृपा करून एव्हडी परवानगी द्या कि मी जे काही कुंडलिनी बद्दल जाणतो ते मी स्पष्ट रूपाने लोकांना सांगू शकतो . नुसतं सांगायची मला परवानगी द्या . मी कुणालाही शिष्य करणार नाही पण मला फक्त सांगायची तुम्ही परवानगी दिलीत तर मला सार्थक वाटेल . त्यांनी हि परवानगी ज्ञानेश्वरांना दिली . आणि त्यामुळे बाराव्या शतकात च  ज्ञानेश्वरी लिहिताना सहाव्या अध्यायात त्यांनी कुंडलिनीच वर्णन करून ठेवलं आहे . पण धर्म मार्तंडाना यातलं काही गम्य नव्हतं म्हणून त्यांनी सहावा अध्याय निषिध्द आहे म्हणून सांगितलं . त्यामुळे लोकांना कुंडलिनी बद्दल ज्ञान झालं नाही . पण त्या नंतर रामदास स्वामींनी कुंडलिनी बद्दल बरच सांगितलं आहे . हि रामदासांची कृपा ,केव्हडी पवित्र असली पाहिजे . त्यांनी स्पष्ट पणे सांगितलं कुंडलिनीच जागरण हे आवश्यक आहे . त्या शिवाय आत्म्याचं ज्ञान मिळत नाही . अध्यात्म बनत नाही . त्यांना कुणी विचारलं किती वेळ लागतो कुंडलिनीच जागरण व्हायला ,त्यांनी सांगितलं तत्क्षण ,पण देणारा  तसा पाहिजे  आणि घेणाराही तसा Read More …

Public Program (India)

Sarvajanik Karyakram 18th December 1990 Date: Karad Place Public Program Type सत्याला शोधणार्या आपण सर्व साधकांना आमचा नमस्कार! सर्वप्रथम आपण जाणलं पाहिजे की सत्य आहे. जे इथे आहे ते आपण बदलू शकत नाही किंवा ते आपण आपल्या कल्पनेत ते बदलू शकतो. ते सुद्धा जाणण्यासाठी मानवी चेतना अपुरी आहे. आपण उत्क्रांतीमध्ये, इव्होल्युशनमध्ये आज मानव स्थितीला आलो, पण या मानवस्थितीत आपल्याला केवळ सत्य मिळालेले नाही, केवळ ज्ञान मिळालेले नाही, ज्याला आपण कैवल्य म्हणतो. त्यामुळेच तरत-हेचे नवीन-नवीन विचार, नवीन नवीन धारणा निघतात आणि एकाचा दूसऱ्याला मेळ बसत नाही. मुख्य कारण असे आहे की केवळ सत्य जाणण्यासाठी आत्म्याचे ज्ञान झाले पाहिजे, ज्याला आपण अध्यात्म असे म्हणतो. आता डॉ.प्रभुणेंनी सांगितली ती गोष्ट खरी आहे. पण ती अशी समजून घेतली पाहिजे की विज्ञान हे एकांगी आहे आणि एकांगी असल्यामुळे मनुष्याची सर्वांगीण उन्नती त्या विज्ञानामुळे होऊ शकत नाही. विज्ञानामध्ये कला नाही, प्रेम नाही, आनंद नाही. शुष्क आहे. जे समोर दिसते आहे त्यालाच आविष्कारीत करून मनुष्याने आपल्या भौतिक प्रगतीकरता हे विज्ञान वापरलेले आहे. पण जी भौतिक प्रगती अध्यात्माशिवाय होत नाही तिचा त्रास हा महाराष्ट्रात राहून कळणार नाही. आता आमचं म्हणजे काहीतरी असं नशीब आहे की सारखे आम्ही फिरत असतो आणि अनेक देशांत प्रवास केला। आणि अनेक देशात वास्तव्य झालं. इथे माझ्या लक्षात जी गोष्ट आली ती अशी की ह्या लोकांना या एकांगी विज्ञानामुळे अनेक त्रास झाले. मुख्य म्हणजे ह्यांची सामाजिक व्यवस्था अगदी तुटून गेली. मुलांना काहीही वळण नसल्यामुळे मुलं तिथे ड्रग घेतात, दारू पितात , वाट्टेल तसे वागतात. पुष्कळ मुलांनी तर शाळा-कॉलेजला जाणं सोडलं. ते जरी असलं तरी अमेरीकेसारख्या देशामध्ये ६५% लोक, मग ते मोठे असोत, लहान असोत, Read More …

Public Program, Bhautik Pragati Adhyatmikte shiway hot nahi (India)

भौतिक प्रगती अध्यात्माशिवाय होत नाही ब्रह्मपुरी, १८ डिसेंबर १९९० सत्याला शोधणार्या आपण सर्व साधकांना आमचा नमस्कार! सर्वप्रथम आपण जाणलं पाहिजे की सत्य आहे. जे इथे आहे ते आपण बदलू शकत नाही किंवा ते आपण आपल्या कल्पनेत ते बदलू शकतो. ते सुद्धा जाणण्यासाठी मानवी चेतना अपुरी आहे. आपण उत्क्रांतीमध्ये, इव्होल्युशनमध्ये आज मानव स्थितीला आलो, पण या मानवस्थितीत आपल्याला केवळ सत्य मिळालेले नाही, केवळ ज्ञान मिळालेले नाही, ज्याला आपण कैवल्य म्हणतो. त्यामुळेच तरत-हेचे नवीन-नवीन विचार, नवीन नवीन धारणा निघतात आणि एकाचा दूसर्याला मेळ बसत नाही. मुख्य कारण असे आहे की केवळ सत्य जाणण्यासाठी आत्म्याचे ज्ञान झाले पाहिजे, ज्याला आपण अध्यात्म असे म्हणतो. आता डॉ.प्रभुणेंनी सांगितली ती गोष्ट खरी आहे. पण ती अशी समजून घेतली पाहिजे की विज्ञान हे एकांगी आहे आणि एकांगी असल्यामुळे मनुष्याची सर्वांगीण उन्नती त्या विज्ञानामुळे होऊ शकत नाही. विज्ञानामध्ये कला नाही, प्रेम नाही, आनंद नाही. शुष्क आहे. जे समोर दिसते आहे त्यालाच आविष्कारीत करून मनुष्याने आपल्या भौतिक प्रगतीकरता हे विज्ञान वापरलेले आहे. पण जी भौतिक प्रगती अध्यात्माशिवाय होत नाही तिचा त्रास हा महाराष्ट्रात राहून कळणार नाही. आता आमचं म्हणजे काहीतरी असं नशीब आहे की सारखे आम्ही फिरत असतो आणि अनेक देशांत प्रवास केला. आणि अनेक देशात वास्तव्य झालं. इथे माझ्या लक्षात जी गोष्ट आली ती अशी की ह्या लोकांना या एकांगी विज्ञानामुळे अनेक त्रास झाले. मुख्य म्हणजे ह्यांची सामाजिक व्यवस्था अगदी तुटून गेली. मुलांना काहीही वळण नसल्यामुळे मुलं तिथे ड्रग घेतात, दारू पितात, वाट्टेल तसे वागतात. पुष्कळ मुलांनी तर शाळा-कॉलेजला जाणं सोडलं. ते जरी असलं तरी अमेरीकेसारख्या देशामध्ये ६५% लोक, मग ते मोठे असोत, लहान असोत, मुलं असोत ह्यांनी Read More …

Public Program, Bhartatil Bhrashtachar (India)

Bhartatil Bhrashtachar 16th December 1990 Date: Place Wai Public Program Type त्या देशामध्ये किती हिंसाचार वाढलेला आहे, ह्याची अगदी आपल्याला कल्पना नसेल. आता न्युयॉर्कला जायचं असलं तर तुम्ही हातात काही घालून जाऊ शकत नाही, गळ्यात मंगळसूत्र घालून जाऊ शकत नाही. ते लपवून न्यावं लागतं. आपल्याला त्याची कल्पना नाही. इथे जे हिंदुस्थानी लोक आहेत ते अलिप्तच राहतात, नको रे बाबा! मला काही लोकांनी पत्र पाठवलं की, ‘माताजी, तुम्ही हिंदुस्थानात जर चांगली शाळा काढली तर आम्ही आमच्या मुलांना तिथे पाठवू.’ काही लोक आपली मुलं इथे घेऊन येतात. कारण ती इतकी उद्धट झाली आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, की इंग्लंडसारख्या शहरामध्ये, इंग्लंडसारख्या देशामध्ये फक्त लंडन या एकाच सिटीमध्ये प्रत्येक आठवड्याला दोन मुलं आई-वडील मारून टाकतात. ही दशा तुम्हाला इथे आणायची आहे की का? सर्वांगीण प्रगतीसाठी पहिल्यांदा अध्यात्माचा पाया पाहिजे. अध्यात्मात उतरले, तुम्ही जर एखाद्या दारूङ्याला किंवा कोणालाही शंभर रूपये दिले तर तो कुठेतरी वाया घालवणार. पण जर तुम्ही एखाद्या संताला पैसे दिले तर तो सत्कारणीच लागणार. तो सत्कर्मातच जाणार. आता जसे हे लोक आहेत, तर मी पैसे काढले, ‘आम्ही एखाद्या शाळेला देणगी देऊ माताजी.’ सत्कर्मासाठी. काही वाईट कर्मासाठी नाही. पण आपल्याकडे ते सत्कर्मसुद्धा कठीण झालेले आहे. आम्ही आमचे लंडनला घर विकल्यावर विचार केला की कोणत्यातरी संस्थेला पैसे द्यायचे, तर एक संस्था अशी मिळाली नाही की जिथे खोटेपणा नाही. सर्व संस्थांमध्ये खोटेपणा, म्हणजे करायचे तरी काय? मग आम्ही शेवटी एक वास्तू बांधली. म्हटलं कमीत कमी एक वास्तू तर बांधू देत. मग पुढचं काय ते बघता येईल. अशा रीतीची ही परिस्थिती आपल्या देशात आलेली आहे आणि हा भ्रष्टाचार आणि आपल्या मुलांचं उद्या काय होणार आहे याचा Read More …

Public Program Satara (India)

सत्याला शोधणाऱ्या आपण सर्व साधकांना आमचा नमस्कार . सत्य म्हणजे काय आणि आपण ते का शोधतो हे समजून घेतलं पाहिजे . सत्य म्हणजे जे संत साधूंनी आणि अवतारणा मध्ये सांगितलं आहे . तुम्ही हे शरीर ,मन ,अहंकार ,बुध्दी या उपाधी नसून शुध्द आत्मा आहात . हे सत्य आहे . आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या सर्व सृष्टी मध्ये व्यापलेली अशी अत्यंत सूक्ष्म शक्ती जिला आपण परमचैतन्य अस म्हणतो . हे दोन सत्य आपण शोधून काढले पाहिजेत . आणि ते का आपण शोधतो कारण आजच्या काळात या कलियुगात विशेषतः आपण बघतोआहे कि प्रत्येक तऱ्हेनी आपल्याला त्रास होत आहे . जर माणसा जवळ पैसा असला तरी  तो बेकार जातो आणि नसला तरी तो त्रासात असतो . ज्या देशानं मध्ये अत्यंत विपुल असा पैसा आहे त्या देशातले लोक आज इथे आपल्या कडे आलेले आहेत . त्यांच्या जवळ मोटारी ,गाड्या सगळं काही ,श्रीमंत लोक आहेत . ते ह्या महाराष्ट्रात एव्हड्या साठी आलेत कारण पैशाच्या धुंदीत तसच विज्ञानाच्या घमेंडीत त्या फुशारकीत एकाकी जीवन झालं आहे . त्या एकाकी जीवनाला ते कंटाळले कारण त्यामुळे अनेक त्रास झाले आहेत . अमेरिके सारख्या देशामध्ये आज तुम्हाला आश्चर्य वाटेल कि ६५ टक्के लोक घाणेरड्या रोगाने पीडित आहेत आणि लवकरच ते ७० टक्के होतील अस भाकीत आहे . त्यातून त्यांना सुटका नाही . तरतऱ्हेचे रोग त्यांना झाले आहेत . रोगाचं नव्हे तर तिथे हिंसाचार फार बोकाळला आहे . तुम्ही कोणत्याही गावात ,खेडेगावात अस बसू शकत नाही . किंवा रात्रीच्या वेळेस एकट कुठ जाऊ शकत नाही . न्यूयार्क ला जायचं म्हंटल तर आपले दागिने ,मंगळसूत्र सगळं काढावं लागत नाहीतर लपवाव लागत . तिथं कुणी तुम्हाला सोडणार नाही . इतकी तिथे हिंसाचाराची वृत्ती वाढली Read More …

Public Program Sangamner (India)

सत्याला शोधणाऱ्या सर्व साधकांना आमचा नमस्कार . सत्या बद्दल सांगायचं म्हणजे सत्य आहे तिथे आहे . ते आपण बदलू शकत नाही आणि त्याला आकार देऊ शकत नाही . जे लोक सत्याला न शोधता अनेक कार्य करतात त्या कार्यं मध्ये अनेक दोष असतात . सत्याला जाणण्या साठी मानव चेतना अपुरी आहे . आणि म्हणूनच ह्या मानव चेतनेच्या पलीकडे ह्या मानवी बुध्दीचे प्रांगण ओलांडून आपल्याला नव्या प्रांगणात उतरले पाहिजे . ते उतरल्या शिवाय आपल्या मध्ये नीरक्षीर विवेक येऊ शकत नाही . केवळ सत्य मिळू शकत नाही . आज काल नवीन नवीन गोष्टी लोकांनी सुरु केल्या आहेत . काहीतरी नवीन टुम काढायची आणि तरुण मुलांची दिशाभूल करून त्यांना आरडाओरडा करायला लावायचा ,त्यांच्या बुध्दीवर झापड घालायची असे अनेक प्रकार मी बघते आहे . आमच्या सहजयोगा मध्ये हि जी फॉरेन ची मंडळी अली आहेत हि फार विद्वान,शिकलेली ,फार उच्च शिक्षणानी अलंकृत अशी आहेत . आणि यांच्याही देशामध्ये पुष्कळशा अशा गोष्टी होत्या ज्यानी ते भांबावून गेले होते . आणि त्यांना समजत नव्हतं कि ह्या सर्व गोष्टी आपल्या देशामध्ये का होतात . सगळे सुशीक्षीत असताना इतकं तिथे विज्ञानाचं स्वरूप पसरलेलं असताना सुध्दा अत्यंत आश्चर्याची गोष्ट होती कि अमेरिके सारख्या देशामध्ये सुध्दा भूतविद्या आहेत ,अनेक विद्या आहेत ,आणि त्यांना स्वातंत्र्य असल्या मुळे वाट्टेल त्या प्रकारचे ते लोक कार्य करतात . तसच विज्ञान सुध्दा हा एकांगी विषय आहे . ज्या देशा मध्ये विज्ञान वाढलेल आहे ,आपल्याला माहित आहे कि मी सर्व देशां मध्ये फिरलेली आहे आणि बरीच वर्ष मी परदेशात घालवली आहेत .  आणि माझ्या एकंदर तिथल्या परीस्तीतीला बघून अशा कल्पना झाल्या आहेत कि नुसतं विज्ञान करून मनुष्याची सर्वांगीण उन्नती होऊ शकत नाही . आणि म्हणूनच हे लोक आता रसातळाला चालले आहेत . त्या देशांना तुम्ही बाहेरून बघता कुपमंडूका सारखं जस Read More …

Puja (India)

Devi Puja Date 12th December 1990: Place Shrirampur Puja Type मी यांना जे सांगत होते कि आपण हे म्हणतो कि परमेश्वर सर्व शक्तिमान हे. असं आपण म्हणतो म्हणजे आपलयाला माहित आहे लहानपणा पासून. आणि त्याशी आपण भक्तीही करतो पूजाही करतो सगळं काही करतो . पण तो किती शक्तिमान हे त्याची झर आपलयाला यत्किंचिन्तही, यत्किंचिन्तही  झर कल्पना आली तर आपलयाला कधी हि काही हि गोष्टीच भय वाटणार नाही . हे सारा विश्व तो एका बोट्टावर फिरवतो हे . असा सर्व शक्तिमान परमेश्वराचा साम्राज्यात आपण उतरल्या वर कोण आपलयाला त्रास देऊ शकणार हे. कोणाची अशी हिम्मत हे जो अपलयाला त्रास देऊ शकतो. नुसते तुम्ही त्या माणसाला त्या जीवनाला कोणालाही तुम्ही बंधन द्या अगदी एक बंधनात तोच मनुष्य ठिकाणी  नाही लागला तर तुम्ही मला कळवा कि माताजी आम्ही बंधन दिलो. पण तुमचा मध्ये स्थ्यरं असायला पाहिजे कारण झर मोडकं तोडकं  झर यंत्र असलतर ते फिरवून काय कामाचं किव्हा रडकं असेलतर त्याहून बत्तर. तर ते हिम्मतवाला झर तुमचं यंत्र असेल पूर्णपणे तर कोणाची हिम्मत नाही तुमचा केसाला सुद्धा हात लावणाची. हे लक्ष्यात ठेवलं पाहिजे. आपलयाला असं वाट ता के परमेश्वर म्हणजे कुठे तरी बसलेलं आहे तसं नाही.  सहजयोगा मध्ये आता तो कृतयुगात उठरलेलं आहे कृतयुग म्हणजे ब्रह्मचैतन्य हे कार्यानवीत झालं आहे म्हणूनच आम्ही के कार्य एव्हडाच सहज करू शकतो. काल आपण पाहिलं कि पांच मिन्टात सगळे लोक पार झाले ज्यांनी कधी माझा नाव सुद्धा ऐकलं न्हवते ते. हे कस झालं. मिळवणुकी सहज सगळे लोक आले कुठे’तरी आपले बसले आणि सगळेच सगळे पार झाले. हे कसा शक्य हे. पण पार झाल्यावरती त्याच्यात गेहणात उतरण्याची आपली Read More …

Public Program (India)

सत्याला शोधणाऱ्या आपण सर्व साधकांना आमचा नमस्कार . परमेश्वर सत्य आहे असे म्हंटलेले आहे . तसेच परमेश्वर हा प्रेमाचा स्रोत आहे असेही म्हंटले आहे . तेव्हा सत्य आणि प्रेम हे दोन्ही एकीकडे एकवटलेलं आहे . अशी शक्ती परमेश्वराची कोणती आहे ?. आपण रोजच कितीतरी जिवंत क्रिया पहात असतो . हि फुल आपण बघतो एका लहान बिजा पोटी इतकी सुंदर फुल येतात . एक लहानसं बीज त्याला इतकी सुंदर फुल कशी लागतात ?,आपण कधी विचार सुद्धा करत नाही फक्त समजून घेतो कि आहे हि जिवंत क्रिया आहे . आणि ती आपल्याला जाणण्याची काही गरज नाही . पण हि जिवंत क्रिया घडते कशी ?,कोण घडवत ?,तसच प्रत्येक मनुष्याची उंची एका मर्यादेत असते . एखाद्या झाडाची सुध्दा उंची त्याला सुध्दा एक मर्यादा असते . नारळाच्या झाडाला एक मर्यादा असते . प्रत्येक ऋतू मध्ये वेगवेगळे शेतीचे कार्य होतात . हि सगळी वेगळी कार्य करण्याची कोणती शक्ती आहे ?जी हि संबंध कार्याला घडवून आणते . आपण त्या बद्दल विचारही करत नाही . आणि त्यामुळे आपला जो काही प्रगतीचा मार्ग आहे तो फार एकांगी झालेला आहे . एकतर्फा झालेला आहे . जेव्हा आपण विज्ञानाच्या गोष्टी करतो तेव्हा विज्ञान हे फारच एकतर्फी आहे . आणि त्याच्याच मुळे आपल्याला आश्चर्य वाटेल कि परदेशा मध्ये आपण समजतो कि भौतिकता खूप वाढलेली आहे ,ती सगळी वाढ आहे ती तोलायची क्षमता त्यांच्यात नाही . ते ते तोलू शकत नाहीत . कारण त्यांचा पाया अध्यात्माचा नाही . तो पाया आपल्या देशात ,विशेषतः आपल्या महाराष्ट्रात अत्यंत भक्कम असा संत लोकांनी मांडलेला आहे . हे संतसाधु महाराष्ट्रात आले ,त्यांनी किती गहन कार्य केलय ,त्याची आपल्याला कल्पना सुध्दा आहे . आणि त्या Read More …

Public Program (India)

सत्याला शोधणाऱ्या आपण सर्व साधकांना आमचा नमस्कार . एक गोष्ट आपण जाणली पाहिजे कि सत्य आहे तिथे आहे . ते आपण बनवू शकत नाही आणि ते आपण बदलू पण शकत नाही . जे आहे ते होत आणि राहील . एक आणखीन दोष आहे तो असा कि मानव चेतने मध्ये तुम्ही सत्य जाणू शकत नाही . त्या साठी एक सूक्ष्म चेतना हवी . आताच आपल्या समोर प्राध्यापकांनी सांगितलं कि परदेशामध्ये असंतुलन वाढलं आहे . त्याची कल्पना आपल्याला इथे येऊ शकत नाही . आम्ही ह्या देशात फिरलेलो आहोत . आम्ही ह्या देशांना जाणलेलं आहे .वास्तव्य बरेच वर्ष तिथे झाल्या मुळे ह्याची दुर्दशा म्हणजे शब्दात सुध्दा सांगता येणार नाही . भौतिकतेत ते वाढले असणार . विज्ञानात वाढलेत कबूल . पण विज्ञान हे एकांगी आहे हे आपल्या लक्षात असलं पाहिजे . त्यांनी मनुष्य एकांगी होतो हे तुम्ही जर बाहेर जाऊन पाहिलं तर लक्षात येईल . वाट्टेल तशी नैतिकता वापरल्या मुळे अनेक तऱ्हेचे रोग त्यांना झालेले आहेत . अशे रोग झालेले आहेत कि त्या रोगाचं निदान सुध्दा त्यांना लागु शकत नाही . ते ठीक होऊ शकत नाहीत . ६५टक्के लोक अमेरिके मध्ये अशा रोगांनी ग्रस्त आहेत आणि बाकीचे सुध्दा सगळे ग्रस्त होतील अशी त्यांना भीती वाटू लागली आहे . रोगाचं सोडा पण हिंसाचार इतका भयंकर आहे कि न्यूयॉर्क ला तुम्ही गेलात तर गळ्यात मंगळसूत्र सुध्दा घालून तुम्ही जाऊ शकत नाही ,कुणी तुमचं ओढून घेईल . इतका हिंसाचार ह्या देशामध्ये ,मी म्हंटल हि  डेमोक्रॉसी  आहे कि डेव्हनाक्रोसि आहे . आपण अजून इथे बसलेलो आहोत आपल्याला काही कल्पना नाही . आपण जर त्यांच्या सारखे केस केले ,त्यांच्या सारखा वेष केला तरी आपल्याला त्यांची कल्पना येणार नाही कि आतून ते किती पोखरले गेले आहेत. त्याला कारण Read More …

Public Program, Adhyatma mhanje atmyala prapt karne Shrirampur (India)

Sarvajanik Karyakram Date 9th December 1990: Place Shrirampur Public Program Type एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की सत्य आहे ते आहे. ते आपण बदलू शकत नाही. त्याची व्यवस्था करू शकत नाही किंवा त्यावर आपलं प्रभुत्व असू शकत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे, की ह्या मानवी चेतनेत आपण ते जाणू शकत नाही. आज ‘ग्यानबा तुकाराम’ च भजन ऐकलं, तेव्हा फार आनंद वाटला, की अजून त्यांचं स्मरण लोकांना आहे आणि त्यांचं नाव घेत आहेत. त्यांनी सांगितलं की सगळ्यांनी परमेश्वर मिळवला पाहिजे आणि त्यासाठी देवाची आठवण ठेवली पाहिजे. कारण त्यांनी जर एक गोष्ट सांगितली नसती, तर आपण एवढ्या भक्तीच्या मार्गात राहिलो नसतो. कधीच आपली वाट लागली असती. स्वातंत्र्य मिळालं आहे, इतके दिवस झाले, तरीसुद्धा अजून आपण धर्मात उभे आहोत. धर्म म्हणजे अंधश्रद्धा नव्हे. धर्म म्हणजे पैशाचा खेळ नव्हे. धर्मासाठी एवढं जाणलं पाहिजे, की आपल्या अंगात बाणलेलं एक काहीतरी विशेष परमेश्वराने दिलेलं एक महान गुणांचं, एक भांडार आहे. पण ते झाल्यावरसुद्धा आपल्याला धर्म समजत नाही. समजा आपण हिंदू असो, मुसलमान असो, ख्रिस्ती असो, कोणत्याही धर्माचे असो, तरी मनुष्य कोणतेही पाप करू शकतो. म्हणजे आश्चर्य वाटतं , की हा मनुष्य स्वत:ला जागृत धार्मिक म्हणवतो, देवळात जातो, घंटा वाजवतो, देवासमोर बसून इतकी प्रवचनं ऐकतो, सगळं काही आहे, आणि तरीसुद्धा हा मनुष्य असे पापकर्म तरी कसे करतो ? म्हणून शंका येते आणि मग लोक म्हणू लागतात, की देवधर्म वगैरे सर्व खोटे आहे आणि ती गोष्ट खरी आहे. पण हे अशास्त्रीय बोलणं झालं. तुम्ही आधी ओळखा, परमेश्वर आहे की नाही. त्याचा आधी पत्ता लावला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही पत्ता लावत नाही, तोपर्यंत असं म्हणू शकता की, ‘परमेश्वर आहे की Read More …

Public Program Brahmapuri (India)

पब्लिक प्रोग्राम ब्रम्हपुरी, (भारत),  ३१/१२/१९८९            या शाळेचे आद्यप्रवर्तक जिजाबा मोहिते यांनी हृदयाला पिळवटून टाकणारं असं भाषण केलेयं आणि मला खरोखर माझे अश्रू सुद्धा आवरता आले नाहीत. आपल्या देशातली गरिबी बघून जीवाचा नुसता कोंडमारा होतो आहे आणि बेचाळीस (१९४२) सालामध्ये आम्हीसुद्धा त्या लहानपणी स्वातंत्र्ययुद्धात होतो. माझे वडील आणि आई ह्यांनी गांधीजींना आपलं सर्वस्व वाहिलं होतं. आणि मी सुद्धा गांधीजींच्या बरोबर लहानपणापासून राहिलेली आहे. ती वेळ स्वातंत्र्य मिळविण्याची होती.             कॉलेजमध्ये असताना तेव्हा भारत छोडो चा नारा लागला. ९ ऑगस्ट च्या दिवशी आमच्या कॉलेजच्या समोर उभं राहून मी, प्रदर्शन केले. त्यावेळेला आमच्यावरती तोफा आणि बंदुका घेऊन सगळे उभे होते. त्याबद्दल आमचे त्यावेळचे जे कॉलेजचे मुख्य प्रिन्सिपल होते, त्यांनी या सहजयोग्यांना सांगितलं, की मला तेव्हाच वाटलं, की ही काहीतरी मोठी शक्ती असेल. की अठरा वर्षाच्या वयामध्ये या बंदुका आणि ह्यांच्यासमोर कशी उभी राहिली. एकटी मी उभी होते. मं ते कॉलेज आम्ही बंद पाडलं.            त्यानंतर बेचाळीस (१९४२) सालात मी, आध्यात्माचा विचार केला नाही. फक्त देशाला स्वातंत्र्य करण्याचा आणि त्यावेळेला आम्हाला त्या पोलिसांनी पकडून नेऊन इलेक्ट्रिकचे शॉक दिले, बर्फावर घातलं. आई माझी तिला वाटायचं अठरा वर्षाची मुलगी आहे, हिचे प्राण जाणार आणि जवळ-जवळ नऊ महिने मला भूमिगत व्हाव लागलं.            अशा प्रकारे जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. त्याच्यानंतर हळूहळू लोक कसे वाहवत गेले आणि ज्या कार्यासाठी स्वातंत्र्य मिळवलं होतं, की आपल्या देशातली गरीबी जावी, लोक कार्यशील झाले पाहिजेत, त्यांच्यामध्ये स्वच्छता आली पाहिजे, हे जे गांधीजींच सगळं काही देशाबद्दलच प्रेम होतं, ते कुठेतरी वार्‍यावर उडून गेलं. त्यामुळे अत्यंत ग्लानी आलीये मला, की हे कसलं स्वातंत्र्य मिळवलंय? ह्या स्वातंत्र्याचा काय उपयोग आहे आपल्याला. अशा रीतीने हे लोक स्वार्थी, स्वतःचे पैशे Read More …

Puja Talk, In 10 years we can change the whole world (and Talk about the science) Brahmapuri (India)

Purity Of Sahaja Yogis Date 30th December 1989: Brahmapuri Place Seminar & Meeting Type आता आपण कोणतीही मोठमोठाली माणसं बघुयात, आपल्यासमोर टिळक आहेत, आगरकर आहेत, शिवाजी महाराज आहेत, अशी जी मोठमोठाली मंडळी झालीत, त्यांनी काय केलंय ? ते कसे वागले ? त्यांच्याकडे लक्ष दिले पाहिजे. शिवाजी महाराजांनासुद्धा चारदा लग्न करावं लागलं, राजकारणासाठी. त्यांनी केलं. ‘राजकारणासाठी मला करायचंय तर मी केलं लग्न.’ पण ते नि:संग होते, त्याच्यावर त्याचा परिणाम नव्हता काही. कराव लागलं तर केलं आम्ही. चार लोकांशी आम्हाला दोस्ती करायचीय. त्यांनी जात-पात पाहिली नाही, की शहाणवच कुळी असलं पाहिजे, की अमुकच असलं पाहिजे. असं काही पाहिलं नाही. त्यावेळेला जेव्हा इतके वर्षापूर्वी गागाभट्टांना इथे येऊन त्यांना राज्याभिषेक द्यावा लागला, जातीपातीच्या लोकांनी त्यांना किती हिणवलं , की तुम्ही कुणबी आहात, तुम्ही मराठा नाही. तेव्हा तुमची तेव्हा ह्या कोणतीही जात असेना का, तुम्ही आज सहजयोगी झालात, तुमची जात बदलली. तुमचा धर्म बदललेला आहे. हा धर्म ‘विश्व निर्मल धर्म’ आहे. तो तुमच्यात जागृत झालेला आहे, त्यामुळे तुमच्या वाईट सवयी गेल्या, सगळं काही गेलं. पण हे भूत अजून काही गेलेलं नाही. तुमच्या जातीच्या लोकांशी तुमचा संबंधच नाही आला पाहिजे. कारण ही जमात जी तुमची आहे, ती भुतं आहेत सगळी . दारू पिणं, मारणं, मग ते दारू पिओ, नाहीतर काही करो. हंडा घेवो नाहीतर काही करो. मग ते आमच्या जातीतलंच असलं पाहिजे. मग तुम्ही सहजयोगी कसे ? मग सहजयोग सोडा तुम्ही. तुम्ही दोन धर्मात उभे राहू शकता का ? नाही राहू शकत. त्याच्यामुळेच काल ह्यांना मार खावा लागला. हे लोक ज्यांनी सर्व धर्म सोडला, परमेश्वर सोडला, आणखीन आम्ही काहीच असं करत नाही असे उभे राहिले. त्यांनी Read More …

Public Program Pune (India)

2nd Public Program 27th December 1989 Date: Place Pune Public Program Type [Original transcript Marathi talk, scanned from Marathi Chaitanya Lahari] सत्य कार्य आहे? सत्य एक अशी शक्ति आहे जिला परमचेतन्य असे म्हणतात. डी परमर्शक्ति सर्व जिवंत कार्य करीत असते – सृष्टीमध्ये नाना प्रकारचे चमत्कार रोज दिसतात. पण सगळ्यांत मोठा चमत्कार परमेश्वराने केलाय, तो म्हणजे, मानव- या मानवामध्ये त्याने जी व्यवस्था करून ठेवलीय ती ল। अन्युत्तम आहे असे लक्षांत ठेवलं पाहीजे की आपल्या उत्कांतीमध्ये जे जे टप्पे आपण गांठले सर्वात प्रथम मुलाधार – है चक आहे त्या त्या दण्प्यांचंच एकेक चक झालेल आहे. ग्हणजे ठिकाणी मूकाचा आधार आहे. मुळ म्हणजे कारय, तर आपली कुंडालिनी- परदेशी देशोंत आपण वघतो, त्यांची बाहयात फार प्रगती झाली आहे. पण ते आपल्या मूरकांना ओकसित नाहीत. लोकांची अशी परिल्थिती आहे, की ते अरत्यंत आशोकत आहेत, भयभीत आहेत. की त्यामुळे आता आमची काय स्थिती होणार? सायन्समुळे ल्यांनी मशिनी बर्नाक्याः मशनींमुळे असे प्रश्न हौणार आहे. अशी त्यांना भिरती वाटते कारण उभे राहिले आहेत की भर्यंकर परिस्थिती उत्पन्न त्यांच्यामध्ये कोणतेच संतुलन नाही- एक विचार करायचा तो बुध्दीने, एकीकडे, एकाच ओळीने की आपल्याकडेच येतो- असा वहाता आणि थोडया केळात त्याची शव्ति संपली सायन्समध्ये तुम्ही काय बनवलंय? सायन्स। सायन्स। सायन्स। एकतर जेंटम बॉम बनवून ठेवला तिकडे हायोजन बॉम्ब बनवृन ठेवला ते बनकि्याशिवाय सायन्स संपतच नव्हतं आता ते रस बनबून ठेवले तेवहां तिकडे ते धोडेसे धांबले त्यांनी स्पुरटनिक बनवलं, आकाशांत जायचे, अंतराळात जायचे. काय मिळाले त्यांना, करोडों सूपये सर्च करून? किती देशांत लोक उपाशी मरताहेत, त्यांना खायला नाही. त्यांची परिस्थिती सराब आहे- पण है सगळे पैसे बेकारव्या गोष्टी करण्यासाठी, स्व्रतःचा मोठेपणा दासांवण्यासाठी; Read More …

Public Program Day 1 Pune (India)

Sarvajanik Karyakram Date 26th December 1989: Place Pune Public Program Type [Original transcript Marathi talk, scanned from Marathi Chaitanya Lahari] सत्याला शोधणा-या सर्व साधकांना आमचा नमस्कार सत्य काय, आणि असत्य का्य है सुध्दा जाणण्यासाठी आत्मसाक्षात्कार पाहीजे ज्यांना आत्मसाक्षात्कार आला नाही, त्यांच्याबद्दल कबिराने म्हटलं आहे, “कैसे समझावूं, सब जग अंधा।” आत्मसाक्षात्काराशिवाय ती सूक्ष्मदृष्टी येत नाही, ज्यांने चराचरांत पसरलेली ही परमेश्वरीशवित आपण जाणू शकती कोणीही उठाव, आणि म्हणावं परमेश्वर नाही, हे आजकालच चे प्रकार आहेत, यण है अशा्त्रीय आहे . तुम्ही त्याबद्रल काही गहनतेने तुम्ही त्याबदल काही माहिती घेतली को? विचार केला आहे का? आणि सगळयांत कमालीची गोष्ट आहे की हा संबंध वारसा हया महाराष्ट्राचा आहे . या महाराष्ट्रांतच है एकेकाळी आणि तेच कार्य आम्ही करत सगळ कार्य झालेल आहे आहोत. है कार्य करीत आहोत आणि पूर्वी एकेका माणसाचं फरक प्डढाच की सामूहिकतेत आम्ही . हे कार्य होत असे- पण कुंडलिनी जागृतिनंतर तुम्ही आकाशांत उड़ता किंवा पाण्यावर चालू शकता असले प्रकार मी कधीही म्हटले नाही- उतट हयाच्या मी विरोधात आहे. कारण हया क्षद्र सिध्दया आहेत. आणि श्री ज्ञानेश्वरांनीपण असं कसं म्हटलं असेल वरं त्यांच्याबद्दल बोलतांना लोकांनी जीम लि ूं जवरावी ते बर पण काय म्हटले तरी, काय ती विभूति। त्यांच्या दोन औळीतरी तुम्ही शकतां का? ते त्यांच्यावर कोरडे औटतायत। दोन अलषर डोंग्लिश शिकुन तुम्ही मोठे शहाणे झालांत? तहानपणी मी ज्ञानेश्वरी वाचली होती आणि म्डटले काय है अवतरण आहे, अवतरण ते काय समजेल माणसाला? आत्मसाक्षात्कार झाल्याशिवाय तुम्हाला काहीही ककत नाही, आणि त्याच्या पलिकडच्या हया गोप्टी आणि तुम्हाला काय कळणार, ही मंडळी कोण होती आणि सांगायला गेल तर, “तुम्ही खोट सांगतां” कारण है अतिशहाणे, Read More …

Christmas Puja: You Have Christ Before You Pune (India)

आजचा दिवस आपण ख्रिस्ताच्या जन्माचा दिवस म्हणून मानतो आहे .पुष्कळ लोकांनी मला विचारलं की तुम्ही ख्रिस्ती धर्मात का जन्म घेतला . तर त्याला कारण दोन एकतर माझे आई वडील अत्यंत विशेष लोक होते .काहीतरी विशेष ,अत्यंत धार्मिक आणि फार उच्च प्रतीचे लोक होते ,असे आजकाल मिळणं कठीण आहे .आणि माझ्या आईने फर्ग्युसन कॉलेज मधून हॉनॉर्स गणितात केलं होत ,आणि रँग्लर परांजपेची शिष्या होती, आणि वडील संस्कृतचे पंडित होते ,त्यांना चौदा भाषा येत असत ,आणि या अशा दोन पुण्यवान लोकांच्या घरी आम्ही जन्माला यावं असा आम्ही बेत केला ,त्यात आणि ख्रिश्चन होते ते बर ,ख्रिचन लोकांची आपल्या हिंदुस्तानात अशी वाईट स्थिती आहे  की त्यांना अस वाटत की ख्रिस्त हा इंग्लंड ला जन्माला आणि इंग्लिश लोकांचं अनुकरण करायचं ,त्यांच्या सारखं वागायचं ,त्यांच्या सारखे कपडे घालायचे , तस हुडदा यच ,हे सगळ काही म्हंजे ख्रिश्चन धर्माचं लक्षण ही पहिली गोष्ट आणि दुसरी म्हंजे आमचे प्रॉटेस्टंट ख्रिश्चन जे आहेत ते म्हंजे बुद्धिवादी  त्यामुळे त्यांनी ख्रिस्ताला आपल्या बुध्दी त बसवले आहे, त्या चाकोरीत बसवले आहे ,आणि त्यानं च्य पेक्षा जास्त धर्ममार्तंड मी बघितले नाही इतकं अत्यंत अंधश्रधा ने भरलेली लोक आहेत ,अत्यंत,त्यांना काहीही कोणच कसलही चालत नाही ,रविवारी उठायच तयार बियार व्हायचं काहीतरी चर्च ला जायचं घरी यायचं झाल काम संप ल , सगळा धर्म तिथे आला कामाला आणि बाकीच्या वेळेला उखळ्या पाखाळ्या काढत बसायचय म्हंजे त्या बाबतीत महाराष्ट्रीयन  तेव्हडा भाग जर सरला तर बिलकुल आपल्या महाराष्ट्रीयन बायका पुरुष असतात ना त्याच काढ याच काढ ,आणि ख्रिश्चन झाल्यावर सुद्धा जातीयता त्यांच्यात , म्हणजे आम्ही लोक आता शालिवाहन चे वंशज आणि शालिवाहन यांचं आता हे फार मोठे राजपूत Read More …

Mataji’s Updesh (India)

सहजयोग्यांना केलेला उपदेश नागपूर, ५ मार्च १९८९ आईच्या गावाचं एक विशेष स्थान आहे. येथील जुन्या आठवणी डोळ्यासमोर उभ्या रहातात. नागपूर शहरात सहजयोगाचा प्रसार व्हावा असे मला नेहमी वाटे. स्वत:च्याच घरात लोक आईपासून दूर रहातात. आजूबाजूला काय आहेत ते पहातच नाहीत. दूरच्या गोष्टीकडे माणसाचे सहज लक्ष जाते. पण ज्या ठिकाणी आपण रहातो, जिथे आपले बराच काळ वास्तव्य झाले असते तेथील लोक इतके जवळ असतात की त्यांना आपल्यातील गहनता लक्षातच येत नाही आणि म्हणूनच नागपूरमध्ये सहजयोगाचे कार्य उशीरा सुरु झाले. माझ्या लहानपणाच्या वास्तव्याने या भूमीवर आधीच माझ्या चैतन्य लहरी पसरलेल्या होत्या व सुक्ष्मात बरेच कार्य पूर्वीच घटित झाले होते. एके दिवशी हे सर्व वृद्धिंगत होणार हे मी जाणले होते. माझे वडील ज्या ज्या ठिकाणी स्वातंत्र्य लढ्याच्या निमित्ताने जायचे व अनेक लोकांना भेटायचे त्या ठिकाणी मी अनेक लोकांना भेटले. मी त्यावेळी ९ वर्षाच असेन. गांधीजी मला प्रेमाने नेपाळी या नावाने पुकारत. मी ज्या कल्पना व योजना त्यांच्या समोर ठेवीत असे त्याचा ते आदराने विचार करीत. त्यांच्या आश्रमात प्रार्थनेत भजनावली गायली जाई. त्यात एकेक चक्राचे वर्णन कुंडलिनी विषयावर आधारीत असे. मूळ आदितत्त्वापासून ख्रिस्तापर्यंत (आशा) क्रमवार घेण्याविषयी मी त्यांना पूर्ण माहिती दिली. ‘अल्ला हो अकबर’ इ. यात सर्व काही होते. ते नेहमी माझ्याशी विचार विनिमय करीत. जे लोक माझ्याशी लहानपणापासून संबंधित होते त्यांच्या मी अजून लक्षात आहे. कालच्या कार्यक्रमास माझ्या शाळेतील एक शिक्षकही आले होते. कदाचित त्यांच्यातील काही अंतरज्ञान व शक्तिने असेल की ज्याच्यामुळे ते माझ्याशी जोडले गेले व त्यामुळेच ते आजही मला ओळखू शकतात. १९४२ च्या चले जाव या स्वातंत्र्य चळवळीत मी भाग घेतला. त्यावेळी मी सायन्स कॉलेजमध्ये शिकत होते. आम्हाला दहशत दाखविण्यासाठी अनेक Read More …

Puja Brahmapuri (India)

Sahajayogini Atyant Premal Asle Pahije Date : 20th December 1988 Place Brahmapuri Туре Seminar & Meeting Speech Language Marathi ORIGINAL TRANSCRIPT MARATHI TALK आता साताऱ्याच्या आणि ब्रह्मपुरीच्या, अंगापूरच्या सर्व सहजयोग्यांना असं सांगायचं आहे, की दोन वेळेला असं झालं की आम्ही अंगापूरच्या प्रोग्रॅमला येऊ शकलो नाही. फार वाईट गोष्ट आहे. मला बरं नाही वाटलं ते. असं कसं झालं एकदम! असं का झालं? असं होत नाही. मागच्या वेळेला बँकेने एवढा त्रास दिला मला. पैसे द्यायला तयार नव्हते. पैशाशिवाय हलायचं कसं! त्यामुळे इकडे येऊ शकले नाही. दूसरं ह्यावेळेला आमच्या ड्रायव्हरमध्येच कोणतंतरी भूत बसलं होतं मला वाटतं. आणि आता परवासुद्धा असाच स्वयंपाकाचा वरगैरे विचार होता तो इतक्या सगळ्या उशिराने सामान आलं. म्हणजे कसलीतरी निगेटिव्हिटी कार्य करीत आहे. तेव्हा सहजयोग्यांना एवढेच सांगायचे आहे, की आपल्यामध्ये निगेटिव्हिटी नसली पाहिजे. आपल्याला कोणत्या गोष्टीचा राग मानला नाही पाहिजे. इतक्या लांब इतक्या आतमध्ये येऊन सहजयोग आपण वाढवतो आहे, तेव्हा आपल्यामध्ये एक तऱ्हेचे समाधान असायला पाहिजे आणि एक तऱ्हेचा आशीर्वाद मानला पाहिजे, की माताजी अंगापूरलाच का येतात! आणखीन पुष्कळ ठिकाणी जाऊ शकतात. नवीन नवीन ठिकाणी जाऊ शकतात आणि तिथे जास्त कार्य होऊ शकतं. पण तरीसुद्धा अंगापूरला आणि जसं त्यांनी काल सांगितलं की वारी सुरू झाली, तर हे काही विठ्ठलाचं स्थान नाही, पण तरी येतं , त्याला कारण काय? पण काहीतरी निगेटिव्हिटी आहे. असं मला वाटतं. आणि ती निगेटिव्हिटी कदाचित अहंकाराची असू शकते. कदाचित अहंकार माणसाला असेल आणि तो इतरांशी बोलतांना किंवा सहजयोगाबद्दल कार्य करतांना ती सहिष्णूता किंवा ते प्रेम किंवा ती माणुसकी दाखवत नसेल. तेव्हा विचार केला पाहिजे. असं का होतय ? दोन वेळा हे झालेले आहे. तेव्हा काहीतरी कारण Read More …

Adi Shakti Puja, Detachment Rahuri (India)

Adi Shakti Puja, “Detachment”, Rahuri (India), 11 December 1988. ORIGINAL TRANSCRIPT MARATHI TALK आता आपल्या सहजयोग्यांना सांगायचं म्हणजे असं आहे, की ह्या मंडळींपासून आपल्याला पुष्कळसं काही शिकायचं आहे. मी अजून ह्यांना सांगितलं की गळ्यात हार घालतात ते घालू नका. ही काही खूप मोठी चूक नाही. जरी हार घातले तरी काय झालं. त्यांना काय माहिती आहे ह्याबद्दल. पण आपण सहजयोगामध्ये काय करतो, ते बघितलं पाहिजे. त्यात एक फार मोठी मला चूक दिसून येते, ती म्हणजे अशी, की आपल्यामध्ये अजून आपली फॅमिली, आपलं घर, आपली मुलं ह्याचा फार जास्त ताबा आहे. ते बरोबर आहे. आपली मुलंबाळे सांभाळली पाहिजेत. त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. पण उदार चरितानां वसुधैव कुट्म्बकम्, म्हटलेले आहे. ते उदार चरित्र कुठे आहे? आता सगळ्यांचं इथे असं म्हणणं आहे, की माताजी, आश्रमाला तुम्ही इथे जागा द्या. आश्रम घ्या. अहो, पण त्याच्यात राहणार कोण? ते आधी शोधून काढा. पहिल्यांदा आश्रमात राहणारे शोधून काढा आणि त्याच्यानंतर मी आश्रमाला जागा देते. तर म्हणे माताजी, तुम्ही रहाल. म्हणजे मी तिथे आश्रमात राहणार आहे ? मला आश्रमात घालता का तुम्ही? माझ्यासाठी आश्रम कशाला पाहिजे? मला काय गरज आहे सहजयोगाची? मला आश्रमाची काय गरज आहे ? मला तर सगळं मिळालेच आहे. मी आहेच ती. तेव्हा म्हणे तुमच्या राहण्यासाठी आम्ही व्यवस्था करतोय. म्हटलं मुळीच करू नका. तुम्ही आधी आश्रमात किती लोक राहणार त्यांची यादी करा, मग मी आश्रमाला पैसे देईन. आता दिल्लीला एवढा मोठा आश्रम काढला.. त्यासाठी पैसे दिले, सगळे काही झालं. तिथे रहायलाच कोणी तयार नाही. पैसे देऊन कोणी रहायला तयार नाही. हा प्रकार आहे. म्हणजे असं आहे त्याला कारण, की आपल्याला काही सवयी झालेल्या आहेत. त्यातली Read More …

Talk to yogis, Dhyana Madhe Nirvicharita Aurangabad (India)

Dhyanamadhe Nirvicharita “VIC 8th December 1988 Date : Place Aurangabad Seminar & Meeting Type मी मराठवाड्याची महती सांगितली आहे. आजसुद्धा पेपरात आलेले आहे की सुवर्णयुग येणार आहे. आपल्या भारताची सर्व दुर्दशा संपून इथे रामराज्य येणार आहे. सांगायचं म्हणून सांगितलं नाही. मला जे दिसतं आहे ते मी सांगितलेलं आहे. त्यासाठी सर्व सहजयोग्यांनी मेहनत घ्यायला पाहिजे. त्या मेहनतीशिवाय हे कार्य सिद्ध होणार नाही. इतकं महान कार्य आजपर्यंत कोणत्याही आध्यात्मिक पातळीवर झालं नाही आणि झालंही असलं तरी ते इतकं समाजापर्यंत पोहोचलेलं नाही. तेव्हा हे आपल्या समाजात त्याच्या रोमरोमात पोहोचवण्यासाठी सहजयोग्यांची फार जोरात तयारी पाहिजे. त्यात मुख्य म्हणजे सहजयोग्यांनी ध्यान- धारणा करणे. आपली चक्रे स्वच्छ करणे. खाजगी सुद्धा कार्यक्रम केलेच पाहिजे. निदान दोनदा तरी ध्यान केलेच पाहिजे. ध्यानामध्ये निर्विचारिता स्थापित होते आणि त्यातच आध्यात्मिकता वाढू शकते. आणि हे आत्म्याचं जे फळ मिळालं आहे त्याचं खरं स्वरूप आपल्याला मिळू शकतं. पण जर आपण ध्यान-धारणा केली नाही, तर आपल्याला निर्विचारिता स्थापन करता येणार नाही आणि निर्विचारितेशिवाय आपल्या आतली जी आंतरिक स्थिती आहे ती सुधारणार नाही. त्यासाठी ध्यान-धारणा करायलाच पाहिजे. आपल्यातले दोष आहेत त्यांच्याकडे बघितलं पाहिजे. ते काढण्याचा प्रयत्न करायला नको, फक्त त्यांच्याकडे बघितलं तरी ते निघून जातील. तेव्हा जसं काल भारूडामध्ये सांगितलं की या संसारातून वेगळं निघा आणि मग या संसाराकडे बघितलं. कारण जोपर्यंत तुम्ही या संसाराच्या उलाढालीमध्ये गुरफटलेले असाल तोपर्यंत तुम्हाला याच्यातले प्रश्न सोडवता येणार नाही. तुम्ही पाण्यात गटांगळ्या खात असले, तर तुम्ही बाहेर कसे येणार ? तेव्हा आधी पोहायला शिकलं पाहिजे. जर तुम्हाला पोहता आलं तर त्याच गटांगळ्या जाऊन त्याच्याऐवजी तुम्हाला आनंद लुटता येईल. त्यानंतर तुम्ही इतर लोकांनासुद्धा पोहण्याचं शिकवू शकता. तसंच अध्यात्माचं आहे. Read More …

Talk Ganapatipule (India)

Talk गणपतीपुळे (भारत) शुक्रवार, जानेवारी १, १९८८ आज सगळ्यांना नव वर्षाचे अभिनंदन असो. आपणा सर्वांवर परमेश्वराचा अनंत आशीर्वाद आहे. सहजयोगामुळे अनेक लाभ अनेक लोकांना झालेले आहेत. आता थोडासा लाभ दुसऱ्यांना ही झाला पाहिजे, आणि त्याबद्दल असा विचार केला पाहिजे, की आपल्या समाजात जी दूषणं आहेत, ज्या वाईट गोष्टी आहेत, वाईट वृत्ती आहेत, जो अनाचार आहे, जो मूर्खपणा आहे, तो निदान आपल्यामध्ये तरी नसला पाहिजे.  हया वर्षी जाती-पाती वर माझा विशेष हात आहे. आपल्या जाती-पाती सोडून टाकल्या पाहिजेत. जात-पात हि फक्त हिंदुस्थानातच आहे आणि हिंदुस्थानाची कीड आहे ही. तेव्हा आज हा असा निश्चय करायचा, की आमच्या मुलींची लग्न आम्ही, आम्ही आमच्या जातीत करणार नाही, आणि मुलांची लग्न आमच्या जातीत करणार नाही. असा निश्चय आज केला पाहिजे सगळ्यांनी. असा जर निश्चय केला, तर अर्धा सहजयोग हिंदुस्थानात जमला असं समजलं पाहिजे. नुसतं मुलींवर जबरदस्ती आपण करू शकतो. मुलांवर करू शकत नाही आणि मुलींची इतकी कुचंबणा होते. ह्या जातीच्या आड येऊन जे शिष्ठ लोक असतात जातीतले ते अत्याचार करतात. तेव्हा आजपासून मी, माझी जात सोडून  मी, निर्मल धर्मात उतरलो किंवा उतरले असा निश्चय करायचा. मी, आता निर्मल धर्मी झालोय आणि मी, सहजयोगी झालेत हेच आमचे सोयरे आहेत.  जसं ज्ञानेश्वरांनी सांगितलं “तेची सोयरे होती”.  तेव्हा सर्व जात-पात विसरून आणि आम्ही आता सहजधर्मी झालो, सहज धर्मात उतरलो. एका लहानशा डबक्यात होतो, तिथून निघून आता मोठ्या सागरात आम्ही आलो, असा विचार केला पाहिजे. आजचा दिवस शुभ, शुभारंभाचा आहे. जे काही चांगल आणि शुभ आहे ते सहजयोगात उघडपणे मी, सांगितलेलं आहे आणि ते केलं पाहिजे. ज्या ह्याने आपल्या देशाची, मानवांची, सर्व विश्वाची हानी होते, असलं कोणचं ही कार्य Read More …

Talk on Marriage and Nirvikalpa Kolhapur (India)

Purity Of Sahaja Yogis Date 30th December 1989: Brahmapuri Place Seminar & Meeting Type आता आपण कोणतीही मोठमोठाली माणसं बघुयात, आपल्यासमोर टिळक आहेत, आगरकर आहेत, शिवाजी महाराज आहेत, अशी जी मोठमोठाली मंडळी झालीत, त्यांनी काय केलंय ? ते कसे वागले ? त्यांच्याकडे लक्ष दिले पाहिजे. शिवाजी महाराजांनासुद्धा चारदा लग्न करावं लागलं, राजकारणासाठी. त्यांनी केलं. ‘राजकारणासाठी मला करायचंय तर मी केलं लग्न.’ पण ते नि:संग होते, त्याच्यावर त्याचा परिणाम नव्हता काही. कराव लागलं तर केलं आम्ही. चार लोकांशी आम्हाला दोस्ती करायचीय. त्यांनी जात-पात पाहिली नाही, की शहाणवच कुळी असलं पाहिजे, की अमुकच असलं पाहिजे. असं काही पाहिलं नाही. त्यावेळेला जेव्हा इतके वर्षापूर्वी गागाभट्टांना इथे येऊन त्यांना राज्याभिषेक द्यावा लागला, जातीपातीच्या लोकांनी त्यांना किती हिणवलं , की तुम्ही कुणबी आहात, तुम्ही मराठा नाही. तेव्हा तुमची तेव्हा ह्या कोणतीही जात असेना का, तुम्ही आज सहजयोगी झालात, तुमची जात बदलली. तुमचा धर्म बदललेला आहे. हा धर्म ‘विश्व निर्मल धर्म’ आहे. तो तुमच्यात जागृत झालेला आहे, त्यामुळे तुमच्या वाईट सवयी गेल्या, सगळं काही गेलं. पण हे भूत अजून काही गेलेलं नाही. तुमच्या जातीच्या लोकांशी तुमचा संबंधच नाही आला पाहिजे. कारण ही जमात जी तुमची आहे, ती भुतं आहेत सगळी . दारू पिणं, मारणं, मग ते दारू पिओ, नाहीतर काही करो. हंडा घेवो नाहीतर काही करो. मग ते आमच्या जातीतलंच असलं पाहिजे. मग तुम्ही सहजयोगी कसे ? मग सहजयोग सोडा तुम्ही. तुम्ही दोन धर्मात उभे राहू शकता का ? नाही राहू शकत. त्याच्यामुळेच काल ह्यांना मार खावा लागला. हे लोक ज्यांनी सर्व धर्म सोडला, परमेश्वर सोडला, आणखीन आम्ही काहीच असं करत नाही असे उभे राहिले. त्यांनी Read More …

Christmas Puja, Reach Completion of Your Realization Pune (India)

Christmas Puja Talk IS 25th December 1987 Date: Place Pune Type Puja आज मी इंग्लिशमध्ये बोलले. कारण हा त्यांचा विषय आहे. पण आपणसुद्धा पुष्कळ ख्रिस्ताबद्दल जाणत नाही आणि जे काही जाणतो ते इतकं थोडं आहे, की त्यावरून जो काही आपण अंदाज लावतो तो ह्या ख्रिस्ती लोकांना बघून कळतं चुकीचा आहे. तसं म्हणाल, तर कोणत्याच जातीत मी तसे शहाणे लोक पाहिले नाहीत. मग ते हिंदू धर्माचे असेनात का किंवा ख्रिस्ती धर्माचे असेनात का. कोणत्याही धर्मात वेड्यांचाच भरणा जास्त आहे. तेव्हा ह्या वेड्या लोकांमधून आपण काही शिकायचं नसतं, पण कोणतही अवतरण ह्या जगात आलं त्यांचं फार वैशिष्ट्य असतं. त्यातल्या त्यात ख्रिस्तांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं आयुष्य अगदी सोनं जसं तावून सुलाखून निघावं तसं आहे. त्यांच्या आयुष्याबद्दल कोणीही एका अक्षराने अस म्हणू शकत नाही, की ख्रिस्तांनी ही गोष्ट थोडी चुकीची केली किंवा असं कसं केलं? काही प्रश्न उभे राहू शकत नाही. इतकं थोडसं आयुष्य असतांनासुद्धा त्यांनी जी कमाल केलेली आहे, आणि ते ज्यांनी एकंदर आपल्या सर्व कार्याला जी सार्थकता आणली, व्यवस्थितपणे, एकानंतर एक, ती अगदी कमालीचीच आहे आणि तेच आज मला आपल्याला सांगायचं आहे. जसा ख्रिस्ताचा जन्म वडिलांशिवाय फक्त पवित्र आत्म्यामुळे म्हणजे होली घोस्टमुळे झाला, तसाच तुमचाही जन्म झालेला आहे. तेव्हा तुम्ही त्याच पावित्र्यात आलं पाहिजे आणि त्याच पावित्र्यात राहून ख्रिस्तासारखं जीवन दाखवलं पाहिजे जगाला. तर लोक म्हणतील ख्रिस्ताचा जो आदर्श तुमच्यासमोर आहे त्याचं हे फळ आहे. अत्यंत निर्मळ आणि स्वच्छ. स्फटिकासारखं चमकणारं त्यांचं जे आयुष्य होतं ते तुम्हाला नेहमी प्रकाशित करत राहील. ते प्रकाश आहेत. त्या प्रकाशाला आपल्यामध्ये ठेवलं पाहिजे आणि त्या प्रकाशातच आपलं पाऊल टाकलं पाहिजे. जपून जर आपण समजून उमजून ह्या Read More …

Public Program Sangamner (India)

1987-12-22 Sangamner Public Program (Marathi) १९८७-१२-२२, मराठी सार्वजणिक कार्यक्रम, सगंमणेर – १/३ (मराठी भाषणाचे लिखीत रूपातंर) पर्मेश्वरी शक्तीला शोधंणार्‍या सर्व साधकांना, भाविकांना {मोठा विलबं (Big pause)….} आमचा प्रणिपात. एवढ्या थोड्या वेळातचं सगंमणेरला सहजयोगाची जी प्रगती पाहिली ते म्हंणजे एक फारचं मोठं समाधान आहे. कुंडंलीनी शास्त्र आणि चक्रे हे एक गुप्त शास्त्र होत. जनक राजाने एका नचिकेताला फक्त आत्मसाक्षातकांर दिला, इंद्राला सुद्धा आत्मसाक्षातकांर घ्यावा लागला अशी एक दोन उदाहरणे आपल्याला पुर्व काळात मिळतात. इतिहास सुद्धा असचं सांगतो की फारच कमी लोकनां आत्मसाक्षातकांर झाला होता. पण संत साधू हे वारंवार आपल्या कार्यासाठी भारतात आले, विशेष़तः महारा्ष्ट्रात आणि त्यांनी अनेकोपरी समजवून सांगितंल की आत्मानुभंवाशिवाय तुम्हाला काहीही मिळालेल नाही. आधंळ्याला जशी दृष्टी नसते तसीचं मानवला जोपर्यतं तो आत्म्याला प्राप्त होत नाही तोपर्यतं त्याला सत्य कळु शकत नाही, केवळ सत्य कळू शकत नाही. धर्मानी फारतरं फार मनुष्य सदाचरणी बनू शकतो. पण कोणत्याही धर्मातला मणूष्य मग कोणत्याही तो जातीचा असेना कां? कोणच्याही वर्णाचा असेना कां? कोणतेही पाप करु शकतो, त्याला कोणी रोकू शकत नाही कारण त्याला रोकणारी जी शक्ती ती आत्म्यामध्ये स्थित आहे आणि तो आत्मा अजून आपल्या चित्तात प्रकाशित झाला नाही म्हंणून सामर्थ्थ माणसांमध्ये नाही की त्या पापाच्या प्रलोभनातंन तो मुक्त होईल. सहजयोगाचे अनेक फायदे आहेत, पण सर्वात मुख्य म्हंणजे असे की, सदाचंरणानी मणूष्याला पुर्नत्व येऊ नाही. आत्मानुभंवातनं त्याला पुर्नत्व येतं. जो पर्यतं आत्म्याचा प्रकाश आपल्या चित्तात पडत नाही तो पर्यतं आपल्याला खरं आणि खोटं याचा पुर्ण अदांज, सपुंर्ण कल्पना येऊ शकत नाही, त्याशिवाय आत्मानुभंव म्हंणजे जिवा शिवाची भेट, म्हंणजे पर्मेश्वराशी संबंध, म्हंणजे पर्मेश्वरी शक्तिचा आपल्यामध्ये आलेला सबंधं प्रवाह. जशी आज आपण सगळीकडे वीज बघतो Read More …

Puja, Attention on Quality Rahuri (India)

Become Beautiful Wands Of Vibrations Date 21st December 1987: Place Rahuri Type Puja हे नरकात होते. त्या नरकातून निघून स्वगात बसलेत आणि तुम्ही पृथ्वीतलावर होते ते नरकात चालले. काहीतरी अद्वितीय केल्याशिवाय तुम्ही सहजयोगी होऊ शकत नाही. कारण तुम्हाला प्रकाश मिळालेला आहे. ख्रिस्तांनी सांगितले आहे, की ज्यांना प्रकाश मिळाला असे दिवटे कोणी टेबलाच्या खाली ठेवत नाही. नुसतं स्वत:चं महत्त्व स्वत:च मिरवायचं सगळीकडे आणि स्वत:ला फार मोठ समजायचं, की आम्ही हे केलं आणि आम्ही ते केलं. त्याला काही अर्थ नाही. स्वत:चा प्रकाश लोकांना दिसला पाहिजे. जे आता हा मंडपच उभारला. तो सहजयोग्यांनी उभारला पाहिजे. मला चालतच नाही दूसर्यांनी उभारलेला, सहजयोगी नाहीत. माझ्या डोक्यावर छत्र धरलं आहे तुम्ही. माझ्या डोक्यावरती गंगासुद्धा चढू शकत नाही. तुम्हाला चढवलं आहे मी. गंगेला तुम्ही माझ्या डोक्यावर चढवलं तर तुम्ही गंगेत वाहून जाल. तिला सहन नाही होणार की मी आदिशक्तीच्या डोक्यावर गेले म्हणून. तर तुम्हाला मी डोक्यावर बसून वाट्टेल त्याने माझ्या डोक्यावरती छत्र बांधायचं की काय! वाट्टेल त्याने मेहनत करायची का? हे सगळं ठेवलेले आहे, म्हणून सहजयोग्यांनीच केलेल्या मेहनतीलाच मी पावणार आहे आणि मला हे असलं नको. त्याने माझं डोकं जड होऊन जातं. हे सगळे मंडप वरगैरे तुम्ही स्वत: बांधायला पाहिजे. तुम्ही सहजयोगी आहात. त्याचं किती कौतुक पाहिजे. अहो, इथे अजंठ्याची लेणी बघा, दहा पिढ्यांमध्ये बांधली आहेत. त्यांनी बुद्धाला कधी पाहिलं नव्हतं. दहा पिढ्यांमध्ये एका पिढीनंतर दूसरी पिढी, तिसरी पिढी, त्यांनी त्याच्यात कसं कोरीव काम केलं, कशी दगडामध्ये त्यांनी व्यवस्था केली असेल! तुम्हीच विचार करा. काय ती श्रद्धा आणि काय त्यांचं मोठेपण. सगळी हाताने मेहनत केली. तुम्हाला साध्या डोळ्यांनी दिसत नाही ते त्यांनी अंधारात कसं बांधलं! त्यांच्यासमोर बुद्ध Read More …

Public Program (India)

Public Program Marathi Maheshwari Dharamshala India आपण सर्वानी थोडी वाट पाहिली . मला क्षमा करा मला माहित नव्हतं आज प्रोग्रॅम आहे म्हणून . आत्ता कळलं कि इथे प्रोग्रॅम आहे म्हणून . तेव्हा येन झालय तरी सर्वानी क्षमा करावी . सर्वप्रथम पैठण मध्ये आम्ही अलोत . आमचे पूर्वज ह्याच गावी रहात असत असे म्हणतात . ह्या गावाचं नाव पूर्वी प्रतिष्टान होत . आणि देवीला फार मानत असत असा हा देश विशेष आहे . त्यातल्या त्यात इथे बरेच वर्ष देवीची आराधना वैगेरे होत असे . आणि देवी बद्दल पुष्कळ माहिती लोकाना  होती . ज्ञानेश्वरांची सुद्धा कृपा झालेली आहे . सर्वानीच ह्या जागी फार कृपा केलेली आहे . आणि पैठण हे गाव सगळ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे . पण मला इथे इतके दिवस येता आलं नाही . इतकी इच्छा  असताना सुद्धा आणि आज आपण सर्वानी बोलावलं हि मी आपली कृपा समजते . आज जो विषय मी आपल्या समोर मांडणार आहे तो आपण कदाचित ऐकला असेल .  हा जो कि  ज्ञानेश्वरी मध्ये सहावा अध्याय जो ज्ञानेश्वरांनी वर्णिला आहे . आणि तो वाचू नये असं सांगण्यात आलं होत . आणि त्या मुळे पुष्कळांना ह्या गोष्टीची माहिती नव्हती . कि आपल्या मध्ये एक अशी सुप्तावस्थेत बसलेली अशी शक्ती आहे ज्या शक्तीने आपल्याला आत्मसाक्षात्कार मिळतो . हे वाचू नये असं का सांगितलं हे मला सांगता येणार नाही . कारण हि अत्यंत महत्वाची गोष्ट आहे . सर्व आपण पूजा पाठ परमेश्वराबद्दल श्रवन ,ध्यानधारणा वैगेरे सर्व करतो पण तरीसुद्धा परमेश्वर मिळत नाही . त्या शिवाय पुष्कळशा लोकांनी ज्यांचा देवावर विश्वास नाही मला असा प्रश्न टाकलेला आहे कि जे देव देव म्हणतात त्यांच्या तरी आयुष्यात देव आलेला दिसत नाही . Read More …

Birthday Puja Mumbai (India)

Birthday Puja Date 21st March 1987 : Place Mumbai Puja Type Speech Language Marathi आणि माझी सर्वांना विनंती आहे, की राष्ट्रभाषा सर्वांनी शिकलीच पाहिजे. आणि त्या भाषेमध्ये एक समत्व आहे. अर्थात् मराठी भाषेसारखी आध्यात्मिक भाषा आज तरी प्रचलित नाही. पण तरीसुद्धा राष्ट्रभाषा ही शिकली पाहिजे. कारण आपले जे इतर बंधू आहेत, जसे तामीळचे लोक आहेत किंवा बांग्लादेश, बांगला भाषा बोलणारे लोक आहेत किंवा इतर देशातले जे लोक आहेत, त्या लोकांचे जे काही विचार आहेत, ते सगळे आधी हिंदी भाषेत देऊयात, इंग्लिश भाषेत जाऊ दे. कारण आपल्या संस्कृतीत आणि इंग्लिश संस्कृतीत फार तफावत आहे. तेव्हा ती आधी हिंदीतच फोफावी लागते. जरी आपली मातृभाषा कोणतीही असली, तरी हिंदी भाषा ही शिकली पाहिजे. मग त्यापासून तुम्ही इतर संस्कृत वरगैरे सगळे शिकू शकता. पण आधी हिंदी भाषा शिकली पाहिजे. सगळे फारेनर्स आता हिंदी भाषा शिकत आहेत आणि मला म्हणतात, ‘माताजी, ह्या लोकांना तरी हिंदी येतं ! मराठी लोकांना तर हिंदी येतच नाही. मग त्यांच्याशी कसं बोलायचं?’ म्हणजे त्यांनी चौदा भाषा शिकायच्या का? आता आपलं विश्वाचं कार्य आहे. आता राष्ट्रभाषेचे तसेच धिंडवडे निघालेले आहेत. म्हणजे त्यांनीच काढलेले आहेत. निदान आपण तरी महाराष्ट्रात त्याला नीटपणे सजवलं पाहिजे. मी राष्ट्राभिमान म्हणून म्हणत नाही. पण मला दुसरा कोणताच मार्ग दिसत नाही. हिंदी भाषेशिवाय ही संस्कृती आपण जगभर कशी पसरवू शकतो? एक तर सगळ्यांना मराठी भाषा शिका म्हणून म्हणावं लागेल. तसं काही जमायचं नाही. पण आता हिंदी भाषा तरी शिकली पाहिजे. महाराष्ट्रीयन लोकांना कठीण नाहीये हिंदी भाषा शिकणं! ती शिकली तर बरं होईल. तसं महाराष्ट्रात फिरत असतांना मी मराठीतच बोलत असते आणि अध्यात्माला फार पोषक आहे, हे सर्व जरी Read More …

Public Program Astagaon (India)

आजचा दिवस फार मोठा शुभा शिशाचा आहे . कारण आज आपल्याला माहित असेलच कि शाकंबरी देवीच्या नवरात्राचा पौर्णिमेचा दिवस आहे . म्हणजे आज शेवटची रात्र आहे . शाकंबरी देवी हि शेतकरी लोकांची देवी आहे . आणि तिचा प्रादुर्भाव मेरठ जिल्ह्यात झाला होता . त्या वेळी आमचे साहेब तिथे कलेक्टर होते मेरठ जिल्ह्यात तेव्हा मी तिथे पुष्कळ शेतीच काम केलं होत . आणि त्या शेतीत पुष्कळ चमत्कार घडले . आणि लोकांना आश्चर्य वाटलं कि इतक्या तर तऱ्हेच्या भाज्या आणि पीक एव्हड्या मोठ्या प्रमाणात पण एव्हड्या लहानशा जागेत कस आलं . असो . आजचा दिवस विशेष आशिर्वादाचाच आहे . कारण आजच्या दिवशी शाकंभरीदेवीने सर्व जगाला आशीर्वाद दिला होता . आणि शेतकऱ्यांना आशीर्वाद दिला होता . कि त्यांच्या हातून अशी पीक आणि अशी धान्य तशीच उत्तम भाजी ,फळे सगळी ह्या सगळ्या संसारात शेतकऱ्यांच्या हाती ,त्यांच्या करवी ,त्यांच्या मेहनतीने सर्व जगाला मिळूदे . ह्या त्यांच्या आशीर्वादाचा उल्लेख करावासा वाटतो . त्यांच्याच आशीर्वादाने आपण लोक शेतकरी झालात . आणि जी काही सुजलाम सुफलाम आपली भूमी आहे तिचा फायदा यांनीच होतो .  आता हे परदेशी लोक इथे आले आहेत . आणि यांना महाराष्ट्रा विषयी फार आस्था आणि भक्ती आहे . त्याला कारण असे आहे कि महाराष्ट्रामध्ये फार मोठे मोठे संतसाधु होऊन गेले . त्यांनी इथे आपलं रक्त ओतलं . आजच एका नवीन गुरूंची ओळख झाली त्यांचं नाव हैबती . खरोखरच ते आत्मसाक्षात्कारी असतील पण त्यांना दोनचार माणसंच जाणतात . पण ह्या लोकांची शुध्दबुध्दि आहे . त्यातून पैसे वैगेरे मिळवायचे याच त्याच्या मागे त्रांगड नाही आहे . सगळे श्रीमंतीत राहणारे लोक आहेत . त्यांना पैशाची कदर नाही आहे . परमेश्वराची कदर आहे . आणि ज्या महाराष्ट्रात एव्हडे मोठे साधुसंत झाले त्यांची पुस्तक Read More …

Makar Sankranti Puja Rahuri (India)

Makar Sankranti Puja 14th January 1987 Date: Place Rahuri Type Puja आजचा हा शुभदिवस आहे, आणि या दिवशी आपण लोकांना तिळगूळ देऊन गोड, गोड बोलायला सांगतो. आपण दुसर्यांना बोलायला सांगतो पण स्वत:लाही सांगितलेलं बरं! कारण दुसर्यांना सांगणं फार सोपं आहे. तुम्ही गोड, गोड बोला आणि आम्ही अद्वातद्वा बोलू. या अशा तऱ्हेच्या प्रवृत्तींनी आज कुणीच गोड, गोड बोलत नाही असं दिसतं. जिथे जा तिथे लोकं ओरडायला उभे राहतात. समजत नाही, ओरडायला काही कारण नसलं तरी आरडाओरडा केल्याशिवाय लोकांना बोलताच येत नाही. त्याला कारण असं आहे की आपण स्वत:बद्दल काही कल्पना करून घेतलेल्या आहेत. आपल्याला परमेश्वराच्या आशीर्वादाची मुळीच कल्पना नाही. परमेश्वराने आपल्याला केवढा मोठा आशीर्वाद दिलेला आहे या देशामध्ये. बघा, की या देशामध्ये तऱ्हेतऱ्हेचे पॅरासाइट्स स्वच्छतेचा एवढा विचार नाही. या देशामध्ये त्हेतऱ्हेचे किटाणू, आहेत. मी तर म्हणते की साऱ्या जगाचे पॅरासाइट्स आपल्या देशात आहेत. जे कुठेही सापडणार नाहीत ते या देशात आहेत. इतर देशांमध्ये इथून जर काही पॅरासाइट्स गेलेत तर ते मरूनच जातात. तिथल्या थंडीमुळे राहूच शकत नाही. सूर्याच्या कृपेमुळे इथे इतके पॅरासाइट्स राहतात या देशामध्ये आणि त्यांच्यावरती मात करून आपण कसे जिवंत आहोत ! एका शास्त्रज्ञाने विचारले होते मला की ‘तुमच्या इंडियामध्ये लोकं जिवंत तरी कसे राहतात?’ ‘अहो, म्हटलं जिवंतच राहत नाही, हसत-खेळत राहतात. आनंदात राहतात. सुखात राहतात.’ त्याला कारण हा सूर्य. या सूर्याने आपल्याला आपली घरं उघडी करायला शिकवलेली आहेत. आपलं हृदय उघडं करायला शिकवले आहे. इंग्लंडला जर तुम्हाला कुठे बाहेर जायचे असले तर पंधरा मिनीट तुम्हाला कपडे बदलायला लागतात. सगळंे काही घालून, जामानिमा, शिरस्त्राण वगैरे घालून बाहेर निघावे लागते. नाहीतर तिथली सर्दी तुमच्या डोक्यात घुसून तुमचं डोकचं खाऊन टाकते. Read More …

Public Program Shrirampur (India)

श्रीरामपूरच्या सर्व साधकांना आमचा प्रणिपात . ह्या सुंदर स्वागतपर गायना नंतर अगदी गहिवरून आलं . तसच वडाळ्याला इतकी मंडळी एकत्र जमली होती . आणि दोन क्षणात सगळेजण पार झाले हे बघून असं वाटत कि ह्या महाराष्ट्र भूमी मध्ये इतकी शक्ती आहे आणि त्यातून इथे लोकांमध्ये इतकी भक्ती आहे त्याच सार्थक झालं पाहिजे . आणि ते सहजच होत . आजकालच्या काळात देवाचं नाव सुद्धा लोकांना ऐकावंस वाटत नाही . पुष्कळांच असं म्हणणं आहे कि देव नाहीच आहे . पण हि काही शास्त्रीय प्रवृत्ती झाली नाही . जे सायन्टिफिक  लोक आहेत त्यांनी जर असं आपलं ठाम मत करून ठेवलं कि हि गोष्ट नाहीच आहे म्हणजे ते सायन्टिफिक नाही . कारण त्यांचं डोकं उघड असलं पाहिजे . मुभा असली पाहिजे . विचारांना मुभा असली पाहिजे . कोणाचाही विचार बांधून आणि त्यावर विश्वास ठेऊन काम करण  हे आंधळे पणाचे लक्षण आहे . म्हणूनच संतसाधुनी ह्या महाराष्ट्रात आपलं रक्त ओतलं आहे . काहीतरी विशेष ह्या भूमीत असलं पाहिजे . आणि वारंवार त्यांनी सांगितलं आहे कि परमेश्वर हा आहे फक्त तुमच्यातला परमेश्वर जागृत झाला पाहिजे . ते काही आजकालचे भ्रामक भामटे लोक नव्हते . त्यांनी जे सांगितलं ते सत्य सांगितलं तंतोतंत ते खर आहे . हे सिद्ध करण आज शक्य आहे त्यावेळी शक्य नव्हतं . म्हणून लोकांनी त्यांना छळलं त्यांचं ऐकलं नाही . पण आज ते शक्य आहे .  ह्या धकाधकीच्या काळामध्ये चारीकडे माणसाला जेव्हा वणवा पेटल्या सारखा वाटतो आणि कुठे जाऊ आणि काय करू अशी त्याची स्तिती झालेली आहे . अशा ह्या भ्रमित स्तिती मध्ये तो विचार करू लागतो कि परमेश्वर आहे तर तो आहे तरी कुठे ?. आणि मग तो माझी का मदत करत नाही . पुष्कळशे Read More …

Shri Nirmala Devi Puja, The Duties of a Guru Ganapatipule (India)

Talk to yogis, Ganapatipule (India), 3 January 1987. [English Transcript] Today is the third day of the Moon. Third day of the Moon is Tritiya, is the special day for the virgins. Kundalini is the virgin desire. It is virgin because it has not yet manifested itself. And also, on the third center of Nabhi, the virgins appear as shaktis of Guru. As we have got ten Gurus which we regard as the main Gurus they all had either their sister or daughter as their shakti. In the Bible it is said that, in the Old Testament, that the one who will be coming will be born of a virgin. And then the Jews would not accept Christ so they said that “It’s not written as virgin, it’s written ‘the girl’.” Now in Sanskrit Language ‘girl’ and ‘the virgin’ are one word. We did not have 80-year-old girls as we have nowadays. So the virginity of a woman meant that she was a girl who was not married as yet or who has not met her husband so far. That is the essence of purity, which was the power of the Guru Principle. So, for a Guru who is in charge of leading others into enlightenment, has to know that his power is to be used as a virgin power of pure power. A Guru cannot use this power in a way an ordinary person can use. So his relationship with his disciples whether they are boys or girls has to be Read More …

Public Program Sangli (India)

पब्लिक प्रोग्राम, सांगली, डिसेंबर 30, 1986, मराठी Shri Mataji addressing the seekers and their questions. Below are the conversations. Seeker’s talk/ questions are in brackets.  या इकडे या म्हणजे मी ऐकते.  (श्री माताजींना प्रश्न विचारला ” श्री माताजी माझी जागृती झालेली आहे, पण मला व्हायब्रेशन फक्त हृदया चक्रापर्यंत जाणवतात, त्याच्यावरती जाणवत नाही. कृपा करून आपण मला मार्गदर्शन द्याल का?)अर्थातच अगदी अगदी बसा आपण, मी सांगते आता. हे म्हणाले की कुंडलिनी त्यांच्या हृदयापर्यंत येऊन त्यांना जाणीव होते, आणि वर येत नाही म्हणजे विशुद्धी चक्रावरती दोष आहे. तर आता विशुद्धी चक्रावर काय दोष आहेत हे पाहिले पाहिजे. विशुद्धी चक्र कशाने खराब होऊ शकतं, जर तुम्ही खूप बोलत असाल, भाषण देत असाल तर घसा खराब होतो किंवा सिगरेट पीत असाल तंबाखू खाल्ले तर त्यांनी घसा खराब होतो किंवा सर्दी ने होऊ शकतो. कोणत्याही कारणाने जर घसा खराब झाला, विशुद्धी चक्र खराब झालं तर ही कुंडलिनी वर चढत नाही. पण ते आम्ही बघून टाकू, कुंडलिनी आम्ही चढवून टाकू, त्याची काळजी करू नका. त्याचा काही प्रॉब्लेम नाही.  हा पुढे काय? आणखीन कोण? काय प्रश्न असतील तर विचारा  Shri Mataji waiting  काय आहेत का प्रश्न? काय म्हणता? इकडे या इकडे……  (आपले कुठे आश्रम आहेत का?) आश्रम? आमचे अजून कुठेच आश्रम नाहीत. अहो सांगलीमध्ये सुद्धा नाहीत. सांगलीमध्ये आपले तावडे साहेब आहेत ना, त्यांच्या घरी सध्या प्रोग्राम आणि सेंटर होतात. सध्या आमचे कुठेच आश्रम बसवलेले नाहीत. कारण तुम्हाला माहित आहे, आपल्या देशाची काय स्थिती आहे. नंबर एक भ्रष्टाचार, त्यामुळे कुठेही जमीन घ्यायची म्हटली, की ते म्हणतात तुम्ही किती ब्लॅकचे पैसे द्याल? तर मी म्हटलं आमच्याकडे ब्लॅक बिग चे Read More …

Public Program Satara (India)

Public Program Until the Time 11.50 mins – Flowers offering at the Lotus Feet of Shri Mataji by various local centre representatives from Satara district of Maharashtra  15.30 mins – Shri Mataji’s speech starts  सातारा जिल्ह्यातील सहजयोगींचे कार्य बघून आत्य आनंद होतोय. तुम्ही गुलाल उडवत मिरवणूकित आपला आनंद प्रदर्शित केला, हा आनंद सातारा जिल्ह्यात पसरून 15 सेंटर उभी केली गेली हे फार मोठं काम आहे. श्री रामदासांची भूमी ही, स्वतः ते हनुमानांचे अवतरण होते. त्यांच्या कार्याची सुरुवात कधीच झाली होती, पण त्याची फल स्तुती मात्र आज दिसते की सातारा जिल्ह्यामध्ये 15 केंद्र उघडण्यात आली. आपल्या महाराष्ट्रात अनेक संत साधू होऊन गेले आणि त्यांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या, त्या सर्व आपण सहज योगात बघू शकतो. सर्वप्रथम त्यांनी असं सांगितलं, की सद्गुरु तो जो तुम्हाला परमेश्वराशी ओळख करून देतो, ब्रह्मनिष्ठ बनवतो. जो तुमच्याकडून पैसे घेतो तुमची दिशाभूल करतो, तुम्हाला चूक मार्गात घालतो तो गुरु नव्हे. एकच लक्ष मानवाकडे असलं पाहिजे आणि ते म्हणजे आत्मसाक्षात्कार. आत्मसाक्षात्कार झाल्याशिवाय, आम्ही तुम्हाला काहीही सांगू शकत नाही, त्यापेक्षा मुकच राहिलेलं बरं.असं सुद्धा ज्ञानेश्वरांनी शेवटी म्हटलं. कारण आत्मसाक्षात्कार झाला नाही डोळे बंद आहेत आणि डोळे बंद असताना जी तुमची श्रद्धा आहे ती अंधश्रद्धा आहे. त्या अंधश्रद्धेला काही अर्थ नाही. आज  मी असं ऐकलं आहे की इथे एक अंधश्रद्धा निर्मूलन संस्था काढली आहे, हे बरं झालं म्हणा, हे आम्ही बरेच वर्षापासून म्हणत होतो. पण जे लोक अंधश्रद्धा काढतात त्यांची अंधता गेली आहे का नाही हे आधी बघायला पाहिजे. अंधश्रद्धा कोणात आहे आणि कुणात नाही हे जाणण्यासाठी डोळस व्हायला पाहिजे. जी मंडळी डोळस झालेली नाही, ती दुसऱ्यांना आंधळे झाले आहात हे Read More …