Makar Sankranti Puja Pune (India)

Makar Sankranti Puja 14th January 2001 Date: Place India Type Puja [Marathi translation from English talk, scanned from Marathi Chaitanya Lahari] मराठीतील उपदेश इंग्रजी भाषणाचा अनुवाद या दिवशी अनेक आशिर्वाद देवता तुम्हाला प्रदान करते. या दिवसापासून सूर्याचे दक्षिणेकडून उत्तरेकडे सरकणे चालू होते (उत्तरायण). सहजयोगात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तुमच्यातही बदल झाला पाहिजे. तुमच्यात परिवर्तन घडले पाहिजे. ती देवता प्रसन्न होण्यासाठी, तिचे प्रेम प्राप्त करण्यासाठी तुम्ही हे केले पाहिजे. सहजयोगाचा प्रसार करा. मी जे उद्दिष्टांचे चित्र उभे केले आहे ते फार भव्य आहे. त्यासाठी हे महत्त्वाचे आहे आणि ते फलित करण्यासाठी तुम्ही खूप परिश्रम घेतले पाहिजे. हे जाणले पाहिजे की माझे चित्त कुठे भरकटतेय, काय करते, आपण काय उद्दिष्टपूर्तीसाठी आम्ही काय करतो? आम्ही असे किती आहोत ज्यांना सहजयोगाबद्दल ही जाणीव आहे. हा अध्यात्माचा प्रकाश तुमच्यात दिसला पाहिजे. आम्ही केवळ आत्मा आहोत ही सतत जाणीव पाहिजे. दुसऱ्यांनाही तसे घडविले पाहिजे. हे केवळ एका व्यवतीसाठी नाही. सहजयोग एका अधिक कर्मकांडात अडकलेले लोक सहजासहजी बदलत नाहीत, आम्हाला स्वभावात बदल घडवून आणला पाहिजे. उत्तर हिंदुस्थानात हे नाही. ते लोक गंगेत न्हातील परंतु त्यांच्यात परिवर्तन झाले आहे. खूप सुशिक्षित लोक सहजयोगात आलेले पाहून आश्चर्य वाटते. येथे झालेल्या अनेक संतंनी आपले रक्त याठिकाणी ओतले, परंतु त्यांचा काहीही परिणाम झाला नाही. सर्व आयुष्य लोक कर्मकांडात घालवतात पण आता बदल घडलाच पाहिजे. तुम्ही जागृत व्हायलाच पाहिजे. पहाट उगवली तर झोपून राहण्यात कारय अर्थ आहे? महाराष्ट्राच्या बाबतीत फार दुःख वाटते. येथे इतक्या महान व्यक्तींनी कार्य केले पण लोकांना सहजयोग काही जमला नाही. आनंदाच्या गहनतेत आधी उतरायला पाहिजे आणि नंतर तो दुसर्यांनाही प्रदान करता आला पाहिजे. मी महाराष्ट्राचीच आहे. येथे काही Read More …

Evening Program  (India)

1970-01-01 Talk English Marathi Hindi DP Opt HD, 33′ [Unclear] आपने इन्हे पहचाना नही, मैने तो पहचान लिया. आप तशरीफ़ रखिए.आशीष, इनकी वाइफ को बुला लो.  [Unclear/ Shri Mataji asks to give saree in Marathi language].  उसमे वाइब्रटेड पानी दे देना. आप पहनिएगा ज़रूर. आशीर्वाद. बहुत बड़िया बच्चे हैं. वाह वाह वाह क्या कहने.  रूह बन गयी. They are रूह now. और रूहानी ज़िंदगी में संगीत का बड़ा कार्य है इसीलिए मैं इसको बहुत ज़्यादा जितना भी हो सकता है उतना चाहती हूँ की उसे प्रोत्साहन हूँ उसको प्रमोट करूँ उसको आग्गे बड़ाऊ जितना मुझसे बन पड़ता है. क्योंकि दूसरा बड़ा भारी काम मुझे करना है की अनेक लोगों को उस परमात्मा की शक्ति से एकाकारिता दें. लेकिन ये भी एक संगीत मध्यम बन गया और जब अमज़द अली जैसे लोग हैं और सफ़ाद हुसैन जैसे ताल्बध्ध लोग हैं तो कुछ मुश्किल नही होगा.  मैं तो हर बार देखती हूँ की ये नये नये मुखड़े पता नही कहाँ से ले आते हैं हर बार कभी इन्होने रिपीट नही किये. जीतने बार भी सुनिये नये ही मुखड़े बजा लेते हैं पता नही कैसे. सब चीज़ें इतनी सुंदर हैं इतनी दैवीय और इतनी आनंद दाई हैं की उनका वर्णन तो नही किया जा सकता लेकिन हमारे सहजयोग में हर योगी के हृदय में आप सब artist के लिए नितांत श्रद्धा और आपको सब बहुत प्रेम और आदर से देखते हैं. इसकी ये वजह नही की मेरे ही कारण है इसकी ये भी वजह है की जानते हैं की इनके गाने से हमारी Read More …

Seek the Eternal Kuala Lumpur (Malaysia)

Public Program Day 1, Kuala Lumpur, Malaysia 01-11-1990 मी सर्व सत्याच्या साधकांना नमन करते. अगदी सुरुवातीलाच, आपल्याला एक गोष्ट माहित असणे आवश्यक आहे की सत्य तेच असते जे आपण आपल्या मानवी जाणीवेने संकल्पना मांडू शकत नाही किंवा त्याचे आयोजनही करू शकत नाही. जे होते ते आहे आणि जे आहे तेच राहील. तर ते जाणून घेण्यासाठी तुम्हाला या मानवी पातळीपेक्षा आत्म्याच्या पातळीवर उतरावे लागेल. जोपर्यंत तुम्ही हे करत नाही तोपर्यंत तुम्ही जे काही विचार करता तसेच तुम्ही ज्या काही संकल्पना मांडतात त्यामुळे समस्या निर्माण होतात. म्हणूनच सर्व धर्मग्रंथांनी एक गोष्ट सांगितली आहे की शाश्वततेचा शोध घ्या आणि क्षणभंगुरतेला त्याच्या सर्व समज आणि मर्यादांसह हाताळा परंतु हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही आत्मा बनाल. सर्व संतांनी सांगितले आहे की तुम्ही स्वतःला जाणले पाहिजे, जोपर्यंत तुम्ही स्वतःला ओळखत नाही तो पर्यंत भ्रम आणि अज्ञान दूर होणार नाही. जर आपण चिन मधिल कन्फ्यूशियस पासून ते लाओ-त्झे पर्यंत सर्व पाहिले तर या सर्वांनी याबद्दल बोलले आहे. ख्रिश्चनांसाठी, ख्रिस्तांनी तेच सांगितले आहे, शीखांसाठी गुरू नानकांनी सुध्दा तेच सांगितले आहे की तुम्ही सत्य शोधले पाहिजे. आणि जेव्हा या लोकांनी तुम्हाला सहजयोगाबद्दल या सर्व गोष्टी सांगितल्या आहेत तेव्हा हे समजून घेणे फार महत्वाचे आहे की तुम्ही आमच्यापैकी कोणावरही आंधळे पणाने विश्वास ठेवू नका. अंधविश्वास तुम्हाला कुठेही नेणार नाही,  कारण तुम्ही सत्य शोधत आहात. त्यामुळे जोपर्यंत तुम्हाला सत्य कळत नाही तोपर्यंत तुम्ही कोणत्याही गोष्टीवर अंधविश्वास ठेवू नका. जर तुम्ही एखाद्या गोष्टीवर आंधळे पणाने विश्वास ठेवत असाल किंवा एखाद्या गोष्टीमध्ये तुमचा जन्म झाला असेल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की त्याच्या पलीकडे काहीतरी आहे. शिवाय सहज म्हणजे ‘सह’ म्हणजे Read More …

Shri Mahavira Puja: Hell Exists Barcelona (Spain)

1990-0617 Shri Mahavira Puja,Spain आज पहिल्यांदाच महावीर पूजा केली जात आहे. “ महावीराचा तर्व संग परित्याग फार. कडक प्रकारचा होता. ज्यावेळी ब्राम्टण्याने फार नीतीभुष्ट , स्वैर, सर्व मोगांना परवाना देणारं रूप घेतलें होतं त्यावेळी त्यांचा जन्म झालो श्री राम जे मर्यादापुस्धोत्तम होते, त्याच्या कालानंतर लोक अत्यंत गंभीर फार अंतर्गब आऔपचारिक असे झाले. त्यांना त्यांचा ताज्ञात्कार मिठाला ततेल्याने अवतरणाला अनृतत्ताना नेहमी तै टोलाला जात; या अंडिशर्नीर्ण दूंर करेण्याताठी ग्री रामांनी प्रत श्रीकृष्ण म्हणून अवतार घेतला; त्याच्या उदाहरणाने जीवन हे फ्त इक नाटक आहे; लीला आहे, हे त्रीकृष्णांनी दाखविण्याचा प्रयत्न केला. जर व्यक्तिने पविज्ञ हृंदयाने हो खेळ खेळला तर क्ञाहीही चुकत नाही. श्री कृष्णानंतर लोक खूप व्याभिवारी आणि स्वैर झाले, अतितीमध्ये बुडून गेले. ” त्या वेळी या पकारच्या तीमेलगेतच्या कडक वागणूकीमधून, कंडीशनिंरण मधून लोकांनी मुक्तता करण्याताठी बुप्ददेव आणि महावीर याचा जन्म झाला. श्री महाचीर हे राजा होते ज्यानी पूर्ण तेन्यात घेतला. स्वतःचं बुटुंबें, राजतिंदातन, मालमत्ता तार काही तौडल॑. त्याच्या शिष्यांना ततच करण्यासाठी तोगितले अल. ल्याना ‘वपन,अनवाणी चालण, बदलण्याताठी फक्त तीन कपडे, तूर्यात्ताञासी मेवण, फक्त पाच तासाची झोप, आणि उन्नतीसाठी ‘ पणवेळ घ्यान करते बसावं लागे, त्यांना पशू मारणे व खाणे घा गोष्टींना मनाई होती कारण त्या कांतात लोक त्यातच गुंतून खूप भाकृमक’ जाले होते- ग्री महावीर हे, इडा’ नाडीवर जे अंततात, आणि मूलाधार. ते तहात्नारपर्पमत तीचा संभाळ करतात त्या सेंट मायकेलचं अवतरण होतं. तै. डाव्या बाजूकडील असल्यामुळें लोकीती युकींच्या गोष्टी करुं नपेत म्हणून खूप स्पष्टपणे ज्यानी नरकाचं वेर्णन: कैले. त्यांनी धार्गिकविधी करूं नयेत. म्हणून देवाच्या निराकर स्वरूपाबदुदल तै. खूप बोलले. इतक्या कडक नियमामुळे एका उमेदवारातार्‍ुस्दा आत्मताक्षात्कार मिळण’ कठीण होतं. श्री महादीरांच्या अतृयायांनी Read More …

Puja, Achieve the power of Spirit within Rahuri (India)

Puja, Achieve the power of Spirit within, MARATHI TRANSLATION (English Talk) Scanned from Marathi Chaitanya Lahari आणि तिकडे देशात मी एवढे प्रयत्न करते, खूप कष्ट स्वस्थतेचे उगमस्थान आपला आत्मा आहे. घेते सर्वकाही तुमच्याबरोबर राहून करते तरी फारसे आपले चिते जेव्हा आपल्या आत्मसुखाकडे राहते तेव्हा बाह्यातील सुखोपभोग गळून पडतात. आपण कोठे यश येत नाही. पण येथे ते सहज प्राप्त करता. आपले राहतो, कोंठे झोपतो, काय खातो, कारय करतो याची चिता करत नाही. अशा बाह्य गोष्टीवरील लक्ष दूर आणि आता परत येथेच आलात असे वाटते, स्थलांतर करण्याचा प्रयत्न करा व आतील जाणीवा वरील लक्ष कायद्यामुळे या स्थितीत मला वाटतें तुम्ही इथेच तुमचे वाढवा. आपले घडाळ्याबरोबर धावण्याची आपली सवये (conditioning घालवण्यासाठीच तुम्ही येथे आलात. ही जीवघेणी धावपळ एकदाची थांबली पाहिजे, ती आपोआप थाबेल, जेव्हा ध्यानातून आपले चित्त तुम्ही स्वतःला घडवा. तिथे अनेक प्रयत्न करून फारसे आत येईल तेव्हा आतून शांतता मिळवाल, जी प्रत्येक मानवाला आवश्यक आहे, ज्यामुळे आपण सर्व जगाला विनाशापासून वाचवू. उध्वस्त जीवन विसरा, मला तुम्ही येथूनच तिकडे गेला आश्रम स्थापा, तुमच्या योजना इथेच राबवा. त्यामुळे तुमच्या येथे सतत येण्याने तुम्ही उन्नत व्हाल, येथे सतत ३/४ महिने राहून थोडी मिळकत जमवून येथे काही प्राप्त झाले नाही. आपल्या या सर्व दौर्यातून शेवटी हेच सिद्ध होते. इथले जीवन खडतर, रस्ते खडबडीत असले तरी आपण सर्वजण मजा घेत आहात. मी जेव्हा तुमच्या लक्षात आलेच असेल की सहजयोग वेगाने वाढत आहे. त्याने गती घेतली आहे. सर्व जगाला तुम्हाला पहाते, तुमचे सर्व काही व्यवस्थित आहे अधिक उत्तम व सर्व काही सुस्थितीत जमले आहे जसे घड्याळाची गुणवत्ता ठरविण्यासाठी त्यांना वाहत्या पाण्यात सोडले जाते नंतर तबकात टाकून जोरात हालविले Read More …

The Vishuddhi Chakra New Delhi (India)

MARATHI TRANSLATION OF  19830202 TALK ABOUT Vishuddhi, DELHI प्रेषितांच्या जन्मानंतर ते आपल्या जाणिवेमध्ये एक नवीन विचार लहरी आणतात. आपल्या धर्मभावनेमध्ये ‘एक नवीन परिमाण आपल्या आत एकरूप होताना समजून घेणे आवश्यक आहे. ते असे का ? पूर्वीच्या प्रेषितांनी त्यांचे विचार कसे आपल्या विचारधारेमध्ये रुजविले आहेत. मग आपण म्हणू शकतो, की मोहम्मद पैगंबरांनी असे सांगितले आहे, की जे प्रेषित या आधी पृथ्वीतलावर आले त्यांनी नवीन विचारधारा आणून मानवामध्ये नवीन उत्क्रांती प्रस्थापित केली. एक नवीन पालवी मानवी मनाला अंकुरली. मावनाची नावीन्याची कल्पना ही आहे की जे जुने-पुराणे आहे ते टाकून द्यावे आणि नवे ते घ्यावे किंवा ते असे म्हणतात, की नावीन्य म्हणजे पूर्णत: एक निकटतम सानत्निध्याची अवस्था की या अवस्थेमध्ये मानवाचे उत्थान होईल. पूर्वेकडील आणि पश्‍चिमेकडील लोकांच्या अविचारीपणाचे ते एक प्रमुख कारण होते. जेव्हा केंव्हा एखादी नवकल्पना येते, आपण असे म्हणू शकतो की प्रथम प्रेषित पृथ्वीवर आले आणि त्यांच्या असे लक्षात आले की, मूर्तीपूजा चुकीची आहे. कारण बायबलमध्ये असे सांगितले आहे, की पृथ्वी मातेमधून निर्माण झालेल्या गोष्टींमधून मूर्ती तयार करून त्या मूर्तीची पूजा करणे हे चूक आहे. म्हणून त्यांनी टोकाच्या विचारधारेचा धर्म निर्माण केला आणि सांगितले की कशाचीच पूजा करू नये. पृथ्वी मातेतून निर्माण केलेल्या मूर्तीचीसुद्धा. या जगामध्ये पृथ्वीमातेने निर्माण केलेल्या अनेक गोष्टी आहेत. त्यापैकी कोणत्याही गोष्टीची पुनर्निमिती करून त्यामधून मूर्ती किंवा चित्र निर्माण करून त्याची पूजा करू नये. ‘हे असे करू नये, मूर्तीपूजा करू नये’ असे सांगणारे प्रेषित जेव्हा गेले तेव्हा दुसर्‍या गटाच्या लोकांनी अत्यंत टोकाची भूमिका घेऊन सांगितले की पृथ्वीमातेमधून निर्माण झालेला कोणत्याच गोष्टीची पूजा करू नये अशा प्रकारे मानवामध्ये टोकाच्या विचारांचे दोन गट तयार झाले. एका परिस्थितीमध्ये एक गट सांगतो Read More …

Shri Mahakali Puja (India)

Shri Mahakali Puja, Lonawala, Maharashtra (India), 19 December 1982. [Marathi Transcript] ORIGINAL TRANSCRIPT MARATHI TALK आता मराठीत सांगते थोडसं. इंग्लिश भाषेचा असा दोष आहे, की त्यांच्याविरूद्ध काही सांगायचं असलं तर ते तुम्हालाही कळेल. पण मराठी भाषेचा हा फायदा आहे, की मराठी भाषेत तुमच्याविरूद्ध काही बोलायचं असेल तर ते त्यांना कळणार नाही. हा तुमचा फायदा आहे! म्हणजे ते गुप्त राहतं सगळं. तुम्ही जे धंदे करता ते सगळे गुप्त असतात. हा तुम्हाला मराठी भाषेचा फार मोठा फायदा आहे आणि त्यामुळे माताजींनासुद्धा कळत नाही, असं जे लोकांना वाटतं, तर मला मराठी भाषा कळते आणि हिंदीही कळते आणि त्याहन भुतांची भाषा फार चांगली कळते. तेव्हा आज जे महाकालीच मी सांगितलं, तिकडे लक्ष दिलं पाहिजे, की महाकालीकडे लक्ष असायला पाहिजे आणि आपल्यामध्ये जे दोष आहेत ते काढायच्या मागे असलं पाहिजे. आता प्रथम आपल्याला जे प्रकार होतात, ते मी आधीच सांगितलंच की, ‘माझ्या मुलाला बघा.’ ‘काय झालं तुमच्या मुलाला? ‘काही नाही. फक्त लहानपणापासून बिछान्यातच असतो. हातपाय त्याचे मोडलेले आहेत. डोकं फिरलेल आहे. काही खात नाही. पित नाही. कंबर त्याची वाकत नाही. फक्त एवढं एकदा माताजी, तुम्ही पाय तिथे लावलेत तर बरं होईल.’ फक्त पूर्वकर्म बोलताहेत. ती मी कुठवर एवढं झालं. आता हे कशामुळे झालेलं आहे. सांगायला नको. ही तुमची जिंकणार. किती खाणार आहे? असा जीव आहे, त्याला वाचवून तरी काय करायचं? त्याला क्षमा करते, की त्याला परत जन्म घेऊ देत . समजलं पाहिजे. त्याच्यावरही कृपा करा, स्वत:वरही करा आणि माझ्यावर विशेषतः. पण तुमचे पाय माताजी घरी लागू द्या. तुम्हाला समजतं ना हे सगळं की माताजी अमुक आहेत. तुम्हाला सांगावं लागत नाही. ‘पाच मिनिटं तरी, बरं दोनच मिनिटं. Read More …

Marriages New Delhi (India)

1982-0221, Marriages, Delhi, India. आपण आनंदी आहोत आणि संपूर्ण विश्व आनंदाने फुलेल . (प्रेक्षक टाळ्यांचा आवाज)मागच्या वेळी आपली फक्त सहा लग्ने झाली होती आणि या वेळी आपली दुप्पट झाली आहे, आपलल्याकडे बारा लग्ने झाली आहेत. (प्रेक्षक टाळ्या वाजवतात,, प्रेक्षकांमधून कोणीतरी म्हणाले, पुढच्या वर्षी 24) मला आशा आहे की तुम्ही ही प्रगती करत राहाल. (प्रेक्षक हसण्याचा आवाज) सहजयोगींसाठी विवाह ही एक अतिशय महत्त्वाची संस्था आहे, जे लोक लग्न करत नाहीत किंवा विवाहांवर विश्वास ठेवत नाहीत त्यांना आम्ही स्वीकारत नाही. तसेच, आम्ही संन्यासी असलेल्या लोकांना स्वीकारत नाही. त्यामुळे आमच्यासाठी विविध कारणांसाठी विवाह ही एक अतिशय महत्वाची संस्था आहे कारण सुखी वैवाहिक जीवनाने, या पृथ्वीवर जगाची शांतता नांदू लागेल.मग आपल्यातील सामूहिक अस्तित्वाने तुमच्या आत्म्याने. विवाहांना आजूबाजूच्या सर्व लोकांचा आशीर्वाद मिळावा आणि विवाह असा असावा की ज्यामुळे लोकांना आनंद मिळावा.आता पती-पत्नीची जबाबदारी आहे की त्यांचे विवाह (३४:४८) अतिशय यशस्वी करणे. त्यात एक साधी गोष्ट म्हणजे तुम्ही प्रेमासाठी लग्न केले आहे. तुम्ही फक्त एखाद्या व्यक्तीवर प्रेम करता. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीवर प्रेम करायला सुरुवात केली तर तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल सर्व काही कळेल आणि तुम्हाला त्या प्रेमाचा आनंद मिळेल. प्रेमाशिवाय तुम्ही वैवाहिक जीवनाचा आनंद घेऊ शकत नाही. प्रेम हा एकमेव मार्ग आहे ज्यामुळे तुम्ही वैवाहिक जीवनाचा आनंद घेऊ शकता. विशेषत: या देशात विवाहांना समाजाचा खूप पाठिंबा आहे आणि विवाह यशस्वी व्हावेत अशी प्रत्येकाची इच्छा असते. कारण त्यांना माहित आहे की चांगले वैवाहिक जीवन न राहिल्यास मुले उद्ध्वस्त होतील. ते अस्वस्थ होतील, संपूर्ण जग खूप अस्वस्थ होईल. त्यामुळे कधी कधी भांडणे किंवा भांडणे झाली तर नेहमीप्रमाणेच. हे मुलांच्या उपस्थितीत, नोकरांच्या उपस्थितीत किंवा इतर लोकांच्या उपस्थितीत केले जाऊ Read More …

The Creation New Delhi (India)

“The Creation”, New Delhi (India), 20 February 1977 [Marathi translation from English] आज आपण ‘सृजन’ बद्दल बोलण्याचे ठरविले आहे. पण आपल्या आयोजकांना आपल्याला खडू व फळा देणे जमले नाही. मला माहीत नाही, चित्र काढल्याशिवाय ते समजावण्याचा मी प्रयत्न करते. हा फार अवघड विषय आहे, पण तुम्हाला समजेल असा तो करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. पण सृष्टीची निर्मिती (सृजन) अशा अवघड विषयाकडे पूर्ण लक्ष द्यावे अशी मी तुम्हाला विनंती करते. तुमच्यापैकी पुष्कळांना चैतन्य लहरी समजतात हा आजचा फार मोठा आशीर्वाद आहे आणि एवढेच नाही, तर तुम्हाला याचे ज्ञान व समज (अनुभव) आहे, की चैतन्य लहरी विचार करू शकतात व प्रेम करू शकतात. हा फार मोठा आशीर्वाद आहे. अर्थात्‌ तुमच्या पैकी काहींना ते मिळाले नाही. पण ज्यांना मिळालंय त्यांना हे ज्ञान आहे, की चैतन्य लहरी (व्हायब्रेशन्स) संघटित करू शकतात, कारण ते कुंडलिनी चढवतात. जिथे कमतरता तिथे दयेने जातात, त्या भागात जातात जिथे कमतरता (व्हायब्रेशन्सची) आहे. त्यांना समजते, त्यांचे वैश्‍विक स्वरूप, त्यांचा वैश्‍विक स्वभाव, ती संघटित करतात आणि ती प्रेम करतात. ती तुमच्या प्रश्‍नांना उत्तरे देतात, तुम्ही प्रश्‍न विचारता तेव्हा त्यांच्याकडून उत्तरे मिळतात. ती जिवंत व्हायब्रेशन्स आहेत. ती व्हायब्रेशन्स परमेश्वरी (डिव्हाईन)’ कडून येतात. या परमेश्वराला ब्रह्म, ब्रह्म तत्त्व – ब्रह्माचे तत्त्व असे म्हणतात. आपल्याला असे म्हणता येईल, की सृष्टीचे सृजन ही चिरंतन प्रक्रिया आहे, म्हणजे बीजाचा वृक्ष होतो आणि तो वृक्ष पुन्हा बीज होतो व ते बीज वृक्ष होते. हे होतच असते. हे चिरंतन आहे. याला सुरूवात नाही आणि याचा शेवटही होऊ शकत नाही. हे होतच राहते. म्हणून याच्या अस्तित्वाच्या विविध अवस्था असू शकतात. तुम्ही असे म्हणू शकता, की ‘असण्याची’ अवस्था. तेव्हा प्रथम Read More …

Poem: To My Flower Children (United States)

माझया फुलांसारख्या मुलांसाठी तुम्ही जीवनावर रुष्ट आहातजशी की लहानगी मुल॑ –ज्यांची आई अंधारात हरवली आहे . तुमचे उदास, म्लान चेहरेदाखवताहेत दु:ख, निराशा –कारण की तुमच्या प्रवासाचा अंत निष्फव्ठ आहे. सौंदर्याला शोधण्यासाठी तुम्ही तरकुरूपताच परिधान केली.सत्याच्या नावाखाली तुम्ही तर प्रत्येक गोष्टीलाअसत्याचं नाव देता. प्रेमाचा पेला भरण्यासाठी तुम्ही तर भावनांनाच रितं करून टाकलं आहे ! माझया सुंदर, गोड बाव्डंनो, माझया प्रिय लेकरांनो,युद्ध लदून तुम्हाला शांतता कशी लाभू शकेल ?युद्ध-स्वतःशी, स्वत:च्या अस्तित्वाशी आणि स्वत:च्या आनंदाशी देखील !आता कमब्ठच्या पाकब्ब्यांम ध्येतुमच्या वत्सल, कृपाव्दू आईच्या च्या कुशीतविसावा घ्या ! मी फुलांच्या सुंदर बहरानं तुमच्या जीवनाला सजवेन, शोभिवंत करेन.आणि तुमचा प्रत्येक क्षण आणि जीवनआनंदाच्या आमोदानं दरवव्दून टाकेन. मी मस्तकावर तुमच्या दिव्य प्रेमाचा अभिषेक करेन! तुमच्या यातना आता मला अधिक सहन नाही करता येत. मला तुम्हाला प्रेमाच्या महासागरात डुंबवू देतज्यामुब्ठे तुम्ही तुमचं अस्तित्व अधिक महान असणान्या ‘एका’मध्ये विरघव्ठवून टाकेन !जो तुमच्या च्या आत्म्याच्या कब्ठीच्या या कोशातून शातूनमंद हास्य करतो आहे आणि तुम्हाला सारखं सारखं चिडवायला तो गुपचूप लपला आहे – तुमच्यातच ! जरा जाणीव होऊ दा, भानावर या. आणि तुम्ही त्या ‘महान’ला शोधू शकाल,तुमच्या कणाकणात, तंतू तंतूत, नसा-नसांमध्येपरमानंदाच्या सुखान॑ स्पंदित करतो आहे तो !आणि संपूर्ण विश्वाला प्रकाशानं व्यापून, लपेटूनझाकून टाकत आहे तो ! आई निर्मला

Talk About Nizamuddin (date and location unknown) (Location Unknown)

1970-0101 Talk About Nizamuddin       ह्या जमिनीवर हजरत निजामुद्दीन गाडले गेले.ते खूप मोठे नबी आणि सुफी होते.आणि त्यांच्या सर्व कवितांमध्ये त्यांनी अश्या सूचक गोष्टी वापरल्या आहेत, आणि जे लोक त्या क्षमतेचे आहेत ते लोक कधी कुठला धर्म हा वेगळा आहे असा विचार नाही करत. खरतर मोहम्मद साहेब कधी फक्त इस्लाम बद्दल च नाही बोलले,ते सर्व च लोकांबद्दल बोल्ले जे जे त्यांच्या समोर आले, जसे कि, अब्राहम, मोझेस,क्रिस्त ,आणि मी महत्वाचं म्हणजे ते त्यांच्या आई बद्दल कुराण मध्ये बोलले.           त्यांनी स्वतःला कधी वेगळं नाही समजून घेतलं.आणि कधी च वेगळे नही होते, कारण त्यांना माहिती होत कि हे सर्व महान लोक ह्या पृथ्वी वर लोकांना मुक्ती देण्यासाठी आले आहे.           खूप आधी ,माझ्या लग्नाच्या आधी मी येथे आली होती,मी च ती पहिली होती जिने त्यांच्या वर फुलांची चादर अर्पण केली.आणि माझे बाबा पण खूप मोठे  आत्मासाक्षात्कारी  होते.माझ्या बाबानी च मला सांगितलं कि , हजारात निजामुद्दीन आणि त्यांचे शिष्य खुसरो ,हे खूप महान कवी होते.त्यांच्या हिंदी मध्ये खूप साऱ्या कविता आहेत. ते एक महान कवी म्हणून ओळखले जात होते ,आणि त्यांनीच हे प्रतीकात्मक गाणं लिहलं आहे.जर बघायला गेलो तर ते मुस्लिम.टिळक हे हिंदू . आणि माझ्या बाबतील ,जेव्हा मला सत्य कळलं मी तर पूर्व सोडून च दिल .आणि हे खूप गहन आणि खूप सुंदर पाने स्प्ष्टीले आहेत.तरिकी ते एका मुस्लिम धर्मा मध्ये जन्मले होते ,पण ते सर्व धर्मा मध्ये खरे पण पाहत होते . आणि हे सुफी सर्वीकडे आहे ,मला तर आचार्य वाटले कि ते तुर्की मध्ये पण आहेत.आणखी ते ट्युनिसिर यामध्ये आपण आहेत ,सर्व Read More …