Mahashivaratri Puja Pune (India)

Mahashivaratri Puja Date 16th March 2003: Place Pune Type Puja [Marathi translation from Hindi talk, scanned from Marathi Chaitanya Lahari] जागृत होते. या संहारशक्तिमधुन समस्त ब्रम्हांड श्रीसदाशिवांची पूजा करणार आहोत. श्रीशिव ते नष्ट करुं शकतात; साऱ्या सूष्टीचा नायनाट करायला त्यांना वेळ लागत नाहीं. म्हणून क्षमाशक्ति इतकी अमाप आहे की तिच्या आपण हे नीट लक्षांत घेतले पाहिजे की आपण आधी अत्यंत क्षमाशील बनले पाहिजे; तो नाहीतर ही सारी सृष्टि केव्हाच नाहीशी झाली क्षमागुण आपण मिळवला नाहीं तर आपली असती. माणसांची आजची स्थिती काय आहे प्रवृत्तीही विध्वंसाकडे वळते; आणि तुम्ही जाणताच; त्यांच्या आधाराशिवाय आपल्याच भाऊबंदाचा आपण नाश करुं कित्येक जण लयाला गेले असते. माणसांना लागतो. त्यासाठी सदैव सतर्क व सावधान आज आपण श्रीशिवांची, अर्थात म्हणजे मूर्तिमंत क्षमाशक्ति, त्यांची ही ি आधारावरच आपण अजून जिवंत आहोत; बा योग्य काय, अयोग्य काय हेच समजेनासे झाले राहून आपण उगीचच दुसऱ्यांवर नाराज तर आहे; शिवाय त्यांच्याजवळ क्षमाशक्तीही होत नाहीं ना याबद्दल दक्षता बाळगली पाहिजे. उरली नाहीं; स्वत: कितीही चुका करतील पण कुठल्याही परिस्थितीत दुसऱ्याला जिवे दुस्यांना त्यांच्या चुकांची क्षमा करणार नाहीं. मारण्याचा अधिकार मानवाला नाहीं. श्रीशिव श्रीसदाशिवांपासून हाच बोध आपल्याला जर नाराज होत नाहीत तर आपल्यालाही इतरांवर नाराज होण्याचा काय अधिकार घ्यायचा आहे. क्षमाशीलता हा शिवांचा खास आहे? पण माणसामधं दुसऱ्याबद्दलची नाराजी स्वभावच आहे; माणूस त्यांच्या ठेवण्याची घातक संवय आहे. पशुसुध्दां कांहीं क्षमाशीलतेची कल्पनाही करण्यास असमर्थ विशेष कारण नसेल तर शत्रुत्व ठेवत नाहींत. आहे. आपल्या कसल्याही चुकांची ते क्षमा म्हणून आपण है समजून घेतले पाहिजे की ऊठसूट झगडे- तटे करत राहिलो तर हीच श्री शिव पूजा आ प.पु. श्रीमाताजी निर्मला वेवीचे भाषण पुणे, १६ मार्च 2003 Read More …

Mahashivaratri Puja Pune (India)

Mahashivaratri Puja Date 5th March 2000: Place Pune: Type Puja [Marathi translation from English talk, scanned from Marathi Chaitanya Lahari] आजची शिव-पूजा एका दृष्टीने विशेष महत्त्वाची आहे. आजकाल सर्वत्र बिकट परिस्थिति आली आहे. नुसते रोजचे वर्तमानपत्र हातात घेतले तर सगळ्या बातम्या अंदाधुंद, खून तुमच्यापैकी अनेकांना अनुभव आलेला आहेच. त्यासाठी तुम्हाला स्वतःबद्दल आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे व सहजयोगाबद्दल तुम्ही पूर्णपणे समर्पित झाले पाहिजे. इथे भारतातील सर्व प्रांतांमधून तसेच परदेशांतूनही अनेक सहजयोगी जमले आहेत. आजकाल सर्व देशांमध्ये अनेक विरोधी शविति कार्यान्वित झाल्या आहेत. म्हणून या विरोधी शक्तींच्या प्रभावापासून टूर नेण्यासाठी लोकांची कुण्डलिनी तुम्ही जागृत करणे फार आवश्यक आहे. तुम्ही सर्व सहजयोगी, तुमच्यामधील प्रत्येक जण हे करण्यास समर्थ आहे. ते करतांना लोकांना त्यांचे दोष दाखवण्याची, त्यांना कमी लेखण्याची, स्वतःचा संयम न सोडण्याची काळजी घेऊन शांतपणे तुम्हाला हे कार्य पार पाडायचे आहे. तसे झाले तर शिवांना त्यांचा तिसरा डोळा वेळ येणार नाही. मारामान्या, भ्रष्टाचार, अनैतिक घटना इ. प्रकारांबद्दलच जास्त नजरेस येतात, आणि माणूस सुन्न होऊन जातो. श्रीशिवांचे तांडव-नृत्य सुरू होण्याचा हा समय असावा असे वाटते; त्याच्याशिवाय तरणोपाय नाही असे वाटू लागते. विशेष म्हणजे शिवांचा क्रोध पार उफाळला तर त्यांतून कोण कसे वाचणार हे मला समजत नाही. प्रेम व करुणेचा सागर असले तरी त्यांचा राग विनाशकारी आहे. सा्या विश्वाचा संहार करण्याची शक्ति त्यांच्याजवळ आहे. जगभर विध्वंस चालवलेल्या, लहान बालकाचे रुप घेतलेल्या महाभयंकर राक्षसाचा त्याच्या पाठीवर उभे राहून शिवांनी वध केल्याची गोष्ट तुम्हाला माहित आहेच. त्याच्याच पाठीवर मग ते नृत्य करु लागले होते ही जग वाचवल्याच्या आनंदाची अभिव्यक्ति होती. त्याच अर्थाने जगांत सज्जन, धार्मिक, परोपकारी प्रकोप करण्याची उघडून त्यासाठी तुम्ही प्रत्येकाने आपल्यामध्ये शिवतत्त्व प्रस्थापित केले पाहिजे. Read More …

Birthday Puja New Delhi (India)

Birthday Puja 21st March 1999 Date: Place Delhi Type Puja: Hindi & English Speech [Marathi translation from English talk, scanned from Chaitanya Lahari] विवाद करण्यात वा त्याला आवरण्यात काही अर्थ नसतो, ज्याला अवाजवी आत्मप्रोढी असते त्याला शात करण्यात तुम्हा सर्व लोकांचे हे प्रेम बघून माझे हृदय अगदी भरून आले आहे. इतक्या मोठ्या संख्येने जमलेल्या तुम्हा लोकांचा उत्साह व आनंद पाहून प्रेम ही केवढी महान शक्ति आहे याचाच प्रत्यय येतो. या कलियुगातही प्रेमाची ही महती बघायला मिळते हेहि एक नवलच किंवा काही पटवण्याचा प्रयत्न करण्यातही फायदा नसतो, त्याने त्याचा अहंकार जास्तच बळावतो. अशा वेळी प्रेमशक्तीचा योग्य त्हेने वापर करण्यासारखा दुसरा उपाय नाही. गगनगिरी महाराजांचा राग मी कसा उतरवला ही गोष्ट तुम्हाला माहीत आहेच. ते तर लोकांना सांगत की, आदिशक्ती मुंबईला आहेत तर तुम्ही माझ्याऐवजी त्यांच्याकडे जा. पण त्यांची व्हायब्रेशन्स चांगली असल्यामुळे भी त्यांच्याकडे गेले व युक्तीने त्यांचा अहंकार कमी केला, प्रेमशक्ती ही तुम्हाला नेहमीच औपचारिक म्हणायला हवे. मला असे सांगावेसे याटते की तुम्ही आपल्यातली ही प्रेमशक्ती समृद्ध करा म्हणजे सर्वानी तुमच्या मनाल वारंवार येणारे नको ते विचार, ज्यामध्ये स्पर्धा, हेवा, दुसऱ्यांवर टीका, ऊठसूठ दुसयावर रागावण्याची भावना इ असतात ते सर्व नाहीसे होतील आणि ही प्रेमभावनाच सदैव प्रकट होऊ लागेल. ही प्रेमभावना प्रकट होऊ फालतू वा क व्यवहाराच्या पलीकड़े नेते. म्हणून तुम्ही शुद्ध प्रेम बाळगून वागत जा आणि त्यांतूनच सर्व कार्य होत असल्याचे तुम्हाला जाणवेल. म्हणून प्रेमाचा वापर करण्याची सवय लावून घ्या, लागल्यावर तुम्हाला हृदय भरून आजच्यासारखा टाकणारा आनंद व उत्साह प्राप्त होईल. त्या प्रेमशक्तीमध्ये सगळ्या तन्हेच्या चुकीच्या गोष्टी, फालतू विचार, अनाठायी वाद-विवाद हे काही वेळा विशिष्ट लोकांवर सर्व विरघळून जाते. त्यासाठीच Read More …

Mahashivaratri Puja New Delhi (India)

Mahashivaratri Puja Date 14th February 1999: Place Delhi: Type Puja Hindi & English Speech [Marathi translation from Hindi and English talk, scanned from Marathi Chaitanya Lahari] असेल तर तुामधील आरसा स्वच्छ राहील व परमात्म्यांचे त्यामचे येऊ शकेल. पण ईर्षी असली तर हा आरसा प्रतिविधित कला शकणार नाही. म्हणून कुणावदड्धलही राम किया आकस आाळगणे ही खराब गोष्ट आहे, स्हणूतच येशू खिस्तानी सर्वाना क्षमा कारा असे सांगितले तीव गोष्ट अनेक साधू संतही सागत आले. जसे तुम्ही क्षमा करत जाल तसे त्या गोष्टी महादेव, आपल्या नियंत्रणाखाली घेतात आणि ्ची शक्ति अति-सूक्ष्म असल्यामुळे ते या गोष्टींचा निकाल लावतात व त्यासाठी शिक्षा देतात. हे महादेवाचे कार्य असते, तुमधे नाही. भी पाहले की सहजयोगामध्ये आल्यावरही ही ईर्षा सुटत नाही, कुणाला ट्ूस्टी नेमले तर इतराना त्याच्याबद्दल ईंर्षा बाटू लागते, या टूस्टी वा लिडरमध्ये खरं तर काही अर्थ नसतो. माताजींनी हा एक खेळ महादेव श्रीशंकरजी वी आज आपण श्री ी पूजा करण्यासाठी एकत्र आलो आहोत. श्री शंकराव्या नावाने सृष्टीमध्ये अनेक प्रतिबिंब प्रकारची व्यवस्था आहे. आदि शंकराचार्याच्या प्रभावामुळे शंकराची पूजा मो्या प्रमाणावर होऊ लागली. दक्षिण भारतात दोन प्रकारचे पंथ आहेत. एक वैष्णव लोकांचा श्री विष्णुला मातणाच्यांचा तर टुसरा श्री शिवाना मानणाच्यांचा. आपल्या देशातील लोक विभाजन करण्यामध्ये फार हुशार आहेत, ईस्वराचेही जणू विभाजन करण्याचा प्रकारव म्हणा, आणि त्याचे एकत्रीकरण करायला गेले तर वेगळेच पण विपरील रूप बनते. अय्याप्पा ह्या देवतेचा हाव प्रकार लोकानी केला. त्यात सागतात की विष्णूने जेव्हा मोहिनीरूप धारण केले तेव्हा शिव त्याच्या पोर्टी जन्माला आले. ही फार चुकीची गोष्ट आहे. आपल्या देशांत अशा अनेक चुकीच्या गोष्टी सुरु होतात व त्यातून वेगवेगळे पंथ निर्माण होतात.. आपल्या बालवलेला असतो. Read More …

Birthday Puja New Delhi (India)

Puja Date 21st March 1997 Delhi Place: Type Puja: Hindi & English [Marathi translation Hindi talk, scanned from Marathi Chaitanya Lahari] आपणा सगळ्यांना अनंत आशीर्वाद. डॉक्टरसाहेबांनी कुणी वर्णन करून सांगू शकणार नाहीं. एकाला मी विचारले की, “सहयोगात येऊन तुला काय मिळाले ?” तर म्हणतो, माताजी, काही एक असं सांगता येणार नाही पण सारें काही मिळाले.” मी पण आजच्या या दिवशी म्हणेन की सहजयोगांत मला सर्व काही मिळाले. मी जेव्हा लहान होते तेव्हा माझ्या वडिलांना म्हणायची की आकाशात जसे तारे एक झोपेची गोळी दिली आणि मी झोपून गेले. पण इकडे तुम्ही सर्व जण भजन-गाणी गात होता; मला वाटले की ज्यांना गाण्याचा प्रसंग मिळाला नव्हता त्यांना पण गाणी म्हणण्याचा अवसर मिळेल. सर्व काही ठीक चालले आहे. पण जगांतील सारी माणसे जेव्हा झोपलेली असतात तेव्हा सहजयोगी जागा असतो; आणि जेव्हा सारी माणसे जागी असतात तेव्हा सहजयोगी झोपलेला असतो. याचा अर्थ एवढाच की सहजयोग्याचे चित्त जिथे लागलेले असते तिथे इतर माणसांचे लक्ष नसते; त्यांचे मन दुसत्याच गोशींमध्ये सामूहिक चेतना जागृत होण्याची तू व्यवस्था कर. काही अडकलेले असते. कुठल्या ना कुठल्या कारणामुळे ती माणसे भाषणे नको करूस, ग्रंथ लिहिण्याच्या फंदांत पडूं नकोसः सत्यापासून दूर (विमुख) असतात. म्हणजे पहा की कुणाला त्यांतून आणखी एखादे बायबल वा कुराण बनेल आणि पैशाची काळजी. कुणाला सत्तेची फिकीर; माणूस या साऱ्या पुन्हा त्यांतूनच झगडे, वादवािद होतील. म्हणून प्रथम तूं भानगडीमधें माणूस कसा गुंतून भरकटत असतो समजत सामूहिक चेतना तयार कर.” आणि आता ती सामूहिक नाही; आणि या साच्यामुळे त्याची नजर सत्याकडे वळतच नाही. आता कुणी याचे विश्लेषण करत बसेल, याला कारण चमकत आहेत तसे या जगामध्ये अनेक तेजः पुंज लोक Read More …

Mahashivaratri Puja New Delhi (India)

Mahashivaratri Puja Date 16th March 1997: Place Delhi [Marathi translation from Hindi, scanned from Marathi Chaitanya Lahari] कसा काय?” पण पार्वतीला माहीत होते की तेच तिचा पति होण्यास लायक आहेत. ते सदा-सर्वकाळ खूष कसलीही पर्वा नाही. एकदा कोणी सर्व गोष्टींच्या पार गेला की त्याला सर्व गोष्टी सारख्याच वाटतात, त्यांच्याकडे त्याे चित्तव जात नाही. या स्वरूपामध्ये आपण शिवांना जेव्हा जाणतो तेव्हा ते लोभस वाटते. सहजयोग्यांमधे शिवतत्त्व जागृत झाल्यावर त्यांचे शिव हे सदाशिवांचे प्रतिबिंब आहेत. शिव आत्मस्वरूपांत आपल्या हृदयात सदैव प्रस्थापित आहेत; तिथे त्यांचा वास आहे. त्या स्थानी ते प्रकाशित आहेत असे मी म्हणणार नाही. कुण्डलिनीचे जेव्हा जागरण होते तेव्हा श्री शिव जागृत होतात आणि ते चैतन्य आपल्या नसांमधून वाहू लागते. चैतन्यालाच “मेधास्थिति” असे नाव आहे. सर्वप्रथम आपले हृदय व मेंदू जोडले जातात प्रवृत्तीचे आहेत. त्यांना किक्म सामान्यतः माणसाचा मेंदू आणि त्याचे मन विरुद्ध दिशेने कार्थ करत असतात. हा योग बटित झाल्यावर आपल्या जीवनही बदलते. सहजयोगात येणारें लोक, पुरुष व महिला, दोघेजण आधी कपड्यालत्यांच्या बाबतीत हौशी असतात. त्यांचे लक्ष सदैव पेहरावाकड़े, आज ब्यूटि- आल्याचा प्रकाश चैतन्यस्वरूपात आपल्या मस्तकामध्ये व टाळूमध्ये पसरु लागतो. त्यानंतर समजून घ्यायला हवे की हा प्रकाश आपल्याला मिळाल्यावर आपल्या जीवनात पा्लरकडे खूप स्त्रिया जातात. त्याशिवाय चालत नाही, पण परिवर्तन घडून आल्याचे आपण पाहतो. आपला राग आणि वाईट सवयी कमी व्हायला लागतात, हळुहळु हे दोष पूर्णपणे गळून जातात आणि आपल्यामध्ये श्रद्धा प्रस्थापित आणि आत्याच्या सुखाकडेच तुमचे लक्ष लागते. शारीरिक होते. त्यातूनच अनासक्तपणाची भावना जागृत गोष्टींचे महत्त्व वाटेनासे होते. शिवतत्त्व हे फार उन्नत झालेले रुप आहे. त्यांना कशाचीही पर्वा नसते. त्यांच्या केसांच्या जटा झालेल्या असतात. कपड्यांची त्यांना फ़िकीर नसते तसेच काय Read More …

Shri Kartikeya Puja, On Shri Gyaneshwara Mumbai (India)

Marathi Transcription of Shri Kartikeya Puja. Mumbai (India), 21 December 1996. कार्तिकेय पूजा वाशी २१/१२/१९९६ आज आपण सर्वांनी श्री महालक्ष्मीची पूजा करावी अशी लोकांनी इच्छा प्रदर्शित केली आहे पण या महाराष्ट्रात महालक्ष्मीची पूजा तर सतत चालू आहे आणि स्वत: त्यांनी इथे प्रकटीकरण केले आहे, पण माझ्या मते इथे सर्वांना कार्तिकेयाबद्दल सांगावे अशी आंतरिक इच्छा झाली कारण त्यांनी या महाराष्ट्रातच जन्म घेतला आणि ते म्हणजेच ज्ञानेश्वर होते. आजपर्यंत मी सांगितले नाही कारण महाराष्ट्रीयन लोकांच्या डोक्यात काही गोष्ट घुसत नाही. स्वत: साक्षात कार्तिकेयाने या महाराष्ट्रात जन्म घेतला आणि इतकी सुंदर ज्ञानेश्वरी आणि अमृतावनुभव असे दोन मोठे फारच महान असे ग्रन्थ लिहीले. हे जर तुम्ही व्हायब्रेशन्स वर बघू शकाल, तर एकदम महासागरात, आनंदाच्या लहरीत तुम्ही स्वत:ला शोधू शकाल. एवढी मोठी गोष्ट मी महाराष्ट्रात सांगितली नाही. त्याला कारण महाराष्ट्रीयन लोकांची प्रवृत्ती झाली आहे. कदाचित आपल्याकडे राजकारणी लोक पूर्वी इतके भयंकर झाले. त्यांचा भयंकरपणा व घाणेरडेपणा महाराष्ट्रात पसरला असेल आणि कार्तिकेय हे महाराष्ट्राचे. आम्ही कार्तिकेय असे समजणे म्हणजे अगदी व्यवस्थित साधं महाराष्ट्रीयन डोक आहे. आम्ही काहीतरी शिष्ट. आता यांनी सांगितली खरी गोष्ट आहे की चाळीस आय.ए.एस. ऑफिसर्स आले होते आणि मी येतांना बघितल तिथे पोलिसचे तीन घोडेस्वार उभे होते. म्हटलं ‘हे कोण आले होते ?’ तर म्हणे स्वत: चीफ सेक्रेटरी आले होते. तिथल्या गव्हर्नरनी सुद्धा मला पाचारण केले की, ‘माताजी, मी जर तुमचे पाचारण केले नाही तर लोक मला उचलून फेकतील.’ अशी तिथल्या लोकांची जागृती. तिथे ज्ञानेश्वरांनी जन्म घेतला नाही. फक्त या महाराष्ट्रात का जन्म घेतला ते आता मला लक्षात येतयं. तेवीस वर्षातच ‘नको रे बाबा हा महाराष्ट्र’ म्हणून त्यांनी समाधी घेतली. जितकं संतांना महाराष्ट्रात Read More …

Shri Ganesha Puja New Delhi (India)

Shri Ganesha Puja. Delhi (India), 5 December 1993. [Translation from Hindi to Marathi] MARATHI TRANSLATION (Hindi Talk) Scanned from Marathi Chaitanya Lahari ही पृथ्वी निर्माण केल्याबर श्री परमात्मा श्री आदिर्शक्तिने प्रथम विचार केला तो शुद्धता आाणि पविवता ग्रस्थापित करण्याचा कारण ल्यानंतरच चैतन्यलाहरीचा सर्व आकाशात आविष्कार होणार होता,आता है परमचैतन्य सगळीकड़े अखंडपणे आहे. पण ते कार्यान्वित व्हायला तुमच्यामध्यें त्याची अनुभूति यापला हवी. तुमही स्वतः किंचा तुमचे विचार शुद्ध नसतील तर तुम्ही आंतमधीत स्व – स्वरुपापर्यंत जाऊ शकणार नाहीं, ही जी सुक्ष्मता तम्हाता सहजमधून मिळाली आहे ती श्री गणेशांची कुृपा आहे.श्री गणेशांनीच परमचैतन्य दिल आणि तेच चतन्य-स्वरुपांत आपल्या सर्व चक्रांवर आहेत,सर्व चक्र पूर्णपरणे स्वच्छ व शुद्ध झाल्याशिवाय कुंडलिनीचं उत्थान होतच नाही, आणि जरी ती वर आली तरी तो पन्हों पुन्हां खाली जाईल. कुंलिनी आणि श्रीगणेश यांच्यामधे मा लेकरांसारखें नात आहे. तुम्हाला पुराणांतील गोष्ट माहीत आहेच-श्री पा्वती स्नान करीत होती आणि अंग चासून जो म निपाला, ज्याच्यांत खूप चतन्य होतं, त्या मळापासून तिने श्रीयणेश तयार केलला आणि त्याता बाहेर दारापा्शी बसंवला,श्रीगणेश असे पूर्णपणे श्री आदिशक्तीनेंच निर्माण केले.त्यामप्यें श्री सदाशिवायां कांहीही सहभाग नव्हता, आतांतुम्ही है पण नीट समजं शकाल की सेंट गंब्रिअेल कुमारी मेरीकडे पेऊन तिला म्हणाले होते की, “तुझ्या उदरांतून या जगाता तारणारा जन्माला येणार आहे.” एरी अविवाहित स्त्ीला गर्भधारणा होणं हे फार मोट पाप समजलं नात, पण भारतीयांना तसं वाटणार नाही कारण श्रीपार्वतीने श्रीसदाशिवांचा कांहीही आपार न घेता एकटीनें श्रीगणेश निर्माण केल्याच ते मानतात श्री येशु सरिस्तांचा जन्म असाच झाला परदेशी लोकांना हे समजणं आणि पटण अवपड आहे कारण ते सर्व माणसांकडे फक्त मानवप्राणीम्हणूनच वयतात, आणि आजसुद्धां त्यांच्यामघे या अद्वितीय यर्भधारणे बढल Read More …

Shri Ganesha Puja, Sahaja Yoga Now At the Zenith (India)

Shri Ganesha Puja 31st December 1991 Date: Place Kalwe Type Puja [Marathi translation from Hindi, excerpt scanned from Marathi Chaitanya Lahiri] अबोधित्रा मिलते. ज्यावेी कुंतरनीनी जतान पायून आपप। यकांना आणिादीत करते. म ५ এ्याला बाट लागते की, अगीग तदन अीध मन आधि अरबीधित परेम हे. साधं, अबाधित वय मे ज्याता है पुरा नाकही] असत की गणेश वे सरा त्याची कजी गैत आहेत. है रागा सतत बुमी का० अपते. तुमच्या वागण्याबर मुर्ग = d. तुही सहजयपीगाचा फायदा ैक पत तर. ते तुणाा शिक्षा क शफतात, है तुमच्या विरोधात कार्य के ता ज धूता दिली आहे. तुगা कापद्यासाठी দका. तो कतर्गत्मा विनासाटी आईे. श्री गणेशांची आरधन करणे ार मह्वाने आहे. Dयचितरातून ब तुम्हाा क ई बी, ते जागृत देवन आतित ते पुलाधारापा आहेत, जरी मा तर है सर्व चावर =स हत ल्यांच्याशिवारा कोहीडी क्याबीत कोत नीही. कारण ते मणजेच पावित्र्य आहे, कुडलीनी दिये जाते, तिये तेय आहेत, जे पावित्रय ा थ आपती अघोधिता परत आली आहे. जापन्यायड़े है सर्व चवर सहजयोयाी ५-। ओततात. आणि त्यची स्वच्छता क्रण्गानी शक्ती ही तुमच्या ध स्वच्छ करते. ्री गणेशसदगु जाমहै काए गावाच आहे. पि सनात घेत असतात. मणा न्यातिवाय त्यांचे तुमच्याৰ ५- कशारे ते गुमच्या प्क्ामध कार्य कातात, आणि नुस्ती महान नध शिवाय कशाप्रफार तुम्हा मदत कतात, ते देखीत ांची नुसती माहान शुद्धता, पावित्रम आणि सभयोचि 4त नाठी उपासना करता कामा नये, जर आपल्पाता है समजाबून घेटले माडीजे] की, [मुत “विडम” ीने, डाबरेच शकतात. मी तुमा 4यगचा अयोष्य फायदा पेऊ नका. तो [जतरगत्मा लियाताटी आहे. कोण सत्वाचा जे रात्याा धत आहित अनेक बोक आहेत, के विवव। Read More …

Shri Lakshmi Puja Chalmala, Alibag (India)

लक्ष्मी पूजा – अलिबाग (भारत) १९९१ (श्री माताजींचे स्वागत गीत) माँ का नाम अति मिठा है, कोई गाके देख ले |  माँ का नाम अति मिठा है, कोई गाके देख ले || आ जाती है माँ कोई, बुलाके देख ले | माँ का नाम अति मिठा है, कोई गाके देख ले | माँ का नाम अति मिठा है, कोई गाके देख ले || आ जाती है माँ कोई, बुलाके देख ले | माँ का नाम अति मिठा है || (श्री माताजींचा जयजयकार) श्री माताजी निर्मला देवी की जय ………………………….. की जय………………………….. की जय ह्या चाळमाळ गावात अनेकदा आलोय आम्ही आणि मुंबईकर पण आले आणि सगळ्या जगातले लोक इथे आलेले आहेत. मला ऐकून आनंद झाला, की लोकांची दारू सुटली, हि फार मोठी गोष्ट आहे. ह्या कोकणात दोन त्रास आहेत. एक तर म्हणजे काळी विद्या फार आहे , जशी काय ती एक इंडस्ट्रीच आहे आणि आता ते कमी झालं आहे बरंच. काळी विद्या फारच कमी झाली. ही सहजयोगाची कृपाच म्हणायची की त्या काळी विद्येला बंध पडले. त्या बद्दल प्रचार करायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे दारू पिणे, हा पण प्रकार फार झाला होता इकडे, कारण वेळ असला म्हणजे मग आणखीन काय करायचं तर बसून दारू लोक पितात. त्यामुळे किती नुकसान होतं , तिकडे विचार नाही, पैशे किती नासतात तिकडे विचार नसतो. तेव्हा तर सहजयोग असा पसरत गेला; मुंबईकरांनी थोडी मेहनत करायला पाहिजे, निरनिराळ्या इथल्या  खेड्यातन्– पाड्यातून सहजयोगाचा प्रचार केला पाहिजे. लोकांची जागृती झाली म्हणजे आपोआप त्यांच्या ह्या वाईट सवयी सुटून जातील आणि अत्यंत त्रासात आहेत ते. ह्या काळ्या विद्यामुळेच इथे लक्ष्मिचं स्थान, लक्ष्मिची Read More …

Shri Ganesha and Christmas Puja Ganapatipule (India)

Christmas Puja IS Date 24th December 1991 : Ganapatipule Place : Type Puja Speech [Marathi translation from Hindi, scanned from Marathi Chaitanya Lahiri] लेखणी असते. ती म्हणजे त्यांचा स्वतःचा दातच आहे. आणि तुभच्याबद्दलचं सर्व काहीते लिहीतात, तुम्ही काय केलं, तुमच्या अडचणी काय, साधक म्हणून तुम्ही कुठे गेला, का्य चुका केल्या, जेव्हा कुंडलिनी उत्थान पावते त्यावेळी तुमच्या चक्रांवर कांही बाधा दिसून येतात का, तुम्हाला जाणवतात कां? आणि त्या चक्राविषयी काय बरोबर नाही. या प्रकारे ते पुरेपूर शास्त्रीय आहे. गणेशतत्त्वाचा फक्त हाव गुण नाही की, व्यक्ति पवित्र आणि अबोधितेत असावी, त्यांचे अनेक गुण आहेत. जसे तुम्हाला सूज्ञता आणि बुद्धीमत्ता असायला हवी, योग्य आणि अयोग्य तुम्हाला समजले पाहिजे. अंगारिका म्हणजे काय? जळते निखारे श्री गणेश बंड करतात कुंडलिनीसुद्धा फक्त एक ज्वाला आहे. तिची हालचाल जळणाऱ्या आगीप्रमाणे असते. धरतीला गुरुत्वाकर्षण असते. वर जाणारे सर्व कांही जमिनीकडे खेचले जाते. फक्त अग्नि गुरुत्वाकर्षणाविरुद्ध वर खेचला जातो. तुमच्यामधील अग्निला श्रीगणेश दोन प्रकारे शांत करतात ते आताचा योग हा फार महत्त्वाचा आहे आजच्या महत्त्वाच्या दिवसाला अंगारकी चतुर्थी किंवा कृष्ण पक्षाची चतुर्थी असं म्हणतात. प्रत्येक चतुर्थी श्रीगणेशाचा जन्मदिन म्हणून साजरी केली जाते. महिन्याचा चौथ्या दिवशी चतुर्थी येते. पण जर चतुर्थी मंगळवारी आली, तर तो दिवस फार महत्त्वाचा समजला जातो. आज तोच दिवस आहे आणि आपण सारे इये गणपती पुळयाला, मंगळवारी, अंगारकी चतुर्थीच्या दिवशी जमलो आहोत. श्री गणेशांची पुजा करण्यासांठी हजारो लोक इथे येतात. सहजयोगीयांनी हे जाणले पाहिजे की, जे कांही होत आहे, ते सोशिकतेने घेतले पाहिजे. “सबुरी”. जर तुम्ही घाईगर्दी करण्याचा प्रयत्न केला किंवा हताश झाला, घायकुतीला आला तर काहीच केलं जात नाही. सबूरी मूळे तुम्हाला ताबडतोब कळतं की, Read More …

Shri Ganesha Puja (India)

Shri Ganesha Puja Date 15th December 1991: Place Shere Type Puja मी ह्यांना सांगत होते की आज आपण गणेशाची पूजा करूयात. गणेशाचे फार महत्त्वाचे कार्य आपल्या शरीरात होते. म्हणजे मन, बुद्धी आणि शरीर. सगळ्या गोष्टींवरती ताबा म्हणजे गणेश. गणेशाने जे आपल्याला विशेष दान दिलेले आहे, ते म्हणजे सुबुद्धीचे आहे. सुबुद्धी जी आहे, ती मागून मिळत नाही. कोणी म्हटलं, की मी तुला सुबुद्धी देतो, तर कधीच मानलं नाही पाहिजे. (इंग्लिशमध्ये बोलल्यानंतर मराठीत बोलतांना मला एकदम शब्दच मिळत नाहीत. दोन्ही भाषेत बोलायचे म्हणजे कंटिन्यूटी नाही येत. बरं, तर विज्डमला शब्द नाही मराठीत, काय हो?) सूज्ञता! सूज्ञता जरा गंभीर शब्द आहे. बरं, त्याला आपण सूज्ञता म्हणतो. सुबुद्धीपेक्षा सूज्ञता. त्या सूज्ञतेला आपण आपल्या अंगामध्ये बाणले पाहिजे. ती बाणायची कशी? तर वर्तमान काळांत रहायला शिकले पाहिजे. हे मी शिकवते. आता वर्तमानकाळात, ह्यावेळेला, आपण इथे बसलेलो आहोत. ही पूजा होते आहे. तर ह्या ठिकाणी आपण बसलेलो आहोत. तर ह्यावेळेला सूज्ञता काय आहे? हे की आता पूजा होते आहे. पूजा करायची आहे. पण ह्याचवेळी आपण जर विचार केला पुढचा, की आता मला बस मिळेल की नाही? घरी जेवायला मिळेल की नाही? काहीतरी असे झाले तर! माझे जाणे झाले नाही तर? किंवा माझ्या मुलाचे असे. हे जर आपण विचार केले तर तुम्हाला पूजा लाभणार नाही. भूतकाळाचा विचार केला, हे असे झाले, तसे झाले, असे केले, तर मग परत घोटाळा होणार. तर हा जो सूज्ञपणा आहे, हा सूज्ञपणा आपल्यामध्ये बाणला पाहिजे. ते बाणण्याची एक पद्धत आहे. प्रत्येक वेळी आपण कुठेही असलो तरी, आता मी वर्तमानात आहे की भूतकाळांत आहे ते पाहिले पाहिजे. कारण भूतकाळ हा संपलेला आहे आणि भविष्यकाळ Read More …

Public Program, Bhautik Pragati Adhyatmikte shiway hot nahi (India)

भौतिक प्रगती अध्यात्माशिवाय होत नाही ब्रह्मपुरी, १८ डिसेंबर १९९० सत्याला शोधणार्या आपण सर्व साधकांना आमचा नमस्कार! सर्वप्रथम आपण जाणलं पाहिजे की सत्य आहे. जे इथे आहे ते आपण बदलू शकत नाही किंवा ते आपण आपल्या कल्पनेत ते बदलू शकतो. ते सुद्धा जाणण्यासाठी मानवी चेतना अपुरी आहे. आपण उत्क्रांतीमध्ये, इव्होल्युशनमध्ये आज मानव स्थितीला आलो, पण या मानवस्थितीत आपल्याला केवळ सत्य मिळालेले नाही, केवळ ज्ञान मिळालेले नाही, ज्याला आपण कैवल्य म्हणतो. त्यामुळेच तरत-हेचे नवीन-नवीन विचार, नवीन नवीन धारणा निघतात आणि एकाचा दूसर्याला मेळ बसत नाही. मुख्य कारण असे आहे की केवळ सत्य जाणण्यासाठी आत्म्याचे ज्ञान झाले पाहिजे, ज्याला आपण अध्यात्म असे म्हणतो. आता डॉ.प्रभुणेंनी सांगितली ती गोष्ट खरी आहे. पण ती अशी समजून घेतली पाहिजे की विज्ञान हे एकांगी आहे आणि एकांगी असल्यामुळे मनुष्याची सर्वांगीण उन्नती त्या विज्ञानामुळे होऊ शकत नाही. विज्ञानामध्ये कला नाही, प्रेम नाही, आनंद नाही. शुष्क आहे. जे समोर दिसते आहे त्यालाच आविष्कारीत करून मनुष्याने आपल्या भौतिक प्रगतीकरता हे विज्ञान वापरलेले आहे. पण जी भौतिक प्रगती अध्यात्माशिवाय होत नाही तिचा त्रास हा महाराष्ट्रात राहून कळणार नाही. आता आमचं म्हणजे काहीतरी असं नशीब आहे की सारखे आम्ही फिरत असतो आणि अनेक देशांत प्रवास केला. आणि अनेक देशात वास्तव्य झालं. इथे माझ्या लक्षात जी गोष्ट आली ती अशी की ह्या लोकांना या एकांगी विज्ञानामुळे अनेक त्रास झाले. मुख्य म्हणजे ह्यांची सामाजिक व्यवस्था अगदी तुटून गेली. मुलांना काहीही वळण नसल्यामुळे मुलं तिथे ड्रग घेतात, दारू पितात, वाट्टेल तसे वागतात. पुष्कळ मुलांनी तर शाळा-कॉलेजला जाणं सोडलं. ते जरी असलं तरी अमेरीकेसारख्या देशामध्ये ६५% लोक, मग ते मोठे असोत, लहान असोत, मुलं असोत ह्यांनी Read More …

Public Program Sangamner (India)

सत्याला शोधणाऱ्या सर्व साधकांना आमचा नमस्कार . सत्या बद्दल सांगायचं म्हणजे सत्य आहे तिथे आहे . ते आपण बदलू शकत नाही आणि त्याला आकार देऊ शकत नाही . जे लोक सत्याला न शोधता अनेक कार्य करतात त्या कार्यं मध्ये अनेक दोष असतात . सत्याला जाणण्या साठी मानव चेतना अपुरी आहे . आणि म्हणूनच ह्या मानव चेतनेच्या पलीकडे ह्या मानवी बुध्दीचे प्रांगण ओलांडून आपल्याला नव्या प्रांगणात उतरले पाहिजे . ते उतरल्या शिवाय आपल्या मध्ये नीरक्षीर विवेक येऊ शकत नाही . केवळ सत्य मिळू शकत नाही . आज काल नवीन नवीन गोष्टी लोकांनी सुरु केल्या आहेत . काहीतरी नवीन टुम काढायची आणि तरुण मुलांची दिशाभूल करून त्यांना आरडाओरडा करायला लावायचा ,त्यांच्या बुध्दीवर झापड घालायची असे अनेक प्रकार मी बघते आहे . आमच्या सहजयोगा मध्ये हि जी फॉरेन ची मंडळी अली आहेत हि फार विद्वान,शिकलेली ,फार उच्च शिक्षणानी अलंकृत अशी आहेत . आणि यांच्याही देशामध्ये पुष्कळशा अशा गोष्टी होत्या ज्यानी ते भांबावून गेले होते . आणि त्यांना समजत नव्हतं कि ह्या सर्व गोष्टी आपल्या देशामध्ये का होतात . सगळे सुशीक्षीत असताना इतकं तिथे विज्ञानाचं स्वरूप पसरलेलं असताना सुध्दा अत्यंत आश्चर्याची गोष्ट होती कि अमेरिके सारख्या देशामध्ये सुध्दा भूतविद्या आहेत ,अनेक विद्या आहेत ,आणि त्यांना स्वातंत्र्य असल्या मुळे वाट्टेल त्या प्रकारचे ते लोक कार्य करतात . तसच विज्ञान सुध्दा हा एकांगी विषय आहे . ज्या देशा मध्ये विज्ञान वाढलेल आहे ,आपल्याला माहित आहे कि मी सर्व देशां मध्ये फिरलेली आहे आणि बरीच वर्ष मी परदेशात घालवली आहेत .  आणि माझ्या एकंदर तिथल्या परीस्तीतीला बघून अशा कल्पना झाल्या आहेत कि नुसतं विज्ञान करून मनुष्याची सर्वांगीण उन्नती होऊ शकत नाही . आणि म्हणूनच हे लोक आता रसातळाला चालले आहेत . त्या देशांना तुम्ही बाहेरून बघता कुपमंडूका सारखं जस Read More …

Puja (India)

Devi Puja Date 12th December 1990: Place Shrirampur Puja Type मी यांना जे सांगत होते कि आपण हे म्हणतो कि परमेश्वर सर्व शक्तिमान हे. असं आपण म्हणतो म्हणजे आपलयाला माहित आहे लहानपणा पासून. आणि त्याशी आपण भक्तीही करतो पूजाही करतो सगळं काही करतो . पण तो किती शक्तिमान हे त्याची झर आपलयाला यत्किंचिन्तही, यत्किंचिन्तही  झर कल्पना आली तर आपलयाला कधी हि काही हि गोष्टीच भय वाटणार नाही . हे सारा विश्व तो एका बोट्टावर फिरवतो हे . असा सर्व शक्तिमान परमेश्वराचा साम्राज्यात आपण उतरल्या वर कोण आपलयाला त्रास देऊ शकणार हे. कोणाची अशी हिम्मत हे जो अपलयाला त्रास देऊ शकतो. नुसते तुम्ही त्या माणसाला त्या जीवनाला कोणालाही तुम्ही बंधन द्या अगदी एक बंधनात तोच मनुष्य ठिकाणी  नाही लागला तर तुम्ही मला कळवा कि माताजी आम्ही बंधन दिलो. पण तुमचा मध्ये स्थ्यरं असायला पाहिजे कारण झर मोडकं तोडकं  झर यंत्र असलतर ते फिरवून काय कामाचं किव्हा रडकं असेलतर त्याहून बत्तर. तर ते हिम्मतवाला झर तुमचं यंत्र असेल पूर्णपणे तर कोणाची हिम्मत नाही तुमचा केसाला सुद्धा हात लावणाची. हे लक्ष्यात ठेवलं पाहिजे. आपलयाला असं वाट ता के परमेश्वर म्हणजे कुठे तरी बसलेलं आहे तसं नाही.  सहजयोगा मध्ये आता तो कृतयुगात उठरलेलं आहे कृतयुग म्हणजे ब्रह्मचैतन्य हे कार्यानवीत झालं आहे म्हणूनच आम्ही के कार्य एव्हडाच सहज करू शकतो. काल आपण पाहिलं कि पांच मिन्टात सगळे लोक पार झाले ज्यांनी कधी माझा नाव सुद्धा ऐकलं न्हवते ते. हे कस झालं. मिळवणुकी सहज सगळे लोक आले कुठे’तरी आपले बसले आणि सगळेच सगळे पार झाले. हे कसा शक्य हे. पण पार झाल्यावरती त्याच्यात गेहणात उतरण्याची आपली Read More …

Puja Pune (India)

[The Marathi part starts at 16:50 on the audio clip] Puja date 3rd December 1990 – Place Pune Marathi speech starts at 16:49. काल मी सविस्तर सांगितलंच आहे कि आपल्याला अध्यात्म्याची एवढी संपदा मिळाली आहे त्याची आपल्याला कदर असायला पाहिजे. आपल्याला आपलीच कदर नाही तर आपल्या संपदेची काय कदर असणार. भारतातला प्रत्येक मनुष्य त्याहूनही महाराष्ट्रातला मनुष्य हा अत्यंत परमेश्वराच्या प्रेमाचा पुतळा आहे असं समजलं पाहिजे. आपल्याला आपलीच कल्पना नाही. आपण जर खेड्यांत राहतो आणि आपल्याला फार त्रास आहेत तर आपल्याला असं वाटतं मी काय क:पदार्थ  आहे . तशातली गोष्ट  नाही. आपला उपयोग फार होणार आहे. फक्त आपण काही काही गोष्टींना लक्षात घेतलं पाहिजे. सर्वप्रथम म्हणजे धर्माबद्दल आपण पूर्ण जागृत असलं पाहिजे. प्रत्येक धर्म जे आपल्या देशात आहेत किंवा दुसऱ्या देशात आहेत, त्या सर्व देशांमध्ये त्याचं नुसतं आपण असं म्हणू की यांत्रिकरण करून टाकलं आहे. किंवा सगळ्यांमध्ये पैसे कमावण्याची एक किमया बनवलेली आहे. हा काही धर्म असू शकत नाही. देवाला पैसे काही समजत नाहीत, त्याला बँक समजत नाही, काही नाही. मला जर कोणी म्हटलं की चेक लिहा तर मला समजत नाही. मी दुसऱ्याला म्हणते तुम्ही लिहा मी सही करते. तेंव्हा पैशाने जे लोक तुम्हाला लुटतात इथे देवाच्या नावावर, त्यांना एक एक कवडी देणं हे अगदी चुकीचं आहे. पहिली गोष्ट. आणि आपण कोणी मनुष्य भगवे वस्त्र घालून आला की लागले त्याच्यापुढे लोटांगण घालायला. तो मनुष्य तिथून जेल मधून सुटून आलेला आहे आणि तिथे भगवे वस्त्र घातलेला आहे, असं कुणाच्याही डोक्यात येत नाही. सरळ लागले आपण. खेड्यातले लोक साधे सरळ. मग त्याने सांगितलं की बघा, तुम्ही इतके पैसे दिले की तुमचं एवढं भलं Read More …

Makar Sankranti Puja (India)

Shri Surya puja. Kalwe (India), 14 January 1990. Today is the day for us to celebrate in India very much. Because the Sun is now in Capricorn and from Capricorn it then comes to Tropic of Cancer. When the Sun comes back to this Earth then all the creativity of mother earth starts acting and she creates such beautiful things like flowers, nice nourishing things and fulfilling things like fruits and she makes our eyes cool down with the greenery she has and the way she blesses us is manifold with the advent of the Sun. In the same way now that the Sun of Sahaj Yoga is rising and is coming to the zenith and it has definitely shown you the result on the first principal that is your Mooladhara and your creative power of that Mooladhara which is the Kundalini has been rising and rising and opening your being, and showing the results in your life. It has made your lives very beautiful. It has made your life very joyous and very happy. Now we are at a point where we have to trigger a new jump, a new flight. And for this flight we have to see that we become very light in our Ideas, thoughts and in our Conditionings. You are so much full of conditionings. All types of Conditionings are on us. I don’t understand how we get struck to things which are of no value, which are of no sense. And they get lost….. Read More …

Devi Puja, Complete Your Realization Aurangabad (India)

Puja in Aurangabad (India), 19 December 1987. [English Transcript] I’m sorry I was dealing with some newspaper people, journalists, and they came very late, whatever it is. I found them to be very sensible and very understanding. All of us have come to Aurangabad, and it seems this place is full of vibrations. Maybe here Shalivahana has ruled in this area, but also there have been many saints who were born on this side of Maharashtra, and they perpetuated dharma. They always talked about self-realization. Dharma gives you the balance. It gives you the establishment into proper behavior, proper understanding, proper living, but it doesn’t give you the completion of your journey. It doesn’t give you the satisfaction of reaching the destination. And your personality is still incomplete. So, one has to have the experience of the spirit. As I was discussing with them today, I told them that those who do not have the experience of the spirit, are not only incomplete, but are limited people. So whatever they see, or whatever they know, or whatever they criticize, is limited. As in English we say that “hate the sin and not the sinner.” Like many people who find something wrong with Christianity start blaming Christ. Christ did not create Christianity, first of all. He did not create Christianity. He did not create Christians. So, there is no relationship between the two. As you know, recently, they have found out the books written by Thomas, the disciple of Christ who Read More …

Welcome Talk at India Tour Alibag (India)

Welcome Talk at India Tour, Alibag (India) 13 December 1987. [English Transcript] Welcome to all of you. This is a great country, it is also passing through a crisis. Nowadays I feel there are so many things that are happening which you could never dream before and at this time you all have arrived bringing peace and joy to all of them. So I thank you for that. The strife and the pain which is on human beings is perhaps because they are not yet worthy of God’s blessings, still as God has created them He tries to do His utmost to see that human beings are kept comfortably all right on this Mother Earth. He creates all kinds of beautiful things that you see and the whole cosmos is in unison and working out something very great today. This new revolution that has started, very, very silently, today it is taking its shape and is providing a new future for all of us. You see those big, big trees, that are on top of your head and as long as you are sitting here no fruit will fall upon you. It’s not because I am here but because this Mother Earth knows that there are such great saints sitting here and She is not going to disturb. This place was called as Shrigaav [gaav means village – SG] I was told, means the village of the Goddess and this fruit is called as Shriphal [phal means fruit – SG] Read More …

Makar Sankranti Puja Rahuri (India)

Makar Sankranti Puja 14th January 1987 Date: Place Rahuri Type Puja आजचा हा शुभदिवस आहे, आणि या दिवशी आपण लोकांना तिळगूळ देऊन गोड, गोड बोलायला सांगतो. आपण दुसर्यांना बोलायला सांगतो पण स्वत:लाही सांगितलेलं बरं! कारण दुसर्यांना सांगणं फार सोपं आहे. तुम्ही गोड, गोड बोला आणि आम्ही अद्वातद्वा बोलू. या अशा तऱ्हेच्या प्रवृत्तींनी आज कुणीच गोड, गोड बोलत नाही असं दिसतं. जिथे जा तिथे लोकं ओरडायला उभे राहतात. समजत नाही, ओरडायला काही कारण नसलं तरी आरडाओरडा केल्याशिवाय लोकांना बोलताच येत नाही. त्याला कारण असं आहे की आपण स्वत:बद्दल काही कल्पना करून घेतलेल्या आहेत. आपल्याला परमेश्वराच्या आशीर्वादाची मुळीच कल्पना नाही. परमेश्वराने आपल्याला केवढा मोठा आशीर्वाद दिलेला आहे या देशामध्ये. बघा, की या देशामध्ये तऱ्हेतऱ्हेचे पॅरासाइट्स स्वच्छतेचा एवढा विचार नाही. या देशामध्ये त्हेतऱ्हेचे किटाणू, आहेत. मी तर म्हणते की साऱ्या जगाचे पॅरासाइट्स आपल्या देशात आहेत. जे कुठेही सापडणार नाहीत ते या देशात आहेत. इतर देशांमध्ये इथून जर काही पॅरासाइट्स गेलेत तर ते मरूनच जातात. तिथल्या थंडीमुळे राहूच शकत नाही. सूर्याच्या कृपेमुळे इथे इतके पॅरासाइट्स राहतात या देशामध्ये आणि त्यांच्यावरती मात करून आपण कसे जिवंत आहोत ! एका शास्त्रज्ञाने विचारले होते मला की ‘तुमच्या इंडियामध्ये लोकं जिवंत तरी कसे राहतात?’ ‘अहो, म्हटलं जिवंतच राहत नाही, हसत-खेळत राहतात. आनंदात राहतात. सुखात राहतात.’ त्याला कारण हा सूर्य. या सूर्याने आपल्याला आपली घरं उघडी करायला शिकवलेली आहेत. आपलं हृदय उघडं करायला शिकवले आहे. इंग्लंडला जर तुम्हाला कुठे बाहेर जायचे असले तर पंधरा मिनीट तुम्हाला कपडे बदलायला लागतात. सगळंे काही घालून, जामानिमा, शिरस्त्राण वगैरे घालून बाहेर निघावे लागते. नाहीतर तिथली सर्दी तुमच्या डोक्यात घुसून तुमचं डोकचं खाऊन टाकते. Read More …

Shri Nirmala Devi Puja, The Duties of a Guru Ganapatipule (India)

Talk to yogis, Ganapatipule (India), 3 January 1987. [English Transcript] Today is the third day of the Moon. Third day of the Moon is Tritiya, is the special day for the virgins. Kundalini is the virgin desire. It is virgin because it has not yet manifested itself. And also, on the third center of Nabhi, the virgins appear as shaktis of Guru. As we have got ten Gurus which we regard as the main Gurus they all had either their sister or daughter as their shakti. In the Bible it is said that, in the Old Testament, that the one who will be coming will be born of a virgin. And then the Jews would not accept Christ so they said that “It’s not written as virgin, it’s written ‘the girl’.” Now in Sanskrit Language ‘girl’ and ‘the virgin’ are one word. We did not have 80-year-old girls as we have nowadays. So the virginity of a woman meant that she was a girl who was not married as yet or who has not met her husband so far. That is the essence of purity, which was the power of the Guru Principle. So, for a Guru who is in charge of leading others into enlightenment, has to know that his power is to be used as a virgin power of pure power. A Guru cannot use this power in a way an ordinary person can use. So his relationship with his disciples whether they are boys or girls has to be Read More …

Shri Mahalakshmi Puja Sangli (India)

Shri Mahalakshmi Puja Date 31st December 1986: Place Sangli Puja Type सांगली जिल्ह्यामध्ये सहजयोग हळूहळू पसरत आहे. पण जी गोष्ट हळूहळू पसरते, ती जम चांगला धरते. आणि कोणतीही जिवंत क्रिया हळूहळू होत असते. तेव्हा एकदमच ती मोठ्या प्रमाणात होईल अशी आपण आशा ठेऊ नये. प्लॅस्टिकची जर आपल्याला फुलं काढायची असली तर त्यासाठी एक मशिन घातलं की झालं. पण जिवंत फुलं काढण्यासाठी वेळ लागतो. मशागत करावी लागते. मेहनत करावी लागते. सहजयोगाबद्दल अजून पुष्कळशा लोकांना काहीही कल्पना नाही आणि ज्यांना आहे ती भ्रामक कल्पना आहे. पैकी आपल्याकडे पुष्कळसे असे पंथ आहेत, संप्रदाय आहेत, जे आधीपासूनच कार्यान्वित आहेत. पण हे पंथ आणि संप्रदाय ह्यांचा आपल्याला काही फायदा झालेला नाही.       ‘इतके दिवस आम्ही पंढरीला गेलो, इतके दिवस आम्ही तुळजापूरच्या भवानीची सेवा केली, इतके दिवस आम्ही कोल्हापूरच्या महालक्ष्मीला जात होतो, सगळं काही केलं आम्ही. व्रत- वैकल्य केली. सगळं करून माताजी, आम्हाला काही मिळालं नाही.’ त्यातून तुमची मुलं उद्या मोठी होतील आणि ती तुम्हाला म्हणतील ‘इतका तुम्ही वेळ घालवला, पैसे घालवले, मेहनत केली आणि शेवटी तुमच्या हाती काही आलेलं नाही. म्हणजे परमेश्वरच नाहीये.’ जर तुम्हाला सांगलीला यायचं आहे, तर  सांगलीच्या रस्त्यावर यायला पाहिजे. जर तुम्ही उलट मार्गाने गेलात तर तुम्ही सांगलीला पोहोचणार नाही. तेव्हा इतक्या वर्षानंतरही तुम्हाला सांगली मिळाली नाही,  याचा अर्थ असा आहे, की कोणत्यातरी चुकीच्या रस्त्यावर आपण चाललो होतो.  त्याच रस्त्यावर आपण भटकत आहोत.  त्यातून अजून आपल्याला मार्ग मिळालेला नाही. हा सुज्ञपणाचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. कारण आपल्याला अजून काही मार्ग मिळालेला नाही. काही साध्य झालेलं नाही. तेव्हा काहीतरी चुकलेलं आहे, असा एक  वेळ तरी  विचार करून सहजयोग काय आहे ते समजून लोकांना सांगितलं Read More …

Puja by the Krishna’s river Brahmapuri (India)

Devi Puja Date 27th December 1986: Place Brahmapuri Type Puja आता ही पाहणी मंडळी आपल्याकडे आलेली आहेत. त्यांनी मला सांगितलं आहे की, ‘कृपा करून ह्या सगळ्यांना आमच्यातर्फे हार्दिक धन्यवाद द्या. आणि त्यांचे आम्ही फार अनुग्रहित आहोत आणि आभारी आहोत.’ त्याबद्दल मी अनेकदा त्यांना सांगितलं की, मी मराठीत त्यांना सांगतच असते, पण तुम्ही त्यांच्याशी बोलून त्यांना सांगा. म्हणजे त्यांना बरं वाटेल आणि त्यांची ओळख करून घ्या. त्यांची मैत्री साधून घ्या. त्यांची नावं जाणून घ्या. म्हणजे त्यांनाही बरं वाटेल, की खेडोपाडी आमचे बांधव आहेत. आपण सगळे एका सूत्राने बांधले गेले आहोत. तुम्ही कोणत्याही देशातले असलात, कुठलेही असलात, तरी सगळी माझीच मुलं आहात. तेव्हा त्यात काहीही भेदभाव न पाळता सगळ्यांनी आपापसात मित्रता साधली पाहिजे. आणखीन सगळ्यांनी एकमेकांना ओळखून घेतलं पाहिजे. म्हणजे कोण कसं आहे, काय आहे. आता सांगायचं म्हणजे आजचा दिवस विशेष आहे. शनिवारचा दिवस, कृष्णा नदीच्या काठी. म्हणजे कृष्णाचं सगळें सुरू झालेलं दिसतंय साम्राज्य इकडे. आणि ह्या सगळ्या त्याच्या साम्राज्यात आजची तुम्ही पूजा मांडलेली आहे. पूजेत सांगायचं काहीच नसतं खरं म्हणजे. कारण स्वत:च चैतन्य वाहून तुम्हाला भरपूर करून टाकत असतं. तेव्हा तेच फक्त तुम्ही आपल्यामध्ये आत्मसात केलं पाहिजे. सहजयोगाची विशेषता ही आहे, की ह्याच्यामध्ये तुम्हाला ध्यान-धारणा करावी लागते. जर तुम्ही ध्यान- धारणा केली नाही, तर मात्र सहजयोग जमत नाही. म्हणून थोडा तरी वेळ ध्यान- धारणेस दिला पाहिजे. आणि आपल्यामध्ये कुठे चुकतं ते तुम्हाला ध्यानातच कळू शकेल. ते तसेच पाळत ठेवायचं नाही. ते काढून टाकलं पाहिजे. ते काढून टाकल्याबरोबर त्याचे जे काही आपल्याला लाभ होतील, त्याचं तुम्हाला आश्चर्य वाटेल, की किती त-्हेचे चमत्कार तुमच्या आयुष्यात घडून येतील. आणि तुम्ही ते इतरांनासुद्धा सांगू शकाल. Read More …

Christmas Puja Pune (India)

Christmas Puja – Stn Pavan Dam 25th December 1986 Date: Place Pune Type Puja आज मी मुद्दामून इंग्लिशमध्ये बोलले, पण तुम्हा सगळ्या पुणेकरांना इंग्लिश येतंय. तेव्हा जास्त काही त्याचा खुलासा करून सांगायला नको. पण ह्या लोकांना आज, ख्िसमसच्या दिवशी काहीतरी ख्रिस्ताबद्दल सांगावं म्हणून मी सांगितलेले आहे. आता आपल्या संस्कारांमुळे ख्रिस्तांची आपल्याला फारशी माहिती नाहीये. पण ते बरोबर नाही. आपण त्याची माहिती करून घेतली पाहिजे. ती माहिती करून घ्यायला पाहिजे. कारण तो आज्ञा चक्रावर बसलेला आहे. आज्ञा चक्रावर बसलेल्या ख्रिस्ताला जर आपण जाणलं नाही, तर आपण गणेशाला जाणलं नाही. कारण गणेश हाच ख्रिस्त आहे. तेव्हा गणेशाने जगामध्ये येऊन काय कार्य केलं? त्याने अवतरण घेऊन काय काय कमाल केली? त्याने काय आपल्यासाठी केलंय? त्याचं जे काही कार्य आहे आणि त्याचा जो काही प्रादर्भाव आहे, तो आपल्याला ख्रिस्ताच्या जीवनात मिळतो. नुसत गणपती, गणपती करून बसतो. गणपती बसला, गणपती हे, ते, पण गणपती म्हणजे काय, करतो तरी काय आपल्यामध्ये? त्याचे काय गुण शुभकारी आहे, अमूक आहे, तमूक आहे. त्याने कसं शुभ केलं! त्याचं जे काही कार्य होतं ते ख्रिस्ताच्या आयुष्यामध्ये आपल्याला दिसतं. म्हणून सर्व लोकांनी ख्रिस्ताचं चरित्र वाचून काढलं पाहिजे आणि आहेत ? तो विचारणा केली पाहिजे. आता हे जे काही मागचे संस्कार आहेत त्याप्रमाणे वागून चालत नाही. जसे इकडे हे लोक ख्रिस्ती धर्मातून आलेले आहेत. त्यांनी आपल्याकडचे सर्व अवतार कोणते होते? त्यांनी काय काय कार्य केलं? ह्याबद्दल माहिती करून घेतली. आणि कधीतरी तर ते आपल्यापेक्षाही जास्त आहेत. तेव्हा आपणही खरिस्तांबद्दल, मोहम्मदांबद्दल, इतरही जे मोठमोठाले सद्गुरु झाले त्यांच्याबद्दल माहिती करून घेतली पाहिजे. ह्याला कारण असं आहे, की उद्या तुम्हाला गुरुपद मिळालं, तुम्ही ब्रह्मनिष्ठ असलात, Read More …

Welcome Puja at Chalmala Chalmala, Alibag (India)

Shri Mahadevi Puja – Chalmala 21st December 1986 Date: Alibag Place Type Puja सर्व सहजयोगी मंडळींना आमचा प्रणिपात असो! सुरुवातीला मी इंग्लिशमध्ये बोलणार आहे, नंतर मराठीत बोलेन. आता ह्यांना मी असं सांगत होते, की पुष्कळ लोक असं विचारतात की देवाने हे जग कशाला निर्माण केलं? या जगाची काय गरज होती ? तर त्याचं कारण असं आहे, की देव हा सौंदर्याचा, आनंदाचा, प्रेमाचा स्रोत आहे आणि तो स्वत:ला बघू शकत नाही. त्याला हे कळत नाही, की केवढा मोठा स्रोत तो आहे. तसेच तुम्ही सहजयोगीसुद्धा त्याचा स्रोत आहात. म्हणून देवाने हा सबंध आरसा त्याच्यासाठी तयार केला. हा आरसा बघण्यासाठी, की त्याच्यातलं सौंदर्य काय आहे ते बघण्यासाठी म्हणून हा आरसा तयार केला. आणि ह्या की आरशात बघून देव संतुष्ट होतो. पण ह्या आरशात आणखीन एक त्याला बघायचं आहे, ते म्हणजे असं, मानवामध्ये हा आरसा जागृत झाला की नाही. जो मी मानव तयार केलेला आहे, जो मी मनुष्य तयार केलेला आहे, त्या मनुष्यामध्ये हे सौंदर्य आलं की नाही? त्याला ह्याची जाणीव झाली की नाही, की तो किती सुंदर आहे, त्याच्यामध्ये किती गुण आहेत, तो किती महत्त्वाचा आहे, तो किती मोठा आहे. हे सगळं जाणण्याची त्याच्यामध्ये पात्रता आली की नाही? तुकारामांनी म्हटलेले आहे की, ‘अणू-रेणूहनही थोडका , तुका आकाशाएवढा.’ मी ह्या अणूरेणूपेक्षा जरी लहान असलो तरी आकाशापेक्षा मोठा आहे. ज्याने हे एकदा बघितलं स्वत:बद्दल, मग तो क्षुल्लक गोष्टींसाठी, भलत्या गोष्टींसाठी आपलं आयुष्य घालविणार नाही. व्यर्थ गमवणार नाही आपलं आयुष्य ह्या क्षुल्लक गोष्टीकरता गमावणं फार मूर्खपणाचं लक्षण आहे. म्हणजे आपल्या देशामध्ये आता अनेक घाणेरड्या गोष्टी आलेल्या आहेत. ते आपल्याला माहिती आहेत. आता दारू पिणे. कोणी म्हटलं, Read More …

Birthday Puja Mumbai (India)

Birthday Puja 21st March 1986 Date: Place Mumbai Type Puja आज आपण सर्वांनी माझा वाढदिवस साजरा करण्याचं ठरवलेलं आहे. त्या बद्ल मी आपली आभारी आहे. वाढदिवस एकी कडनं वाढतो आणि एकी कडनं आयुष्य कमी होतं. पण सहज योग्यचं उलट आहे. वाढदिवस आला तर असं समजायचं कि आपल्या आत्मिक वृक्षाला एक आणखीन वाढ झालेली आहे. आपलं आत्मिक वृक्ष वाढत चाल्लय. जरी आयुष्य कमी होतं चाललं तरी सुद्धा आत्मयचा प्रकाश प्रत्येक क्षणी वाढतो आणी प्रत्येक प्रकाशाची किरणं आपल्या सर्व दालनात शिरून आपलं सर्व प्रांगण आलौकीत करून टाकतं. तेव्हा जो पर्यंत आपण जिवंत आहोत तो पर्यंत हा आत्मा अधिक आणि अधिक आपल्या चित्ता मध्य प्रकाश ओढवतो. आयुष्याचा विचार मनुष्याने केला नाही पाहिजे. योग मिळाल्यावर जे आता आम्हाला आयुष्य मिळालेलं आहे ते अत्यंत महत्वाचं आहे. त्याचा एक एक क्षण महत्वाचं आहे प्रत्यक क्षणी आम्ही आपली वाढ करून देऊ शकतो. असं समजलं पाहिजे कि जसे बी ला अंकुर फुटतं आणि अंकुर फुटताना बी ला असं वाटतं कि आपलं आयुष्यं संपून गेलंय पण खरोखर त्याचं रूपांतर आता मुळांन मध्ये झालेलं आहे. योग्यांच्या आयुष्याचं महत्व हे आहे कि जेव्हा योग्यांना मरणं येतं तेव्हा त्यांचे अंकुर गौरवांचे अंकुर पृथिवीच्या बाहेर निघतात आणि झाडं कीर्ती रूपानं झळकू लागतं. म्हणजे देह त्याग झाल्या नंतर मनुष्य कीर्ती रूप उरतो तेव्हा योगानंतर जे आयुष्यं आहे ते अत्यंत महत्वपूर्ण आहे. आपण आता संतांची किती लक्षणं सांगावी. ज्ञानेश्वरांना आपल्या हयातीत लोकांनी किती त्रास दिला, हा काय तरीच इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगतो असं सुद्धा लोकं त्यांना  म्हणाले. कबीरांना किती लोकांनी त्रास दिला. नानकांना किती त्रास झाला. तुकारामांना लोकांनी कधींच मान्य केलं नाही, नामदेवांना सुद्धा लोकांनी Read More …

Mahashivaratri Puja Pune (India)

Mahashivaratri Puja 8th March 1986 Date : Place Pune : Type Puja या पुण्यनगरीला पुणे असे म्हणतात. पण आपल्या शास्त्रात याला पुण्यपट्टणम असे म्हटलेले आहे. साऱ्या विश्वातलं पुण्य या पुणे नगरातून वहात आहे आणि त्याचे वाहक तुम्ही सगळे आहात. आज हा केवढा योग आहे, की जे पुण्याचे स्रोत आहेत असे श्री शिव त्यांची पूजा तुम्ही इथे मांडलेली आहे. जोपर्यंत शिव स्थितीला उतरत नाही, जोपर्यंत त्याला आत्मसाक्षात्कार होत नाही, तोपर्यंत तो मनुष्य आंधळ्यासारखा वावरत असतो. कोणतीही मानवी धारणा ही एखाद्या छायेसारखी भ्रामिक असते आणि त्या धारणेला बघून, त्यावर आसन मांडून मनुष्य आपलं आयुष्य कंठीत असतो. आत्मतत्त्व जाणल्याशिवाय साऱ्या विश्वातलं जे मर्म आहे ते मनुष्य जाणू शकत नाही. पण सर्वसाधारण आपल्या रोजच्या व्यवहारातलं सुद्धा, रोजच्या मानवाच्या जीवनातलं तत्त्व, मर्म मनुष्य जाणू शकत नाही. प्रत्येक मानवामध्ये हे शिवतत्त्व हृदयामध्ये प्रतिबिंबित आहे, आत्मास्वरूप आणि हे सर्व विश्वाच्या आत्म्याचे प्रतिबिंब जे हृदयात आहे, ते जाणल्याशिवाय ह्या सृष्टीचं सूत्रसुद्धा कळू शकत नाही. अंधारात आपण चाचपडत असतो. एकमेकांना ओळखत नाही, एकमेव एकमेकांना जाणत नाही, कसलीच आपल्याला जाणीव एकमेव नसते. त्याबद्दल भ्रामकता असते. जाणिवेसाठी ज्याला अॅबसल्यूट म्हणतात, तो आत्माच मिळविला पाहिजे. कारण तोच आपल्या सर्व नसानसांमध्ये एकमेव जाणीव देऊ शकतो. ज्याला वेदांनी विद् म्हटलेले आहे, की विद् झाले पाहिजे. ते आत्म्याच्या शक्तीशिवाय आपल्या नसानसांमध्ये येणार नाही. आज जरी आम्ही कितीही म्हटलं की आम्ही जातियता सोडून टाकू, जातीवाद सोडून टाकू, गरीब-श्रीमंत मिटवून टाकू. म्हणजे असे कोणतेही प्रश्न ज्याला इश्यूज म्हणता येतील, जागतिक प्रश्न घ्या, की आम्ही विस्फोटक जेवढे बॉम्ब आहेत त्यांना बंद करून टाकू किंवा सर्व जगात एकच साम्राज्य आलं पाहिजे अशा मोठ्या मोठ्या कितीही कल्पना केल्या आणि ते Read More …

Makar Sankranti Puja Rahuri (India)

Sankranti Puja (English/Marathi). Rahuri, Maharashtra (India), 14 January 1986. English Part: Today is a sad day for Me because we’ll be now parting. I may not be able to meet you in Bombay. Maybe for a year this may not happen for some of you, and I would like to give you a little advice about the growth within yourself. It is believed by people that God is helping us and we are in His kingdom. So whatever happens He looks after us. It is true but as you are the instrument of the God you have to also look after yourself. For today’s delay I would like to apologize but the delay comes because from Poona Mr. Kulkarni was to come and see us do this puja. Now I told him that his wife is a negative lady, and he doesn’t understand his own importance, I would say. As a leader you must understand your importance. And another person who came, he asked, “Why don’t you come with me?” He said, “I have to come with my wife.” And that’s how this delay has taken place because he’s not here. He said he’ll come for puja so the main thing was first to arrive here in time without a negative force pulling him. So we conclude that it is important that first of all we should know that in any way we should not try to have any negative forces attacking us or involving us or attaching to us. Read More …

Devi Puja Pune (India)

Devi Puja (Transcriber’s Note: A Sahaja Yogini is singing a bhajan to Shri Mataji.) Shri Mataji: Waa. [UNKNOWN INDIAN WORDS]. I’ll give her. May God bless you. There’s a Sari [UNKNOWN INDIAN WORD]. Shri Mataji speaks in Marathi / Hindi. (Transcriber’s Note: Shri Mataji begins in either Hindi or Marathi. She then speaks in English but it seems that in is not the beginning of a sentence.) Marathi language because Poona is a very, very important; very extremely important place and the people have a special gift of God that they are born here. Punya (sounds like – nugarie OR nagari) is the name. Punya Patanam means the…all the punyas, all the good deeds that they did in their previous lives is poured into this. All the saints have praised this place. In the ancient times, in the ancient books it is written as this is a Punya Patanam – is the place, is the city of punyas. So in such a great place you all have come, you should be very thankful. I’m just addressing to them that you are born in such a great country, in such a great city and you have a special, very special responsibility. And that’s what I was advising them that these foreigners have come. They are also very lucky people to come to this great city of punyas. And by God’s grace I’m sure they will achieve a big ascent in this puja. So let us all decide today not to worry Read More …

Shri Mahalakshmi Puja (India)

Shri Mahalakshmi Puja Date 6th January 1986: Place Sangli Puja Type आता सांगलीकरांना सांगायचं असं की ते आपण पूर्वी एक पूजा केली होती आणि आता परत केलेली आहे. सांगलीला बरच पेपरमध्ये वगैरे आल्यामुळे बरच काम झालेलं आहे आणि इथे सहजयोग बसूही शकतो. कारण वातावरण फार छान आहे. शांत आहे आणि इथले एकंदर लोक मदत करायला तयार आहेत. थोडी सांगलीकरांना आमच्यातर्फे एक लहानशी भेट देणार आहोत. तर ती भेट त्यांनी स्वीकारावी. अशी माझी विनंती आहे आणखीन एक वस्तू आहे, पण ती अजून बाजारातच रातहिली आहे. ती आल्यावरती देऊ. कोण घेत आहे ? (भेट) (अनुवाद-श्री.तावडे, जे इथले मोठे सहजयोगी आहेत. त्यांनी भेट स्वीकारली.) आता आजच्या पूजनाला खरोखर महत्त्व असं आहे, की आज महालक्ष्मीचं पूजन आहे. आणखीन महालक्ष्मीचं जे महात्म्य आपल्या सहजयोगात आहे, ते कोणत्याच शक्तीचं नाही. कारण महालक्ष्मी ही शक्ती जिला आपण सुषुम्ना नाडी म्हणतो, त्यात वास करते आणि त्याने पॅरासिंपथॅटिक नव्व्हस सिस्टीमचं चालन होतं. ह्या महालक्ष्मीला सशक्त करण्यासाठी आपल्या उत्क्रांतीमध्ये ज्या ज्या घटना झाल्या, त्यात मुख्य म्हणजे महालक्ष्मीचं अवतरण आहे. महालक्ष्मीने अनेकदा अवतार घेतले आणि तिचीच एवढी हिंमत आहे, की तिने एक शरीर धारणा करून ह्या संसारात जन्म घेतला आणि कार्य केलेल आहे. आश्चर्याची गोष्ट अशी की आपल्याला सर्व ह्या महालक्ष्मीच्या अवतरणाबद्दल कोणी माहिती दिलेली नाही किंवा इतकं गहन कोणाला त्याच्याबद्दल, सविस्तर वर्णनच माहिती नाही. आता महालक्ष्मीचं तत्त्व म्हणजे लक्ष्मीच्या तत्त्वावरचं आहे. म्हणजे लक्ष्मीची आई महालक्ष्मी म्हटलं पाहिजे. लक्ष्मीची आई म्हणजे लक्ष्मी जी आहे, जेव्हा माणसाजवळ लक्ष्मी येते, लक्ष्मीसुद्धा एक संतुलन असलेली, एक स्त्री स्वरूप देवी आहे. इतकी संतुलनात आहे ती की ती एका कमळावर उभी राहते. तिच्या हाता दोन कमळं Read More …

Shri Mahaganesha Puja Ganapatipule (India)

Shri Mahaganesha Puja, Ganapatipule, India, 1986-01-01 आज आज आम्ही गणपतीपुळ्याला आलो. त्याचे फार  महात्म्य आहे. अष्टविनायका मध्ये, हे महा गणेशाचे स्थान आहे. महागणेश हा पिठाधीश आहे. आणि  ह्या पिठावर  बसूनच तो सर्व गणेशाचे रक्षण करतो. सर्व ओंकाराची चालना करतो. कारण त्याला गुरु तत्व मिळालेले आहे. वातावरणात सुद्धा आपण पाहिलं की, समुद्र  इतका सुंदर आणि स्वच्छ आहे. या गणपतीचे पाय  धुतो.  कारण समुद्र हा गुरु तत्व आहे.  आणि त्या गुरुतत्त्वानी  तो श्री गणेश यांचे पाय धुतो. तसेच सर्व सहज योग यांचे झाले पाहिजे. गणेश  स्तुती झाली, गणेश स्थापना झाली त्यानंतर महालक्ष्मी तत्त्वांनी तुम्ही महा गणेश झाले. ही स्थिती आहे ती लहान मुलांना, मोठ्या मुलांना, वयस्क, ,स्त्री.पुरुष सर्वांना सुलभ  मिळू शकते. जर त्याच्यामध्ये सरळ स्वभाव आला.  त्याला आपण सारल्या म्हणतो. मराठी भाषेत  ज्याला   अबोध धीता म्हणतात. इनोसन्स, याला म्हणतात, ते जेव्हा आपल्यामध्ये पूर्णपणे  बानुन  जाते तेव्हा आपल्याला गुरुपद येऊ शकते. कोणताही गुरु  त्याच्यामध्ये हि  सरलता आहे.  ते  हो ने  पण नाही. तो कधीही गुरु होऊ शकत नाही. त्याचं लक्ष फक्त परमेश्वरी शक्तीकडे आहे. तोच गुरु होऊ शकतो, जो सर्व साधारण माणसाचे लक्ष हे दूषित आहे. ते स्वच्छ नाही. त्याबद्दल ख्रिस्ताने  सांगितले की, तुमच्या डोळ्यात   कोणताही दूषित पणा  नसला पाहिजे. त्याचा अर्थ असा की, विचारांचे काहूर माजून जाते, व भलतेसलते विचार येऊ लागतात. किंवा हे आपल्याला का मिळाले नाही ? किंवा  हेवे- दावे .कोणत्याही वस्तूकडे बघून जर विचार आला तर तुम्ही आज्ञा चक्रा वर अजून मात केलेली नाही. कोणत्याही वस्तूकडे बघून निर्विचार इता आली पाहिजे. विशेष करून जेवढ्या परमेश्वरी संबोधित समृद्ध अशा देवी देवता आहेत त्यांच्याकडे पाहून तरी निर्विचारइता  आली पाहिजे.  Read More …

Devi Puja Brahmapuri (India)

Devi Puja Talk, India, 1985-12-27 Time: 26 minutes 56 seconds to 29 minutes 56 seconds. (26.56 To 29.56)               आता तुम्हांला काय सांगायचं तुमची स्तुतीच करत होते सगळ्यांना. सगळ्यांजवळ मी तुमची स्तुती करते, की तुम्ही मूर्खासारखे वागू नका, असं त्यांना सांगतेय मी. तेव्हा तुम्हांला तसं सांगायचं की तुम्ही ह्यांचं अंधानुकरण करायचं नाही. आपलं जे आहे ते फार मोठं आहे. आपला वारसा आहे तो सांभाळला पाहिजे. नुसतं आपण बाहेरच्या लोकांना बघून तसं वागायला लागलो तर आपण मूर्खात निघणार. त्यांना काही संतुलन नाही. त्यांच्या जीवनात काही संतुलन राहिलेलं नाही. एकीकडे वहावलेलं जीवन आहे ते. हे मी पाहून आले ना आता. बारा वर्ष तिथं राहून आले. तप केलं बारा वर्षाचं. बारा वर्षांत तप होतं म्हणतात. (हास्य) तसं तप झालं माझं. आणि आता त्यांचं अंधानुकरण करू नका एवढंच सांगायचं. पण ‘जुनं ते सोनं’ जरी असलं तरी जुनाट जे आहे ते चांगलं नाही. जुनाट नको. ‘जुनं ते सोनं’ पण जुनाट जे धरून बसले ते नको आणि जुनाट सुद्धा आत्ता आत्ताच आलेलं आहे, म्हणजे बायकांना छळणे मुसलमानांपासून शिकलो आपण. इंग्लिश लोकांपासनं डावरी देण्याचं शिकलोय. मुलींना डावरया दयायच्या, आता कशाला? आता आपला असा नवीन नियम झालेला आहे, त्या नवीन नियमांमध्ये आपल्याला काही डावरी दयायला नको. मुलीला अर्धी प्रोपर्टी दयायची, मुलींनी अर्धी प्रोपर्टी घ्यायची ही पद्धत बरोबर आहे. पण मुली घेणारही नाहीत आणि देणारही नाहीत. तेव्हा त्यांचं जे आहे ते शिकायचं. आपली जी नम्रपणाची वर्तणूक आहे तीच ठेवायची. व्यवस्थित राहायचं. जसं आपल्याला पूर्वजांनी सांगितलंय तसं राहायचं. पण जुनाट ज्या वस्तू झालेल्या त्या फेकून टाकल्या पाहिजेत. जुनाटातल्या पुष्कळ वस्तू आहेत त्या म्हणजे ब्राहमणांचं साम्राज्य जे पसरलंय देवळामधनं ते काढलं पाहिजे. Read More …

Puja Nashik (India)

Saptashrungi Puja Date 17th December 1985: Place Nasik Type Puja आता मी इंग्लिशमध्ये जरी बोलले असले तरी आपल्याला सगळे कळलं असेल. पण तरी सांगायचं म्हणजे असं की आपला सहजयोग आहे आणि सहज असल्यामुळे आपल्याला असं वाटतं की, ‘असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी.’ तर सहज हा जो योग घडतो, तो फक्त कुंडलिनीची जागृती आणि तुमच सहस्रार भेदन, इथपर्यंत आमचं तुमचं देणं-घेणं आहे. आता पृथ्वी आहे आणि पृथ्वीमध्ये तुम्ही जर एखाद बी घातलंत, तर तिचं देणं-घेणं एवढच आहे की, ‘बाबा, तुझ्यामध्ये मी अंकूर फोडते.’ पण त्यानंतर बघायला नको. तेव्हा जरी हे अगदी सहज असलं, तरी आता आम्ही संत झालो, हे समजण फार कठीण आहे. आता आम्ही बी घडलो. हे समजणं फारच कठीण गोष्ट आहे. अजून आम्ही तेच आहोत, असं सारखं आपल्याला वाटत असतं किंवा तस नाही वाटलं, तरी आपली वागणूक तशीच असते. तर ती बदलायला पाहिजे आणि समजलं पाहिजे, की आता आम्ही संत झालोत . संतांची किती लक्षणं सांगितलेली आहेत रामदास स्वामींनी! प्रत्येकाने सांगितलेली आहे. त्या संतांमधली आपल्यामध्ये कोणती लक्षणं आहेत ती पाहिली पाहिजे. तिकडे लक्ष दिलं पाहिजे. ती लक्षणं आपल्यामध्ये दृष्टीगोचर का होत नाही? लोक आपल्यामध्ये ते शोधत का नाहीत ? ते आपल्यात त्यांना दिसत का नाही ? त्याला कारण काय हे पाहिलं पाहिजे. तर सर्वप्रथम आपण असा विचार केला पाहिजे, कि परमेश्वराने आपल्याला अंकुरलं आहे. बरं, झालं. आता पुढे काय? आम्ही काय केलं त्या परमेश्वरासाठी ? आम्हाला सहजयोगामध्ये हे माहिती आहे, की प्रत्येकाला आशीर्वादित करतो परमेश्वर. ‘योगक्षेमं वहाम्यहम्’ योग मिळाला तुम्हाला, क्षेम घ्याच. ते त्याच्याच बरोबर येतं समजा. बिल्ट इन. त्याला काही करायला नको. क्षेम घ्या. पण क्षेमाबरोबर एक Read More …

Public Program Nashik (India)

परमेश्वराला शोधणाऱ्या सर्व साधकांना आमचा प्रणिपात असो . ह्या सर्व सृष्टी मध्ये पृथ्वी हि विशेष मानली जाते आणि त्या पृथ्वीवर विशेष म्हणजे भारत भूमी आहे . तिला योग भूमी असं म्हंटल आहे . त्या योग भूमी मध्ये तपोभूमी जी आहे ती नाशकाच्या आसपास आहे . अशा पवित्र भूमीत तुम्ही आला आहात . आणि इथे माझं कार्य फार होईल अशी मला अपेक्षा आहे . पुष्कळ दिवसापासून अनेकदा इथे आल्यावर सुध्दा माझ्या दृष्टीत असं आलंय कि इथले लोक इतकी मोठी संपदा असून सुध्दा ,एव्हडी मोठी तपोभूमी त्यांच्या पायाखाली असून सुध्दा ,इतक्या साधुसंतांनी आणि ऋषीमुनींनी इथे त्याग आणि तप केलेलं असून सुध्दा ह्या क्षेत्र भूमी मध्ये लोकांचं लक्ष परमेश्वराकडे कमी आहे . त्याला कारण शोधता असं कळलं कि प्रत्येक क्षेत्र ठिकाणी ,महाराष्ट्रात किंवा कोणत्याही ठिकाणी इतकच नव्हे तर तुम्ही जर रोमला गेलात किंवा इतर क्षेत्र स्थळी गेलात जिथे ख्रिश्चन धर्म आहे ,मुसलमानांचा धर्म आहे किंवा जैन धर्म आहे कोणाचाही धर्म असो त्या क्षेत्र स्थळी परमेश्वर उठलेला दिसतो . त्याला कारण काय तर तिथे लोक बसून देवाच्या नावावर पैसे कमावतात . आम्हाला देव सगळा माहित आहे . बाकी कुणाला देव समजत नाही . अशा रीतीने जे भाविक अत्यंत सोज्वळ लोक आहेत त्यांची दिशाभूल करतात आणि त्यांना अशा मार्गाला घालतात कि ते अभिभूत होऊन अशा कर्माला पडतात कि ज्याला आपण म्हणतो कि हे लोक बाधित झाले . ह्यांचे धंदे अशे असल्या मुळे प्रत्येक क्षेत्रस्थळी हा प्रकार झालेला आहे . पण जी मंडळी अत्यंत साध्या  प्रवृत्तीची आहेत आणि भाविक आहेत ज्यांनी अनेक जन्म परमेश्वरासाठी टाहो फोडलेला आहे त्यांना आज हि अशी संधी आहे कि त्यांनी आत्म्याचं आपलं दर्शन घ्यावं . त्याला कारण असं कि Read More …

Birthday Puja Mumbai (India)

जनम दिवस पूजा २१ मार्च १९८५ , मुंबई आज के ६३वें जन्मदिवस पर आपने जो समारोह रचा है उसके लिए एक माँ को क्या कहना चाहिए? क्योंकि जो कुछ भी है सब आपके लिए ही है। ये सारी उम्र भी आपके लिए है इसलिए इसके लिए यदि आप इस समारोह को मानते हैं तो इतना ही कहना है कि यह अपनी चीज़ है। और इसका आपको पूरा उपयोग करना चाहिए। क्योंकि जिन्दगी बहुत महत्वपूर्ण है । आज तक परमात्मा ने अनेक लोगों को संसार में भेजा। उन्होंने भी कार्य किया है । उस कार्य की ही स्वरूप आप लोगों ने सहजयोग पाया है। लेकिन अभी तक आप लोग शायद इसका महत्व नहीं जान पाए। पहले तो लोग पहाड़ों में घूमते थे, बहुत तपश्चर्या करते थे, परमात्मा की खोज में रहते थे । अब फलश्रुति हो रही है। आज उसी कार्य के आशीर्वाद आपने सहज में ही आज अपनी आत्मा को प्राप्त किया, इतना सहज और सरल मिला है, और उससे इतना क्षेम प्राप्त हुआ है। इस कदर आपने शक्तियों को प्राप्त किया है, उसमें कभी भी ऐसा आपको लगा नहीं कि इस चीज़ को मिलने में कितना प्रयत्न करना पड़ा, कितने जन्म लेने पड़े, कितनी जिन्दगियाँ बितानी पड़ीं, उसके बाद आज आप सहजयोग को प्राप्त हुए । और इस दशा में आये हो कि आज आप एक साधु स्वरूप हैं। बहुत लोग सोचते हैं कि सहजयोग में आने से हमारी घर की सांपत्तिक स्थिति ठीक हो गयी या हमारे बच्चे ठीक हो गये। लड़कियों की शादियाँ हो गयीं, लड़कों को Read More …

Makar Sankranti Puja Mumbai (India)

Makar Sankranti Puja Date 14th January 1985: Place Mumbai Type Puja आता तुम्हा लोकांना सांगायचं म्हणजे असं की इतकी मंडळी आपल्याकडे पाहणे म्हणून आली आणि त्यांना तुम्ही सगळ्यांनी एवढ्या ह्याने बोलावलंत, आणि त्यांची इतकी व्यवस्था केली. त्याबद्दल कोणीही, काहीही मला असं दाखवलं नाही की, आम्हाला अशी मेहनत पडली किंवा आम्हाला असा त्रास झाला. आणि मुंबईकरांनी विशेष करून फारच मेहनत केलेली आहे. त्याबद्दल तुम्हा सर्वांच्या तर्फे, ह्या सर्वांच्या तर्फे मला असं म्हणावं लागेल, की मुंबईकरांनी फार आघाडी मारलेली आहे. पण जे ह्यांना सांगते तेच आपल्याला सांगते. आज आपण तिळगूळ देतो. कारण सूर्यापासून जे त्रास आहेत ते आपल्याला होऊ नयेत.  पहिला त्रास, सूर्य आला म्हणजे मनुष्य चिडचिडा होतो. एक दुसऱ्याला उणंदुणं बोलतो. त्याच्यामध्ये अहंकार बळावतो. सूर्याच्या खाली राहणाऱ्या लोकांना फार अहंकार आहे. म्हणून अशा लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची, हा मंत्र आहे, की ‘गोड गोड बोला. ‘ तिळगूळ घेतल्याबरोबर अंगात गरमी येते आणि लागले वसकन् ओरडायला. म्हणजे झालं! अहो, आत्ताच तिळगूळ दिला. निदान तेवढं तरी तुम्ही गोड बोला माझ्याशी. ते सुद्धा जुळत नाही. तिळगूळ घेतला नी लागले ओरडायला. कसला तिळगूळ तुमचा, फेका तिकडे. तेव्हा आजच्या ह्याच्यामध्ये आपण असं ठरवून घ्यायचं, की ही फार सुसंधी आहे. माताजी आल्या आणि माताजींनी आम्हाला कितीही सांगितलं तरी ते आमच्या डोक्यात जाणार नाही. जर आमच्या डोक्यात गरमी असली तर काहीही जाणार नाही. ही गरमी निघायला पाहिजे. आणि ही गरमी आपल्यामध्ये कुठून येते ? तर ती अहंकारामधून येते. पूर्वीच्या काळी जेव्हा आम्ही सहजयोग सुरु केला, तेव्हा सगळ्यांच्या भांडाभांडी असायच्या. म्हणजे इथपर्यंत की डोकी फोडली नाही हे नशीब! बाकी डोकी शाबूत आहेत सगळ्यांची आता. पण भांडणं फार. कुणाचं कशावरून Read More …

Public Program (India)

1984-12-02 Public Program, Pen Village, Maharashtra India  पेणच्या सर्व भक्त आणि प्रेमी जनांना आमचे वंदन असो. मुंबईला सर्व कार्यक्रम ठरवण्यात आला, त्यात काही पेणची मंडळी आली होती आणि अत्यंत प्रेमाने त्यांनी म्हटलं माताजी तुम्ही पेणला का येत नाही? आतूनच मला फार ओढ वाटली. मी म्हटले या वेळेला पेणला जायचं माझा प्रोग्रॅम ठरवा तुम्ही दोन तारखेला. ती ओढ का वाटली त्याचं आज प्रत्यंतर दिसलं. ओढ मलाही होती आणि ओढ तुम्हालाही, उशीरही झाला आणि वाटत होतं आणि म्हटलं हि सगळी तिष्ठत बसली असतील, पण हा प्रेमाचा सोहळा बघून सगळी काही माझी चिंता दूर झाली.  ह्या महाराष्ट्र भूमीच वैशिष्ट्य हे आहे, भक्तीचा इतका ठेवा आपल्याला संत साधूंनी देऊन ठेवलेला आहे कि जसं काही सगळीकडे भक्तीची फुलं विखुरलेली आहेत.  वृक्षाला सुरुवातीला एक दोनच फुलं येतात आणि त्यांना पुष्कळ  हालअपेष्टा आणि त्रास सहन करावा लागतो तसंच आपल्या संत साधूंचं झालं पण त्यांनी जी आपल्यासाठी मेहनत केली त्याची हि फळं आपल्याला दिसतात कि इतकी मंडळी भक्तिभावाने स्वतःचा आत्मसाक्षात्कार मिळवण्यासाठी इथे एकत्र झालेली आहेत. आत्मसाक्षात्कार हा शब्द फार मोठा वाटतो आणि तो म्हणायला सुद्धा बराच वेळ लागतो. पण तुमची कुंडलिनी मात्र तत्क्षण, एका क्षणात जागृत होते. झाली पाहिजे. कारण जे फार महत्वाचे आहे ते अगदी सहजच घडले पाहिजे. आपण जो श्वास घेतो तो जर कठीण झाला किंवा त्यासाठी आपल्याला चार पुस्तके वाचावी लागली, किंवा सल्ला मसलत घ्यावी लागली तर किती लोक जिवंत राहतील. जे अत्यंत आवश्यक असे जीवनाला आहे, सर्वात महत्वपूर्ण जे आहे ते सहजच मिळाले पाहिजे. जर ते सहज मिळाले नाही तर ते कुणी मिळावूही शकणार नाही. सगळं संसारातील जेवढं झालेलं आहे. हि जी सृष्टीची रचना Read More …

Sarvajanik Karyakram Mumbai (India)

Sarvajanik Karyakram 29th November 1984 Date : Place Mumbai, Public Program ORIGINAL TRANSCRIPT MARATHI TALK सत्याच्या शोधात असणाच्या सर्व मंडळींना आमचा नमस्कार! आजचा विषय आपल्याला ह्यांनी सांगितला आहे की, प्रपंच आणि सहजयोग यांचा काय संबंध आहे ? तो मी सांगितला पाहिजे. पहिल्यांदा शब्द ‘प्रपंच’ हा काय आहे तो आपण पाहिला पाहिजे. ‘प्र’ आणि ‘पंच’. ‘पंच’ काय तर आपल्यामध्ये जी पंचमहाभूते आहेत त्यांनी निर्माण केलेली परिस्थिती. पण ती ‘प्र’ लावून त्याचा अर्थ दुसराच होतो. ‘प्र’ म्हणजे ह्या पंचमहाभूतांमध्ये ज्यांनी प्रकाश पडला आहे तो प्रपंच. ‘अवघाची संसार सुखाचा करेन’ असे जे म्हटले आहे ते सुख प्रपंचातच मिळायला पाहिजे. प्रपंच सांगून परमेश्वर मिळविता येत नाही. पुष्कळांची अशी कल्पना आहे की, योग म्हटला म्हणजे कुठे तरी हिमालयात बसायचे आणि गारठून मरायचे. हा योग नव्हे. हा हट्ट आहे. हट्टच नव्हे तर थोडासा मूर्खपणाच आहे. ही जी कल्पना लोकांनी धर्माबद्दल केली आहे ती अत्यंत चुकीची आहे. विशेषकरून महाराष्ट्रामध्ये जेवढे संत – होऊन गेले. त्या सगळ्यांनी प्रपंच केला फक्त रामदासस्वामींनी प्रपंच नाही केला. पण प्रत्येक दासबोधातून प्रपंच वाहतो आहे. ‘प्रपंच काढून कोणी परमेश्वर मिळवू शकत नाही’ हे त्यांचे वाक्य अनेकदा आले आहे . प्रपंचातून उठून आपण परमेश्वर मिळवायचा ही कल्पना बरेच वर्षापासून आपल्या देशात आलेली आहे. त्याला अनेक कारणे आहेत. कारण बुद्धाला उपरती झाली, तो संसार सोडून बाहेर गेला आणि त्याच्यानंतर त्याला आत्मसाक्षात्कार झाला. पण तो जेव्हा संसारात होता तेव्हाही त्याला उपरती झाली नसती अशी गोष्ट नाही. समजा आम्हाला दादरला जायचे आहे. तेव्हा आम्ही सरळ, धोपट मार्गाने तेथे पोहचू शकतो, पण जर आम्हाला इथून भिवंडीला जायचे आहे, मग तिकडून आणखी पुण्याला जायचे, आणखीन फिरून चार ठिकाणी मग Read More …

Puja, Achieve the power of Spirit within Rahuri (India)

Puja, Achieve the power of Spirit within, MARATHI TRANSLATION (English Talk) Scanned from Marathi Chaitanya Lahari आणि तिकडे देशात मी एवढे प्रयत्न करते, खूप कष्ट स्वस्थतेचे उगमस्थान आपला आत्मा आहे. घेते सर्वकाही तुमच्याबरोबर राहून करते तरी फारसे आपले चिते जेव्हा आपल्या आत्मसुखाकडे राहते तेव्हा बाह्यातील सुखोपभोग गळून पडतात. आपण कोठे यश येत नाही. पण येथे ते सहज प्राप्त करता. आपले राहतो, कोंठे झोपतो, काय खातो, कारय करतो याची चिता करत नाही. अशा बाह्य गोष्टीवरील लक्ष दूर आणि आता परत येथेच आलात असे वाटते, स्थलांतर करण्याचा प्रयत्न करा व आतील जाणीवा वरील लक्ष कायद्यामुळे या स्थितीत मला वाटतें तुम्ही इथेच तुमचे वाढवा. आपले घडाळ्याबरोबर धावण्याची आपली सवये (conditioning घालवण्यासाठीच तुम्ही येथे आलात. ही जीवघेणी धावपळ एकदाची थांबली पाहिजे, ती आपोआप थाबेल, जेव्हा ध्यानातून आपले चित्त तुम्ही स्वतःला घडवा. तिथे अनेक प्रयत्न करून फारसे आत येईल तेव्हा आतून शांतता मिळवाल, जी प्रत्येक मानवाला आवश्यक आहे, ज्यामुळे आपण सर्व जगाला विनाशापासून वाचवू. उध्वस्त जीवन विसरा, मला तुम्ही येथूनच तिकडे गेला आश्रम स्थापा, तुमच्या योजना इथेच राबवा. त्यामुळे तुमच्या येथे सतत येण्याने तुम्ही उन्नत व्हाल, येथे सतत ३/४ महिने राहून थोडी मिळकत जमवून येथे काही प्राप्त झाले नाही. आपल्या या सर्व दौर्यातून शेवटी हेच सिद्ध होते. इथले जीवन खडतर, रस्ते खडबडीत असले तरी आपण सर्वजण मजा घेत आहात. मी जेव्हा तुमच्या लक्षात आलेच असेल की सहजयोग वेगाने वाढत आहे. त्याने गती घेतली आहे. सर्व जगाला तुम्हाला पहाते, तुमचे सर्व काही व्यवस्थित आहे अधिक उत्तम व सर्व काही सुस्थितीत जमले आहे जसे घड्याळाची गुणवत्ता ठरविण्यासाठी त्यांना वाहत्या पाण्यात सोडले जाते नंतर तबकात टाकून जोरात हालविले Read More …