Public Program Pune (India)

Public Program, Pune, India या पुण्यभूमीवर आधीही पुष्कळ आक्रमण झालेले आहे. इतर राक्षसी प्रवृत्तींनी अनेक वेळेला याच्यावरती आक्रमण केलं. शिवाजी महाराज असताना सुद्धा आपल्याला माहिती आहे; येथे पुष्कळ अशा घटना झाल्या ज्या इतिहासात अद्वितीय आहेत. म्हणजे इथल्या जनतेने नेहमी सत्याचाच भाग उचलून धरला. त्या साठी झगडले. त्याचं ध्येय नेहमी सत्याला धरून राहणं असं होतं. नंतर आपल्या भारतामध्ये जो स्वातंत्र्याचा लढा झाला त्यात सुद्धा इथे वीरत्वाने लोक लढले आणि स्वातंत्र्य मिळवून दिलं. तसंच सामाजिक पातळीवर सुद्धा फार महत्वाची कामगिरी केलेली आहे. तेव्हा खरं म्हणजे महाराष्ट्राची मानसिक भूमी ही पुणे. जरी मुंबईला आपण म्हणतो की राजधानी आहे, पण आर्थिक राजधानी असली तरी जी मानसिक म्हटली पाहिजे किंवा धार्मिक म्हटली पाहिजे ती पुण्यभूमी ही पुण्याची आहे. या पुणेकरांवर एक मोठा भारी जबाबदारीचा भाग येतो. तो इतका मोठा जबाबदारीचा भाग आहे याची कल्पना सुद्धा तुम्हांला नसावी.कधी-कधी मला आश्चर्य वाटतं. पण दैवकृपेने येथे सहजयोग जमू लागलाय. हळूहळू त्याची पाळेमुळे जमू लागली आहेत. हे बघून मला फार आनंद होतो.  पूर्वी मला फार आश्चर्य वाटायचं की सर्व तऱ्हेचे दुष्ट प्रवृत्तीचे राक्षस या पुण्यभूमीला कशे प्राप्त झाले आणि येथे येऊन त्यांनी कशे लोकांवर अत्याचार केले. पाशवी प्रवृत्तीचे लोक तसेच दुष्ट, रानटी तऱ्हेचेबाबाजी वगैरे अशा तऱ्हेचे लोक येथे आले. त्या नंतर इतर ढोंगी आणि अशे लोक येऊन त्यांनी पुष्कळ आक्रमण केलं. पण तरीसुद्धा त्यांची पुण्याई ते जिंकू शकले नाहीत. आणि सगळ्यांना पराभूत व्हावं लागलं आणि त्यांना इथून कूच करावं लागलं. आज अशा परिस्थितीत आपण बसलेलो आहोत. इथे मला दोन तऱ्हेची लोकं दिसतात. त्यातील एक म्हणजे रूढीवादी लोक. अजून आपल्या रूढी आपल्यामध्ये इतक्या रुजलेल्या आहेत, ते आपण डोळे उघडून बघायला Read More …

Procession and Public Program Satara (India)

Public Program, Satara, India 1984-02-06 प्रार्थना! ओम असतो मा सद्गमय।  तमसो मा ज्योतिर्गमय।  मृत्योर्मा अमृतं गमय। ओम शांतिः शांतिः शांतिः।। ओम तत्सत् श्री नारायण तू, पुरुषोत्तम गुरु तू ।। सिद्ध बुद्ध तू, स्कंद विनायक, सविता पावक तू ।। ब्रह्म मजद तू, यहव शक्ती तू, इशू पिता प्रभू तू ।। रुद्र विष्णू तू, रामकृष्ण तू, रहीम ताओ तू ।। वासुदेव गो-विश्वरूप तू, चिदानंद हरी तू ।। अद्वितीय तू अकाल निर्भय, आत्मलिंग शिव तू ।।   ओम तत्सत् श्री नारायण तू स्वागत गीत…… श्री माताजी: मागच्या वेळेला आपण म्हटलं होतं “आदिमा”, म्हणाल की नाही या लोकांना फार आवडतं.  फॉरेनर्स तर शिकलेत. सहजयोगी:  मुली म्हणत असतील तर…… श्री माताजी: यांना येतं का? सहजयोगी: हे म्हणणारे नाहीत. ते आले नाहीत. श्री माताजी: नाही. या आमच्या फॉरिनर्सना बोलावून म्हणायला सांगायचं? सहजयोगी: हो. श्री माताजी: बोलवा. अलेक्झांडर अलेक्झांडर… Come along here about 2 – 3 persons who could sing with him the “Adima”, the song that they sung last time. ते हल्लीचंच होतं. शिवाजीरावांनी बसवलं होतं. शिवाजीराव, तुमचं गाणं ह्या लोकांनी इतका छान बसवलं होतं. तुमचे भाऊ नाही आले? आलेत? सहजयोगी:  हार्मोनियम पाहिजे? श्री माताजी: हो. हार्मोनियम तर पाहिजे. तबला ही पाहिजे. हार्मोनियम पाहिजे. सहजयोगी: आता कृपा करून कोणी बोलू नये. शांत रहा सगळ्यांनी. श्री माताजींकडे हात करून शांत बसावे. दोन्ही हात मांडीवर ठेवावे आणि शांत बसावे. श्री माताजी: “आदिमा”, भाऊ कुठे तुमचे? शिवाजीराजांचे भाऊ कुठे आहेत? या बरं. सहजयोगी: एस. पी. देसाई सर सापडले. कोणीही उभं राहायचं नाही. खाली बसून घ्या कृपा करून. श्री माताजी: You all could sing wherever you are, I think and you Read More …

Talk to Doctors (India)

Talk to Doctors, Dr. V.M. Medical College. Sholapur (India), 31 January 1984. Our Respected Dean Dr Srivastava, the staff, the members of this medical college and all the seekers of their Love for God, I bow to all. It is such a tremendous joy for me to be able to speak to the people of such noble profession, as medicine. I myself put in some part of my life into the studies of medical science because I knew one day in future I may have to talk to them. I have all respect for that profession. And, in no way Sahaja yoga could be a challenge to this. Though Dr. Thakkar has asked me to speak on that line, because love never challenges. This is the power of love and to talk about power of love, one must understand that it has no power to challenge. Now medical science is like all other sciences, is a science or the knowledge of the tree that is outside that we see. Actually, factually, we can see with these – our senses, whichever are they, gross as they call it. And to know about the tree, one way is to know about the leaves and the branches, but could be that if you have to treat the tree, it would be better to go to the roots than to go to one leaf or to go to one branch because unless and until you know how to go to the roots, you start Read More …

Public Program (India)

 Public Program, Ahmadnagar, India 22nd January 1984 राहुरी कारखान्याचे सन्माननीय अध्यक्ष श्री सर्जेराव पाटील तसेच मित्र संघ संस्थेचे संचालक लोक, आपण येथे जमलेले सर्व राहुरीकर आणि मागासलेले लोक, म्हणजे तसं म्हणायचं मला बरं नाही  वाटत  कारण  सगळी  माझीच  मुलं  आहेत . सगळ्यांना माझा नमस्कार . दादा साहेबांची एकदा अचानक भेट झाली आणि मी तेव्हाच ओळखून पाहिलं  की , ह्या मनुष्याला  खरोखर  लोकांच्यासाठी कळवळा आहे . ज्याच्या हृदयामध्ये कळवळा  नाही त्यांनी समाज नेते होऊ नये. ज्यांनी समाजकार्य केलं  नाही त्यांनी राजकारणात येऊ नये .ज्यांनी समाजकार्य केलयं ते जर राजकारणात आले तर त्यांना कळवळा राहील लोकांसाठी पण  बहुतेक लोक समाजकार्यासाठी  एवढ्यासाठी करतात  की  आपण राजकारणात येऊन पैशे  कमवू . ते  मला सगळं माहित आहे . मी लहानपानापासनं  आपल्या देशाची स्थिती पाहिलेली आहे. तुम्हा सगळ्या मध्ये कदाचित माझे सगळ्यात वय जास्त असेल. माझे वडील सुद्धा फार धर्मनिष्ठ ,  अत्यंत उच्चप्रतीचे  समाजकर्ते , देशकर्ते, राष्ट्रकर्ते आणि परत डॉक्टर  आंबेडकरांच्या बरोबर अत्यंत मैत्री ,अत्यंत मैत्री होती. जिव्हाळ्याची मैत्री होती. आमच्या घरी येणं-जाणं सगळकाही.. मी यांना लहानपणापासून पाहिलं  होतं . मी त्यांना काका म्हणत असे. तेव्हा अत्यंत जवळचे नात त्यांच्याबरोबर राहिले ल आहे .आणि अत्यंत तेजस्वी, उदार अशे ते होते. माझे वडील गांधीवादी होते . आणि हे थोडसं गांधीजींच्या विरोधात होते. तेव्हा त्यांचा वादही चालत असे, संघर्षाची जी गोष्ट म्हटली ती . पण आपापसात अत्यंत मैत्री होती ,फार मैत्री . माझे वडील जेलमध्ये गेले की यायचे आमच्या घरी विचारायला की कसं काय चाललंय ठीक आहे की नाही . अशा सर्व मोठ्या मोठ्या लोकांच्या बरोबर माझं लहानपण गेलेल  आहे . मी गांधी आश्रमातही  वाढली आणि त्यांच्या  संघर्षातूनच Read More …

Public Program (India)

Public Programme in Shahapur, Maharashtra. माहित नव्हतं.आणि इतक्या लांबून यायचं, म्हणजे  एकदम मला असं वाटलं की सहाच्या नंतर प्रोग्राम आहे वगैरे त्यामुळे थोडा उशीर झाला. तरी हरकत नाही  जेव्हा वेळ यायची असते तेव्हाच ती येते, असं आम्ही आत्तापर्यंत सहजयोगात  पाहिलेलं आहे.  आता सहजयोग म्हणजे काय आणि सहजयोगाचा उपयोग काय वगैरे वगैरे अनेक विषयांवर आपण आधीच ऐकलेलं असेल, आणखी पुस्तकही आहेत त्याची ती  वाचलीही असतील.  सांगायचं म्हणजे असं, की आजकालच्या या  धकाधकीच्या काळामध्ये मनुष्य नुसता म्हणजे घाबरून गेलेला आहे.  त्याला आतली काही  शांती म्हणून नाहीये.   आणि  आतली शांतता नसल्यामुळे बाहेरही तो शांत राहू शकत नाही.  बाहेरही तो बंडखोरासारखा  वागतो किंवा अगदीच वाह्यात पणाने काहीतरी  बोलत राहतो किंवा भांडणं करतो किंवा त्याच्या वर गेला  जुलमी जर झाला तर खून पाडतो, सगळ्या तर्‍हेचे जुलूम करायला मनुष्य शिकलेला आहे, ह्या अशा धकाधकीच्या काळामुळे.  जर त्याच्या मनामध्ये शांतता असली,  त्याच्या हृदयामध्ये जर शांती असली,  तर तो बाहेर सुद्धा शांती राखू शकतो.  पण जरआतच  शांतता नाहीये तर बाहेर कशी शांतता राखायची ?  तेव्हा  कुणी जर सांगितलं  की बुवा तुम्ही आता शांत राहा आणि समाधानी राहा, तर लोकांना असा प्रश्न पडतो की ह्या अशा काळामध्ये, मनुष्याने शांत तरी कसे राहायचं ?  सगळीकडनं जसा काही  वणवा पेटावा असं वाटायला लागतं.   इकडे बघितलं तर राजकारणात सुद्धा  मनुष्याला असं दिसतं की काहीही ह्याला भविष्य नाही.  ह्या राजकारणाला काही भविष्य दिसत नाही.  मारामारी, दंगल ,नाही तर एक इलेक्शनला हरले मग दुसरे जिंकले, म्हणजे होणार तरी काय या भारताचं  असं लोकांना वाटू लागतं.  तिसरं म्हणजे घरांमध्ये सुद्धा  भांडण, तंटे, आपापसांमध्ये  मोठमोठाले झगडे ह्या सर्व गोष्टींमुळे मनुष्य खरोखर म्हणजे आज वैतागून Read More …

Public Program, Dharmachi Durgati Jhali aahe Dhule (India)

 Public program, Day 2, Dhule, India, 17-01-1983   नाशिकचे मान्यवर कलेक्टर साहेब तशेच सहजयोगी व्यवस्थापक आणि नाशिकची भाविक मंडळी या सर्वांना माझा नमस्कार. आम्ही बाहत्तर साली नाशिकला आलो होतो, त्यावेळेला सहजयोग नुकताच सुरु झाला होता, आणि बरीच मंडळी त्यावेळेला इथे साक्षात्कार पावून पावन झाली होती आणि त्यांनी अनेक ठिकाणी जाऊन सहजयोग वाढवला, पण नाशकाला कार्य मात्र तसंच राहिलं. आता डॉक्टर साळवी इथं आलेले आहेत, आणि मधून मधून इतर मुंबईची मंडळी सुद्धा इथं येत असतात, त्यामुळे मला पूर्ण आशा आहे की सहजयोग इथे सुद्धा फोफावेल. सर्व प्रथम, सर्व गोष्टी विसरून धर्म आदी किंवा सायन्सच्या वगैरे एक मनुष्याने असा विचार केला पाहिजे की आम्ही ह्या संसारात कशासाठी आलो? आमच्या जीवनाचं लक्ष्य काय आहे? जर आम्ही एका अमिबापासून आज मानवस्थितीला आलो तर ते कशासाठी? या जीवनाला काही अर्थ आहे किंवा नाही? अर्थात या भारतभूमीमध्ये विशेषतः महाराष्ट्रात जिथे आपली साडे तीन पीठे बसली आहेत, विश्वाची सर्व कुंडलिनी आहे, अशा महान देशामध्ये जन्मलेल्या लोकांना हे तर माहीतच आहे की या संसारातून ज्याला आत्मसाक्षात्कार मिळाला तो महान झाला तेच सगळ्यात मोठं मिळवायचं आहे. त्यातून काही नवीन नवीन मंडळी पाश्चिमात्य देशात जाऊन शिक्षण घेऊन आली आणि त्यांना असा प्रश्न पडलेला असतो की देव वगैरे काही नसतो, आहे की नाही किंवा हे जे काही कुंडलिनी बद्दल एवढं मोठं लिहिलेलं आहे, ते ज्ञानेश्वर आपल्या सहाव्या अध्यायात सांगून गेलेत. तुकारामांनी ज्या परमात्म्याला मिळवण्याच्या गोष्टी केल्या. नामदेव आदी अनेक संतांनी या भूमीवर परमेश्वराच्या बद्दल जे सृजन केलेले आहे ते खरं होतं की खोटं होतं? ते खरे होते किंवा भ्रमित होते? त्यांनी जी गोष्ट केली त्याच्यात काही अर्थ होता की उगीचंच त्यांनी काहीतरी Read More …

Vastushanti Puja (India)

आता शेवटला परत हात जोडून विनंती आहे आपण जावं कारण ह्या लोकांना मी काय बोलते आहे ते  आपण ऐकलं आहे म्हणून त्यांना लाजल्या सारखं होईल कि नाही ,थोडासा लक्षात घ्या त्यांना बोलायला हीच जागा आहे ,आता कुठं बोलायला मिळत नाही ,त्यांना काहीतरी मी सांगते तर पुन्हा पुन्हा आपण तुमच्या समोरच बोलायचं ते त्यांना बरोबर दिसत नाही तेव्हा कृपा करा काय कस मला समजत नाही दोन शब्द या लोकांना मला सांगायचे आहेत ते सुद्धा खाजगी रित्या ,तुमची एव्हडी स्तुती तोंड भरून करते आणि ते बसले कि तुम्ही इकडून तिकडे तिकडून इकडे फिरून राहिलात  याची काय गरज आहे .मला समजताच नाही असं काय करायचं  .या लोकांना तरी दिसलं पाहिजे ना कि आपण मानाची लोक आहोत ना ,असं कशाला करायचं ,तुम्हाला माझ्या बद्दल फार वाटत मला माहित आहे पण त्यांना हे समजणार नाही त्यांना असं वाटेल कि मुद्दाम हुन इथे उभे आहेत आणि आम्हाला आई बोलते आहे तर तेच ऐकू लागलेत .आता शहाणपणा करा आणि थोडासा त्यांना खाजगी बोलायचं आहे त्यांना सोडून द्या . मी सांगितलं ना तुम्हाला सहज योगी नाहीतर कशाला बसले तुम्ही इथे ,आता मी सांगितलंच होत बंधन घाला सोडून टाका .आता आणखीन कुना कुणाला फिट यायला हवी असेल त्यांनी इथे उभं राहायचं .जे लोक पार नाहीत त्यांनी इथे उभं राहू नका सगळ्यांना तुम्हाला फिट येतील .आधीच सांगितलं मी कोण कोण उभे आहेत जा बर .म्हणून सांगत होते मी कृपा करून बसू नका . त्यांना थोडं कुंकू लावा जाईल फिट ,आता कृपा करून इथं उभं राहू नका .किती म्हंटल कि तुम्हाला त्रास होईल बसू नका ,तुमच्या भल्या साठी सांगते आहे .आता हे Read More …

Public Program Kolhapur (India)

1982-1230-Public Program (Malharpeth) Marathi कलियुगा मध्ये जन्म घेणं आणि तेही आई’च्या रूपाने म्हणजे फार कठीण काम आहे. गुरु म्हटला की त्याचा आपोआपच सगळ्यांना वचक असतो, आई म्हटली की प्रत्येक मानवरासारखच (मानवासारख) आपल्या जी हक्काची आई आहे आपण कसंही तिच्याशी वागलं तर ती आपल्याला क्षमाच करणार तेव्हा सहज योग आई’च्या रूपाने साध्य करण तर व्हावंच लागतं कारण त्याच्याशिवाय होणारच नव्हतं आईच व्हायला पाहिजे दुसऱ्या कोणाच्या शक्तीततच नव्हत हे काम. तर मल्हार पेठेत सत्कार बघून आईचा या कलियुगात फार आश्चर्य वाटतं आणि फार आनंद झाला म्हणजे कलियुग बदलून कृतयुगाला सुरुवात झाली आहे असं पंचांगात आहे ते खरं आहे हे आज मला मात्र पटलं. आम्ही एक स्त्री आहोत तेही एक आई आहोत म्हणजे एकतऱ्हेचा दुबळेपणा आहे हृदयाला तुमचं काही वाईट झालं तर तेही दुखतं ,घनिष्ठ आहात तुमचं चांगलं व्हावं म्हणून इतका आटोकाट प्रयत्न असतो की कसंही करून यांना एकदा मिळालं पाहिजे कारण आईला स्वतःचं काहीच नसतं तिला आपली मुलं ठीक झाली, त्यांना शक्ती मिळाली त्यांचं जे काही आहे ते त्यांना मिळालं त्याच्या पलीकडे काय यायला नको .तेव्हा एक फक्त देण्याचं जे काम आहे ते झालं म्हणजे कृतार्थ वाटतं त्याच्या पलीकडे आणखीन आम्हाला काही नाही ,आपण इतकी मंडळी मल्हार पेठेत सहज योगाच्या कार्यक्रमाला आलात म्हणजे किती भाविक आणि किती सात्विक लोक, परत संत तुकारामांच्या नावाने इथे एवढी सुंदर शाळा काढलेली आहे याबद्दल मला इथले मुख्याध्यापक जे आहेत ते मला दिसले नाहीत कोण आहेत ते .तर त्यांना अत्यंत त्यांचे आभार मानायचे आहे संत तुकाराम म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून आमचेच आत्मिक स्वतःचे आहेत त्यांनी तर सहज योगाची व्यवस्था आधीच करून ठेवलेली होती त्याचीच तयारी आपल्या Read More …

Talk Rahuri (India)

Talk तो ला काय अर्थ आहे कि तो असा कि साक्षात् च आत्ता तुम्ही फोटो घेता हे सायन्स चे आपल्यावरती केवढे मोठे काम आहे आत्ता मी हॉंग काँगला (at Hong Kong )गेले होते . एक तिथे फार एक चांगली मुलगी होती ,तिचे संबंध स्वतः चे सगळॆ टेलीविजिनची वैगरे व्यवस्था होती. तिची माझ्यावर फार श्रध्दा होती तिने सांगितले कि टेलीविजिनवरती (on television )एक घेऊ का ? म्हटले घ्या आणि मग तिने टेलीविजिनवर दाखवले कि आणि त्यांना सांगितले कि तुम्ही आत्ता माताजींकडे असे सगळे हात करून बसा ,पाच मिनिटे आणि मला सांगितले अशा तुम्ही उभ्या राहा काही हरकत नाही आणि पुष्कळ लोकांना जागृती आली (आनंदाने हसून सांगत आहेत ) आणि त्यांनी पत्र लिहिले की आमच्या हातात अशा थंड थंड वाऱ्या सारखे काही वाहिले ,कां या चैतन्य लहरी आहेत ? यांच्या बद्दल सगळ्यांनी सांगितलेले आहे . महंमद साहेबांनी त्याला रुह असे म्हटलेले आहे .या चैतन्य लहरींच्यां बद्दल एक मोठे पुस्तक आदि शंकराचार्यांनी लिहलेले आहे. आत्ताचे शंकराचार्य नाहीत ते जुने . जे खरे शंकराचार्य होते . त्यांनी एवढे मोठे एक पुस्तक (हाताच्या बोटाने मोजून दाखवत आहेत )या चैतन्य लहरींवर लिहिलेले आहे .आपण वाचतच नाही मुळी त्याच्या मुळे आपल्याला हि कल्पना होत नाही कि आपल्या या धर्मात सुध्दा केवढा मोठा आपला वारसा आहे . त्याच्यावर ख्रिस्तानी याला कूल ब्रीझ ऑफ द होली घोस्ट (cool breeze of holy ghost )असे म्हटलेले आहे .अगदी स्पष्ट ;ह्याच्या हून स्पष्ट काय म्हणणार कि म्हणजे आधी कुंडलिनी ;पण होली घोस्ट विषयी (with the subject of holy ghost ) ख्रिस्त जास्त बोललेले नाहीत कारण त्यांची आई सुध्दा हि आदिशक्ती होती . Read More …

Puja, on the Republic Day (India)

Republic Day puja, Lonavala, India, 1982-0126 On puja and seers. Shri Mataji: Before that, I know that people think this time, this, but we have to go according to the auspicious time, isn’t it? Because to get maximum effects, so we have to start puja later. I also went for bath afterwards. So this is what it is. One has to understand that when you start the puja is very important. [Shri Mataji talks aside in Marathi] Sahaja Yogi: Presents…. Shri Mataji: Ah!! Seventeen past eleven. I didn’t see this. I didn’t see this book. Sahaja Yogi: This pratipadha is the first day of Navaratri “Maghi Navaratri” we call which is auspicious week. So the first day, it starts at eleven seventeen and ends tomorrow morning eleven thirty three. So we are starting just in time. Shri Mataji: You see if you see a watch, it would be all wrong because that is how I had to go for My bath also after [in Marathi] Sahaja Yogi : [in Marathi] Shri Mataji: I never read this book, you see this, where they described it. I know it is so. So you can tally it also. You see it is easy to see the watch and walk. You see if you give up watch and do it in auspicious time, half of your problems will be solved. [Puja talk starts here] Again it’s a great day. It’s a day of our independence of this great country and also the national day Read More …

Makar Sankranti Puja Pune (India)

Makar Sankranti Puja, Pune, India I’m sorry I’ve not been able to speak to you in English language and I’ve spoken sometimes. This special day today is a day of Sankranti. Sankri – you know ‘San’ means good, holy and ‘krant’ means if the -when I speak Marathi I forget English – revolution. Holy revolution. Holy.That’s what I’m telling them what is the Holy Revolution is that your own Dharma is established now through Sahaja Yoga. You know what is your Dharma. Because if you don’t do your own Dharma you’ll be lost. Your vibrations will be lost. You’ll immediately know that in your seeking you have lost something. You’ll be affected so you have to correct. That’s not so difficult.But to make it a Sankrant – Holy Revolution – you have to take to new – new religion, new steps. First of all, your own step should be enlightened, and then you must establish new steps to go ahead. And these are the new steps which are different for the Westerners and different for the Easterners. Just now I told them about the Eastern style and then I’ll tell you later on about the Western.We have to have new ideals, new styles because we are the courageous people, we are the valiant people. We’ll have to fight the war of love, through love. And it’s a very delicate thing. When the moon moves – the sun moves – from the left to the right that means your desire becomes Read More …

Public Program Akurdi (India)

1980-01-11 Program at Akurdi, Pune आता आपण परम पूज्य माताजींनी पुणे जवळी चिंचवड येथे आकुर्डी गावी केलेला उपदेश ऐका.  हा उपदेश दिनांक ११ जानेवरी १९८० रोजी केला होता. मी आता काय बोलणार आहे हेच माझ्या लक्षात येत नव्हतं. कारण हे सारं प्रेमाचं कार्य आहे. परमेश्वराचं  मानवावर अत्यंत प्रेम आहे. इतकं कोणत्याही वस्तूवर नाही. सृष्टी सबंध निर्माण केल्यावर , सर्व सृष्टीला आपल्या शक्तीच्या जोरावर पूर्णपणे  सुसज्ज  केल्यावर त्यांनी मनुष्याची निर्मिती केली. फार मेहनत घेऊन ही निर्मिती केलेली आहे, आणि ह्या मानवाच्या हातातून , काही तरी विशेष घडणार आहे, एक लहानसा अमीबा आज मानव स्थितीला पोहचला तो कशासाठी? ह्या दिव्याची तयारी हजारो वर्षांनी परमेश्वराने केली आहे.  अनेक वेळेला अवतरणं ह्या संसारात  आली.  त्यांनी हे महान कार्य करून मानव निर्माण केला. त्या नंतर धर्माची सुद्धा स्थापना केली. मानवामध्ये धर्म स्थापन करून त्याला पूर्ण पणे स्वतंत्रता देण्यात आलेली आहे. वाटलं तर त्याने अधर्मात जावं, वाटलं तर त्याने धर्मात राहावं. माणसाला त्याची बुद्धी वापरण्याची पूर्ण मुभा आहे. हे एवढ्यासाठी, की जेव्हां त्याला परमेश्वराच्या साम्राज्यात प्रवेश मिळणार त्या वेळी तो स्वतंत्र असला पाहिजे. आपल्या स्वतंत्रेत त्याने धर्म स्वीकारला पाहिजे. जबरदस्तीने नाही. धर्म हा हितकारी आहे, मंगलमय आहे हे त्याने आपल्या स्वतंत्रेत जाणलं पाहिजे. चुका होतील, उलट मार्गाला सुद्धा जातील, पण शेवटी त्यांनी स्वतःच्या धर्मात बसलं पाहिजे. अशा स्थितीमध्ये आज हा सहज योग, महायोग्याच्या पूर्ण (अस्पष्ट) जन्माला आलेला आहे. महायोग म्हणजे, आता आम्ही मुंबईहून आलो पुण्याला. पुण्याहून, ह्यांनी सांगितलं आकुर्डीला जायचंय माताजी, तरी योग घडला नव्हता, थोडा आराम केला, अजून योग घडला नाही, माझी मुलं वाट बघत बसली आहेत, अजून आम्हाला त्यांचं दर्शन झालेलं नाही. तो पर्यंत योग Read More …

Parmeswarane Aplya Samrajyat Bolavale Aahe Pune (India)

परमेश्वराने आपल्या साम्राज्यात बोलवले आहे पुणे, २५/२/१९७९ पुण्यनगरीतीलपुण्यनगरीतील नागरिकांना माझे त्रिवार वंदन. आपल्यापुढे विस्तारपूर्वक सहजयोगाचे महत्त्व सांगितलेले आहे. पण आपण परमेश्वराच्या दृष्टीने जर विचार केला तर माणसापेक्षा. परमेश्वराने ही सृष्टी रचली. आपल्याला माहीतच आहे, इथे पुष्कळ विद्वान लोक आहेत, की कशी पृथ्वीची रचना ओंकारापासून झाली आणि किती त्याच्यावर परमेश्वरानी मेहनत घेतली आहे. त्यापुढे त्या पृथ्वीवर वनस्पती, त्यानंतर अनेक प्राणी निर्माण करून त्यांची हजारो वर्षे जोपासना केली. त्या जोपासनेतून हळूहळू त्यांची निवड करून त्यांना या अशा स्थितीला आणून पोहोचवलंय जिथे आपण त्या प्राण्यांना मात करून आज मानव प्राणी तयार केलेला पहातो आहोत. याचं महत्त्व परमेश्वराला जास्त आहे, १ म्हणजे हा मानव किती मेहनतीने तयार केलेला आहे. हजारो वर्षे याच्यावर मेहनत करून आणि निवडसुद्धा फारच मेहनतीने करून याला आपल्याला जो गरजेंद्र मोक्षाचा प्रसंग माहिती आहे, तिथेसुद्धा मॅमल्स सारखे जे मोठे मोठे प्राणी होते त्यातले काहीतरी वाचवलेच पाहिजेत, पैकी हत्ती हा प्राणी हे देवीचे वाहन आहे. आपल्याला माहीत आहे, ते लक्ष्मीचे वाहन आहे, तसेच गणेशाचे स्वरूपही आहे त्याच्यात. तेव्हा ते वाचवण्यासाठी त्यांनी गजेंद्रमोक्षामधे जे अवतरण घेतलं, श्री विष्णूंनी त्याचं रक्षण केलं, ते काहीच नव्हतं, जे पुढे जाऊन देवीला आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी, आपल्याला माहिती आहे त्यांच्या रक्षणासाठी त्यांनी अनेकदा या संसारात जन्म घेतला आणि किती तरी राक्षसांचं पारिपत्य केलं, त्यांच्याशी लढाया केल्या आणि आपल्या भक्तांचे रक्षण केले आहे. ही मेहनत हजारो वर्षे चालली. चौदा हजार वर्षांपूर्वी सुद्धा लढाया होत होत्या. त्यानंतर श्रीरामांच्या काळातसुद्धा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आठ हजार वर्षाचा काळ म्हटला पाहिजे, जेव्हा श्रीराम या संसारात पुरुषोत्तम म्हणून वावरत होते. त्यांना ते कार्य करायचं होतं, की एक आदर्श राजा कसा असला पाहिजे, त्याची Read More …

Seminar Day 3 Rahuri (India)

विज्ञान म्हणजे सत्याला शोधून काढणे राहुरी, २४/२/१९७९ अनुभव किंवा स्वत:चे विचार सांगितलेले आहेत. वेळ कमी असल्यामुळे ते काही तुम्हाला पूर्णपणे सांगू शकले नाहीत. तरी सुद्धा एक गोष्ट त्यात लक्षात घेतली पाहिजे, की यांच्या भाषणामध्ये आपल्या भारताची केवढी थोरवी यांनी सांगितली आहे. आता आपल्याला ज्या पाश्चिमात्य लोकांनी सहजयोगाबद्दल स्वत:चे इतकेच नव्हे, तर आपल्या देशामध्ये जी मर्यादा आहे, जी श्रद्धा आहे आणि धर्म आहे, किती महत्त्वाची आणि विशेष वस्तू आपल्याजवळ आहे, त्यावर त्यांनी फार भर दिलेला आहे. कारण हे सगळे त्यांनी घालविलेले आहे. परदेशात मी अनेकदा गेले होते पूर्वी, पण तिथली स्थिती इतकी भयंकर आणि गंभीर असेल अशी मला मुळीच कल्पना नव्हती. जेव्हा आमच्या साहेबांची निवडणूक झाली आणि मला लंडनला जावे लागले, तिथे रहावेच लागले, त्यानंतर मी तिथे सहजयोगाच्या कार्याला सुरुवात केली म्हणण्यापेक्षा याच लोकांनी सुरुवात करवली कारण यांना लोकांकडून कळले होते, की माताजी इथे आलेल्या आहेत. तेव्हा त्या समाजाशी संबंध आल्यावर मला आश्चर्य वाटले, की सायन्सच्या दमावर हे लोक सत्यापासून किती दूर गेलेले आहेत. सायन्स म्हणजे सत्याला शोधून काढणे. सायनंस म्हणजे जे काही असेल त्यातील खरे काय आहे ते शोधून काढणे, पण यांचे सायन्स जे काही असेल ते सत्यापासून दूर का निघाले, ते आपण बारकाईने समजावून घेतले पाहिजे. मनुष्य जसा आहे, तसा अपूर्ण आहे. तुम्ही अजून पूर्णत्वाला पोहोचलेले नाहीत मुळी. जसे हे मशीन आहे. त्याला मी मेन्सला लावले नाही तर याचा काहीच उपयोग नाही किंवा याला काहीही अर्थ लागत नाही. त्याचप्रमाणे माणसाचे आहे. जोपर्यंत माणसाची आत्म्याशी ओळख झालेली नसते, जोपर्यंत त्याचा संबंध परमेश्वराशी आलेला नसतो, जोपर्यंत त्याचे आत्म्याचे डोळे उघडलेले नसतात, तोपर्यंत तो अपूर्णच आहे. त्यामुळे सत्य काय आहे ते लक्षात Read More …

Public Program Bharatiya Vidya Bhavan, Mumbai (India)

१७ मार्च १९७५              काही विशेष रूपाने मी आपल्याला सांगितलेले आहे , आणि ज्या चैतन्य  स्वरूपा ची गोष्ट प्रत्येक धर्मात प्रत्येक वेळेला सांगितलं आहे त्यात पण आपल्यामधून भरपूर लोक चांगलेच ओळखून आहे. त्यावर पण जेव्हा मी काई म्हणते कि तुम्ही संसारा मध्ये राहता आणि तुम्ही हाथ योग कडे नाही गेले पाहिजे  भरपूर लोक माझ्यावर नाराज होतात, आणि जेव्हा मी काई म्हणते कि ह्या सन्यास च्या मागे तुम्ही तुमचा वेळ वाया नका घालायू आणि त्यांना हवं (१.१५)याना हवं कि सांसारिक लोक ____ हवं , असं तर मी सर्व च धर्म बद्दल सांगायची इच्छा ठेवते. एवढंच नाही पण जे काई त्यात अर्धवट पण माहिती होत आहे त्याला मला पूर्ण करायचं आहे . मी कधीच कोणत्या शाश्र आणि धर्माच्या विरोधात असूच शकत नाही पण अशाश्र च्या नक्कीच विरोधात आहे आणि अधर्मच्या. आणि जिथे कोणती गोष्ट अधर्म होते आणि अशाश्र होते ,एका आईच्या नात्याने मला आपल्याला स्पष्ट्पणे सांगावं लागेल. नंतर आपल्याला सुध्दा अनुभव येईल कि मी जे म्हणते ते एकदम सत्य आहे आणि प्रात्यक्षिक आहे.             जेव्हा तुम्ही ह्या तुमच्या हातातून वाहणाऱ्या चैतन्य चा उपयोग कराल तेव्हा तुम्ही समजून घ्याल कि मी जे काई म्हणते एकदम सत्य म्हणजे आणि पूर्णपणे आपल्या हित साठी आणि तुमच्या उथ्थान च्या मार्गासाठी व्यवस्तीत रूपाने प्रकाशित होण्यासाठी सांगते. हीच एक शोचनीय स्थिती आहे कि मानव सत्य ला घ्यायला खूप वेळ लावतो. जर खोट्टं कुणी  पसरवत असेल तर मानव ते खूप लवकर स्वीकारतो किंवा अशी काही गोष्ट ज्याने त्याच्यातल्या कमीपनाला प्रगल्भता मिळेल किंवा त्याच्या अहंकाराला पुष्टी मिळेल तर मानव त्याला खूप लवकर Read More …

Teen Shaktiya Mumbai (India)

Teen Shaktiya [Marathi Transcript – Soundcloud track: 1975-0121 Seminar Mumbai (Marathi), from 18:13 to 21:00] ते ही अत्यंत दुःखी लोक आहेत. रडत असतात सकाळपासून संध्याकाळपर्यंत. अन्न पचत नाही त्यांना. काय फायदा! जिथे खायला नाही ते रडतात, ज्यांना खायला आहे ते ही रडतात. आत्महत्या करतात. जे आजारी आहे ते रडतात, जे आजारी अस्सल आहे. आम्ही अस्सल द्यायला आलो आहोत. तुम्ही काय नकली गोष्टी मागता आमच्याकडे. तब्येत बरी नाही ते ही रडतात. काय सुरू आहे? सगळा वेडेपणा आहे. मागायचं तर ते मागा जे करून द्या. अमकं ठीक करून द्या. तमकं करून द्या. अरे, होईल ते. त्याचं काय! अस्सल माल घ्या आधी. त्याचे मूल्य नाही. अरे संसारात सगळ्यात महत्त्वपूर्ण तेच आहे. ते मिळाल्याशिवाय आनंदच मिळणार नाही. काहीही बाकी सगळं व्यर्थच ठरतं. आता परिसासारखे जे आहे ते मागा. असे मागणारे असते, तर देणारे आम्ही आहोत इकडे बसलेले, पण आहेत कुठे मागणारे? आईला मागितलं तर विशेषच मागायला पाहिजे. असलं कसलं काय मागायचं! भाडोत्री! सगळी कमाई देऊन टाकू तुम्हाला. मागा तर खरी. सगळी पुण्याई तुमच्यासाठी लावून टाकू पणाला. उभे तर रहा! तुमच्या चरणावर येऊन पडलो तरी तुमच्या लक्षात येणार नाही. ही केवढी तळमळ आतून आहे. समजलं पाहिजे. कळेल का? ध्यानात जायचे आहे प्रेमाने. सगळे प्रेमाचे खेळ आहेत. अगदी शांतपणे डोळे मिटायचे. काही करायचं नाही. स्वत:चं, जे तुमच्यातलं आहे, ते अगदी वर आहे.

Talk Pune (India)

TALK IN MARATHI-PUNE-1973-0916 जगातल्या पाठीवर कुठंही चर्चिला गेलेला नाही जितका आपल्याभारात वर्षात झालेला आहे कारण हिंदुस्थान ज्याला आपण पूर्वी भारतवर्ष म्हणत होतो ,हिच एक योग भूमी आहे. बाकी सगळ्या भोग भूमी आहेत . हि एक यॊग भोमि आहे म्हणून इथे फार मोठ मोठ्या प्रवृत्तीने म्हंटलं पाहिजे किंवा देवांनी अवतार घेतलेले आहेत आणि ह्या भूमीतच ह्या विषयवर हजारो वर्षांपासून म्हणजे कृष्णाला जर ६ हजार वर्षे झाली असतील तर रामाला जवळ जवळ ११ हजार तरी वर्ष झाली असतील आणि त्याच्या आधी कितीतरी आधी पासुन हजारो वर्षांपूर्वी वेदात वैगरे, इतिहासकारांना कदचित त्यांना पटायचे नाही माझे म्हणणे पण हझारोवर्षांपासून ह्या भारत वर्षामध्ये तपस्वी मुनींनी जे दृष्टा होते त्यांनी आत्मसाक्षत्कारावर पुष्कळ काम केलेले आहे पण आज काळ त्यांच्याबद्दल वाचतेय कोण , त्यांच्या बदल जाणतय कोण ,आपण हिंदू हिंदू म्हणून लोक फार गर्वाने फिरतात आणि मी बघते कि प्रत्येक गोष्टींमधय उठलं कि आम्ही हिंदू आहोत ,म्हणजे आम्ही काही विशेष आहोत असे सुद्धा पुष्कळ लोकं स्वतःला समजतात,पण ज्या आदिशंकराचार्यांनी ज्यांनी हिंदू धर्माची स्थापना वैगरे ज्यांनी केलेली आहे , त्यांनी जे तत्त्व या संसारात मांडलेले आहे,त्यांनी जी चैतन्यावर कामं करून त्याचं निरूपण केले आहे त्याबद्दल फार छाती ठोकपणे साऱ्या संसारा समोर इतक्या मोठ्यापणे सत्य मांडलेलं आहे , ते कोण जाणताय ? त्याच्याबद्दल कोणाला माहिती नाही.फक्त ब्राह्मण हा पूजेला पाहिजे अशा रीतीने आपल्या बद्दल एक कल्पना डोक्यावर चालवली आहे पण ब्राह्मण म्हणजे कोण ? हे सुध्दा जे त्यांनी सांगितलेलं आहे , ब्राम्हण तो कोण ज्याचा दुसरांदा जन्म झालेला आहे. आणी तेच कृष्णांनी सांगितले आहे तेच सगळ्या मोठ्या लोकांनी सांगितलेले आहे ,म्हणजे महंमद साहेबांनी सुद्धा तेच सांगितलेले आहे, आपले साईबाबा Read More …