Puja Brahmapuri (India)

Puja at Brahmapuri. Brahmapuri (India), 29 February 1985. Marathi Transcript इथे या लोकांच आगमन झाल आहे,तुम्ही लोका नि त्यांच स्वागत केल ,इतकी व्यवस्था केली,आणि इतकी सुंदर जागा शोधून काढली त्यांच्या साठी तेव्हा त्यांच्या वतीने मीतुमच्या सगळयांचे आभार मानते .या लोका नि इथे फार आनंदात वेळ काढलेला आहे .देव कृपेने यांच्या जवळ यांच्या देशात सगल काही आहे .तुम्ही जाउन बघितल तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की हे लोक अत्यंत श्रीमंतीत वाढलेले आहेत आणि सगळ्या तरहेचा ऐशो आराम याना आहे,आपले रस्ते आपली धूळ तुडवत इथे ते आले आणि मी त्याना संगितल इथे श्रीरामाची आणि सीतेची मूर्ती मिळाली होती ,ही अशी पवित्र जागा आहे जिथे रामदास स्वमिनि या मूर्ती प्राप्त केल्या आणि त्या चाफळ ला नेऊन बसवल्या .या एका गोष्टीवर ही मंडळी म्हणायला लागली की आम्हाला तिकडे जायच आहे . तसच मी इथल्या मंडळिना संगितल की बर तुम्ही तिथे व्यवस्था करा ,त्या सर्व आरमाला सोडून ,त्या सर्व सुखा ला सोडून ते परमेश्वराच्या आनंदा साठी इथे आलेले आहेत . तसाच आपण सुधा ज्या पवित्रा जागा आहेत त्याच महत्व आपण समजल पाहिजे .आणि त्या पवित्र तेच आपण रक्षण केल पाहिजे . आपल्या मधे ती पवित्र ता आली पाहिजे. हे लोक इतके कुशाग्र आहेत की याना माहीत आहे की महाराष्ट्रात विशेष करून या भारत भूमी पेक्षा  सबंध महाराष्ट्रात अत्यंत सुंदर ,रम्य अशी अध्यात्मिक ठिकाणे आहेत . ते दिसायला आपल्याला सुंदर दिसेल या पेक्षा कितीतरी सुंदर त्यांच्या कडे फार सुंदर निसर्ग आहे ,फार सुंदर निसर्ग आहे .म्हणजे अगदी बघता च अस वाटत की काय विशेष आहे .पण त्यात चैतन्य नाही. इथे चैतन्य आहे म्हणून ते लोक आले ,तसेच Read More …

Devi Puja, Republic Day Pune (India)

Republic day puja, Devi puja, Pune India, 26/01/1985 आज आपला फार मोठा दिवस आहे परत वसंत पंचमी पण आहे , त्यातून आज राखी पण आहे .हा दिवस दिसेल म्हणून किती लोकांनी तडफडाट केला किती लोकांनी आपल्या आयुष्याचा त्याग केला होता .किती तरी गोष्टी अशा झालेल्या आहेत पण आपण मात्र अजून त्या स्तिती ला आलो नाही जिथे आपण जाणू कि हा देश मोठ्या मेहनतीने ,त्यागाने  लोकांनी जिंकलेला आहे या देशात सुद्धा जेव्हा आपण बंड पुकारलं तेव्हा गांधीजींनी असा विचार केला कि या देशाची जी खरी संपत्ती आहे ती आत्मिक आहे आणि आत्मबळ हे हिंसेत नसून अहिंसेत आहे .म्हणून त्यांनी अहिंसेवर सगळं उभारलं .कोणाची हिंसा न करता आपण हा देश जिंकलेला आहे .जेव्हा असं झालं तेव्हा हे आपल्या लक्षात आलं नाही कि हि जी आपल्याला एव्हडी मोठी संपत्ती मिळालेली आहे ,हा जो आपल्याला ठेवा  मिळाला आहे हा जो आपल्याला शिरा मिळाला आहे हा कोणच्या कोंदणात बसवायचा .तर त्याचे जे कोंदण आहे ते या मातीचेच असले पाहिजे आणि ह्या मातीच जे कोंदण आहे ते आत्मबलाच कोंदण आहे .आपल्या जवळ दुसरं काही नाही .या देशाचं सगळ्यात मुख्य आहे म्हणजे  साऱ्या जागाच जे तत्व आहे आणि ते म्हणजे आत्मबलाच तत्व आहे .आणि त्या आत्मबळावरच आपण याची कोंदण बसवली पाहिजे .जो पर्यंत स्वातंत्र्याची कोंदण आत्मबळावर बसवली जाणार नाहीत तो पर्यंत या देशाचं कल्याण होणार नाही .पण त्यासाठी अशी मंडळी तयार केली पाहिजेत जी या आत्मबोधाला प्राप्त झाली .पण अजून मी असं बघते कि आत्मबोधाला प्राप्त झालेली मंडळी सुद्धा ,ज्यांनी आत्मबोध मिळवला आहे ते सुद्धा अजून अत्यंत कोट्या वृत्तीने वागत आहेत .आणि अत्यंत भांडकुदळ वृत्तीने राहत आहेत .त्यांच्या मधले जे प्रकार आहेत त्यांनी कालच Read More …

Welcome Talk Ahmednagar (India)

Welcome Talk 1985 01 25 Ahmednagar, Maharashtra, India. [English Transcript] Mr Pankay, the administrator of Municipal corporation of Ahmednagar, and other officers who are being very kind to host you to this beautiful function. And all the public from Ahmednagar. From all the Sahaja yogis abroad who have come all the way here, also the Sahaja yogis who are Indians, I would like to Thank administrator Mr Pankay for his kind invitation to this gracious occasion. [Clapping..]Tomorrow is a great day, in my life also, that it’s our republic day, we got our independence on the 15th of August, but we celebrate 26th as the republic day and as you know that my father, my mother, all my family sacrificed everything that they had to achieve this freedom. Even I, as you know, I have done my bit in this respect, and I have been a great leader of young students at that time. So, it is such a great thing to see this dream come true that without getting your freedom, your political freedom, you cannot ask for your spiritual freedom. Today, we don’t have Mahatma Gandhi with us, but if he was here, he would have supported Sahaja Yoga out and out. [Clapping..] As Mr Pankay has pointed out that it is our heritage of our culture which has kept us together, in this diversity, the unity is expressed because we have set certain basic fundamental ideas which are common, whatever religion, whatever race we may have. One Read More …

Devi Puja: On Leadership (Morning) Rahuri (India)

Talk about leadership, Rahuri, Maharashtra, India, 22nd January 1985. (English/Marathi) English Transcript …and this is the place where my forefathers reigned as kings, and they had a dynasty also. Now, the other place we went to, Musolwadi, is the place where the Goddess first of all hit him with a beam, so it is called as Musolwadi. It means a beam, ‘musol’ means a ‘beam’. So this is a place where [the] Goddess has done a lot of work. There is another place called Aradgao where he was running and he was screaming, so it’s called as arad. ‘Arad’ means ‘screaming’ (‘gao’ means village). So the whole place is already very much vibrated because also the Nathas, the nine Nathas — we saw one Ganifnath there — but all of them lived in this area and worked very hard. The last of all, Sainath, was very near here, as you know, in Shirdi. So this is a very, very holy place and a place of great worship where many a times the Goddess was worshipped. Rahuri itself, if you go round, you find there are nine deities sitting there. These are also created by Mother Earth. They are beautiful things. No one knows about them. You can go and have a look. There are nine of them and these represent the nine incarnations of the Goddess, or nine styles of the Goddess. Now, in this beautiful place we are here, though it is spoiled by many things, but, as you Read More …

Makar Sankranti Puja Mumbai (India)

Makar Sankranti Puja Date 14th January 1985: Place Mumbai Type Puja आता तुम्हा लोकांना सांगायचं म्हणजे असं की इतकी मंडळी आपल्याकडे पाहणे म्हणून आली आणि त्यांना तुम्ही सगळ्यांनी एवढ्या ह्याने बोलावलंत, आणि त्यांची इतकी व्यवस्था केली. त्याबद्दल कोणीही, काहीही मला असं दाखवलं नाही की, आम्हाला अशी मेहनत पडली किंवा आम्हाला असा त्रास झाला. आणि मुंबईकरांनी विशेष करून फारच मेहनत केलेली आहे. त्याबद्दल तुम्हा सर्वांच्या तर्फे, ह्या सर्वांच्या तर्फे मला असं म्हणावं लागेल, की मुंबईकरांनी फार आघाडी मारलेली आहे. पण जे ह्यांना सांगते तेच आपल्याला सांगते. आज आपण तिळगूळ देतो. कारण सूर्यापासून जे त्रास आहेत ते आपल्याला होऊ नयेत.  पहिला त्रास, सूर्य आला म्हणजे मनुष्य चिडचिडा होतो. एक दुसऱ्याला उणंदुणं बोलतो. त्याच्यामध्ये अहंकार बळावतो. सूर्याच्या खाली राहणाऱ्या लोकांना फार अहंकार आहे. म्हणून अशा लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची, हा मंत्र आहे, की ‘गोड गोड बोला. ‘ तिळगूळ घेतल्याबरोबर अंगात गरमी येते आणि लागले वसकन् ओरडायला. म्हणजे झालं! अहो, आत्ताच तिळगूळ दिला. निदान तेवढं तरी तुम्ही गोड बोला माझ्याशी. ते सुद्धा जुळत नाही. तिळगूळ घेतला नी लागले ओरडायला. कसला तिळगूळ तुमचा, फेका तिकडे. तेव्हा आजच्या ह्याच्यामध्ये आपण असं ठरवून घ्यायचं, की ही फार सुसंधी आहे. माताजी आल्या आणि माताजींनी आम्हाला कितीही सांगितलं तरी ते आमच्या डोक्यात जाणार नाही. जर आमच्या डोक्यात गरमी असली तर काहीही जाणार नाही. ही गरमी निघायला पाहिजे. आणि ही गरमी आपल्यामध्ये कुठून येते ? तर ती अहंकारामधून येते. पूर्वीच्या काळी जेव्हा आम्ही सहजयोग सुरु केला, तेव्हा सगळ्यांच्या भांडाभांडी असायच्या. म्हणजे इथपर्यंत की डोकी फोडली नाही हे नशीब! बाकी डोकी शाबूत आहेत सगळ्यांची आता. पण भांडणं फार. कुणाचं कशावरून Read More …

Birthday Puja, Be Sweet, Loving and Peaceful Mumbai (India)

Puja for the 61° Birthday (Be sweet, loving and peaceful), Juhu, Bombay (India), 22 March 1984. ORIGINAL TRANSCRIPT MARATHI TALK सर्व सहजयोगी मंडळींना, संतांना माझा नमस्कार असो! साठी उलटल्यानंतर वाढदिवस नसतो तो! एक एक दिवस कमी होत जातो आयुष्याचा, हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून एक एक दिवस जेव्हा कमी होत आहे तेव्हा सुद्धा प्रगती त्यामानाने फार गतीमय झाली पाहिजे आणि फार आनंदाची गोष्ट आहे की तुम्ही एवढ्या उत्साहाने माझा वाढदिवस केला. फार उत्साह होता, फार प्रेम ! फार आनंद वाटला मला! सहजयोग्यांना या संसारात राहून सगळे कार्य करायचं असतं. मुलं-बाळं, घर -द्वार, आई – वडील सगळ्यांना सांभाळून सहजयोग करायचा असतो. मी तसंच करते. मी सुद्धा माझ्या घरातल्या सर्व लोकांना सांभाळून, सर्व भाऊ-बहिणींना सांभाळून, सर्व नातलगांना सांभाळून, माझ्या यजमानांना सांभाळून सगळ्यांना सांभाळूनच मी माझा संसार चालवून जगाचा संसार चालवते आहे. कोणालाही सोडायचं नसतं. तेव्हा हे काम कठीण आहे. कारण काही तरी मुलीला झालं, काही मुलाला झालं, कुठे काही बिघडलं, नवरा वाईट असला, काही असलं की बायका घाबरतात. पुरुषांच्या नोकरीत काही खराबी झाली, त्यांच्या पगारात कमी झाली, पैशाचा त्रास झाला, असं झालं, तसं झालं. त्याने पुरुष घाबरतात. तऱ्हेतऱ्हेचे असे प्रसंग येतात ज्याने मनावरती दडपण येऊ शकतं. पण अशा परिस्थितीतच सहजयोग बसवला पाहिजे. कारण तुम्ही जर पाण्यापासून दूर असलात आणि तुम्हाला तहान लागलेली असली तर त्याच्यात काही विशेष नाही आणि तुम्ही म्हणाल की आम्ही तहान मारतो, त्याला काही विशेष नाही . पण सगळीकडे पाणी असूनसुद्धा तुम्ही त्यातून अलिप्त राहू शकता, तेव्हाच तुम्ही खरे सहजयोगी आहात. तेव्हा पहिल्यांदा प्रापंचिक गोष्टी फार लोक मला येऊन सांगत असत. माझ्या आईचं असं आहे, माझ्या वडिलांचं तसं आहे, Read More …

Puja, Achieve the power of Spirit within Rahuri (India)

Puja, Achieve the power of Spirit within, MARATHI TRANSLATION (English Talk) Scanned from Marathi Chaitanya Lahari आणि तिकडे देशात मी एवढे प्रयत्न करते, खूप कष्ट स्वस्थतेचे उगमस्थान आपला आत्मा आहे. घेते सर्वकाही तुमच्याबरोबर राहून करते तरी फारसे आपले चिते जेव्हा आपल्या आत्मसुखाकडे राहते तेव्हा बाह्यातील सुखोपभोग गळून पडतात. आपण कोठे यश येत नाही. पण येथे ते सहज प्राप्त करता. आपले राहतो, कोंठे झोपतो, काय खातो, कारय करतो याची चिता करत नाही. अशा बाह्य गोष्टीवरील लक्ष दूर आणि आता परत येथेच आलात असे वाटते, स्थलांतर करण्याचा प्रयत्न करा व आतील जाणीवा वरील लक्ष कायद्यामुळे या स्थितीत मला वाटतें तुम्ही इथेच तुमचे वाढवा. आपले घडाळ्याबरोबर धावण्याची आपली सवये (conditioning घालवण्यासाठीच तुम्ही येथे आलात. ही जीवघेणी धावपळ एकदाची थांबली पाहिजे, ती आपोआप थाबेल, जेव्हा ध्यानातून आपले चित्त तुम्ही स्वतःला घडवा. तिथे अनेक प्रयत्न करून फारसे आत येईल तेव्हा आतून शांतता मिळवाल, जी प्रत्येक मानवाला आवश्यक आहे, ज्यामुळे आपण सर्व जगाला विनाशापासून वाचवू. उध्वस्त जीवन विसरा, मला तुम्ही येथूनच तिकडे गेला आश्रम स्थापा, तुमच्या योजना इथेच राबवा. त्यामुळे तुमच्या येथे सतत येण्याने तुम्ही उन्नत व्हाल, येथे सतत ३/४ महिने राहून थोडी मिळकत जमवून येथे काही प्राप्त झाले नाही. आपल्या या सर्व दौर्यातून शेवटी हेच सिद्ध होते. इथले जीवन खडतर, रस्ते खडबडीत असले तरी आपण सर्वजण मजा घेत आहात. मी जेव्हा तुमच्या लक्षात आलेच असेल की सहजयोग वेगाने वाढत आहे. त्याने गती घेतली आहे. सर्व जगाला तुम्हाला पहाते, तुमचे सर्व काही व्यवस्थित आहे अधिक उत्तम व सर्व काही सुस्थितीत जमले आहे जसे घड्याळाची गुणवत्ता ठरविण्यासाठी त्यांना वाहत्या पाण्यात सोडले जाते नंतर तबकात टाकून जोरात हालविले Read More …

Public Program (India)

Music, dance, Public Address at Vaitarna Temple (Marathi/English). Vaitarna (India) , 18 February 1984. आज मला फार आनंद झाला तुम्ही सगळे आलात परत आणि आज तुमच्यात चेतना आलेली दिसते .फार फरक झालेला आहे .मागच्या वेळे पासून ह्या वेळेला सगळ्या मुलांच्या हातात थंड थंड व्हायब्रेएशन दिसतात .त्यांच्यात  फार जागृती झालेली दिसते आहे .चेहरे बदलेले दिसले .आणि बायकां न च्या चेहऱ्यात सुद्धा तेजस्विता दिसली .पुरुष पुष्कळ सुधारलेले दिसले .सगळ्या न मध्ये एकूण आशा जशी चमकावी तस डोळ्यामध्ये आशेच तेज चमकू राहील आहे .हे पाहून फार आनंद झाला .आपल्या देशाचे दुर्दिन होते ते बदलण्याचे दिवस आलेले आहेत .सगळं काही भलं झालेलं आहे .सगळं दारिद्र्य ,दुःख सगळं काही बदलणार आहे .हे बदलच पाहिजे .त्याच्या साठी आपल्याला योग मिळवला पाहिजे .तो तुम्ही मिळवला ,आणि हळू हळू तुमच्या लक्षात येईल कि तुमच्यात केव्हडा बदल झाला .तुमच्या वातावरणात केव्हडा बदल आला .तुमच्या परिस्थितीत किती बदल झाला .आणि संबंध जी काही आपली जी मनस्थिती होती जी अत्यंत दुःखात राहत असे त्याच्यात किती समाधान आलं .ते समाधान तुमच्या हृदयात बसलेल्या आत्माराम च आहे .ते समाधान तुम्ही अनुभवावं त्याचा आनंद घ्यावा ,आणि त्या आनंदात तुम्ही डुंबत राहावं हीच माझी इच्छा आहे .आज सगळ्यांना फार आनंद झाला सगळे फार खुश झाले आणि त्यांनी तुम्हाला पाहिलं कि तुम्ही लोक सुद्धा इतक्या एकजुटीने तिथे आलात ,सगळे जण नाचला त ,सगळ्यांनी आनंदानी जयजयकार केला .आता हे लोक पूर्वी आपल्या देशावर राज्य करत होते .तेव्हा त्यांना आपली काही कदर नव्हती .तेच आज तुमच्या चरणावर आलेत इथे ,तुम्हाला भेटायला आलेत .तुमच्यावर प्रेम करायला आलेत ,तुम्हाला सुख द्यायला आलेत ,तुम्हाला ओळखायला आलेत .आणि त्यांना वाटत कि तुम्ही किती मोठ्या अशा भारतभूमी तल्या महाराष्ट्रात संतांच्या भूमीत  या Read More …

Shri Chandrama Puja Vaitarna (India)

Shri Chandrama Puja, Vaitarna (India), 18 February 1984. आता तुम्हां लोकांना सांगायचे म्हणजे असे की आज तुम्ही पुजेला आलात ना तर पुजेचा उपयोग असा झाला पाहिजे कि तुमच्यामध्ये ज्या काही देवी देवता आहेत त्या जागृत झाल्या पाहिजेत. आणि त्या देवी देवता जागृत होण्यासाठी आजची पूजा आहे. तेव्हा वेगळया वेगळया देवी देवतांना कसे लोक जागृत करतात? ते शिकून घ्या. त्याच्यानंतर तुम्ही जरा मोठे झाले की तुम्हाला मंत्र शिकवून देऊ. मग तुम्ही दुसऱ्यांनाही जागृती देऊ शकता. मग तुम्हाला हे कळेल की त्यांच्यामध्ये कुठे काय धरलेले आहे? त्यांना कोणचे त्रास आहेत? ते कसे स्वच्छ करायचे? हे तुमच्या लक्षात येईल. मग आलं म्हणजे तुम्हीसुद्धा योगीजनच झालात ना ! तुम्हीसुद्धा नुसते असे हात फिरवून त्यांची कुंडलिनी जागृत करू शकता! आणि त्यांच्या डोक्यावरती थंड येईल. तुम्ही बघाल, आताही तुम्ही कुणावरती करून बघा. तुम्हाला दिसेल कि तुमच्या हातातून अशी कुंडलिनी तुमच्या हातातून वाहते आहे. तुम्ही जरासं असं वरती केलंत कि तुम्हाला वाटेल डोक्यावरती थंड थंड आलं. तीनदा उचलली कि तुम्हाला वाटेल थंडच येईल. पण हयाच्यासाठी म्हणून नेहमी पूजन करावं लागतं. आता तुम्हाला फोटो वगैरे नसले तर तुम्ही फोटो घ्या. त्याला थोडेसे कुंकू लावायचे सकाळी, त्याला नमस्कार करून आणि शाळेला जायचे. घरी झोपायच्या आधी फोटोवरती एक दिवा ठेवायचा लहानसा. दोन्ही हात फोटोवर ठेवायचे, पाय पाण्यात ठेवायचे थोडेसे, आणखी नंतर मीठ घालायचे त्या पाण्यात, थोड़ा वेळ असं बसायचं फोटोकडे हात करून आणि मग पाय पुसून सुकवायचे. बस एवढंच ध्यान आहे. दुसरं काहीही करायचे नाही. पाच मिनीटं संध्याकाळी आणि पाच मिनिटं सकाळी.. सकाळच्या वेळी एक हात आधी फोटोकडे असा करायचा. डाव हात जेव्हा फोटोकडे असेल तर उजवा हात खाली. आणि Read More …

Devi Puja, What is expected of Sahaja Yogis and where are we, Advice to Brides Bordi (India)

Devi Puja, Bordi, India 13-02-1984 अब मैं हिंदी में थोडासा आपको बताना चाहती हूँ कि सहजयोग में हम लोग अब ये नही जानते कि हमारे बारे में हजारो वर्षसे ये बताया गया था कि ऐसे महान लोग संसार में आयेंगे और पहाड के पहाड ऐसे बडे बडे वृक्षों के बड़े बडे अरण्य संसार में घुमेंगे | जो बोलते हुए, चलते हुए दुनिया को उनकी इच्छाओं की पूर्ती केकल्पतरू मिलेंगे । जैसे उनको आशिर्वाद देंगे और उनकेएक एक व्यक्ती में जैसे सागर उमडते हो । जिसमें किअमृत बोलता हो ऐसे सागर ऐसे सूरज होएंगे। चमकते हुए सूरज किजिसके अंदर कोई भी दाह नही, अग्नी नही ऐसे चंद्रमा जिसके उप्पर कोई कलंकनही यह आपकेवर्णन हजारो वर्ष पहले उन्होने किए और तीनसो वर्ष पहले ज्ञानेश्वरजी ने किए कि कितना आपका महत्त्व उन्होंने बताया कितना महत्त्व आपको दिया? किकितना जरूरी हैं सारे दुनिया केलिये एक आशा थी । इस तरह से हो रहा और हो गया | लेकिन अभी इसकी प्रगति मेरे विचार से बहोत बहोत धीमी हैं । इसकी प्रगति बहोत धीमी हैं। प्रगति आपकेवजह से धीमी हो जाती हैं । ऐसी जगह तब मन लगता हैं जहाँ हम अपने को गिरा लेते हैं । अपना चित्त इस पेड का जैसा पृथ्वी से पूरी तरह से निगडीत हैं ऐसा आपको अपने माँ केसाथ निगडीत रखना चाहीये । और उसकी जो ऊंचाई हैं उसके ओर दृष्टी रखनी चाहिए । यह ऊंचाई जो भी इन्होंने हासिल की हैं वो इस वातावरण से लढकर, झगडकर बाहर आकर अपना सर ऊंचा उठाकर और जो लोग अपना सर Read More …

Shivaji the Anchavatara Satara (India)

Puja in Satara: Shivaji the Anchavatara. Satara (India), 7th February 1984 Marathi Transcript शिवाजी महाराजान  बद्दल सांगत होते कारण साताऱ्याला राजधानी स्थापन केली होती .त्यांच्यात जे गुण होते ते आपण घेतले पाहिजेत .त्यांच्यातला विशेष गुण  असा होता कि त्यांच्यात कोणतेच दोष नव्हते जे आपल्या माणसं मध्ये दोष असतात कुणाला कशाची सवय कुणाला कशाची लत  ,कुणाला काहीतरी वेड्या सारखं कशाच्या मागे लागले तर लागले .त्या च्या वरून हे सिद्ध होत कि ते अंशावतार होते .अंशावतार असल्या मुळे त्यांना कोणतीच वाईट सवय ,वाईट खोड ,खोट बोलणं ,दारू पिणं ,या गोष्टी त्यांना सांगाव्या लागल्याचं नाहीत .ते तसे नव्हतेच .दुसरं अत्यंत स्वभावाने गोड होते .स्वभाव फार गोड होता .अत्यंत गोड स्वभावाचे आणि आईला पूर्णपणे समर्पित होते .कधीही त्यांनी कुणाला वाकडा शब्द बोलला नाही किंवा कुणावरही ओरडले नाहीत का कुणावर बिघडले नाहीत .हे दोन गुण फार कठीण असतात .जेव्हा मनुष्याला इतकं आईच वरदान असत आणि त्या वरदाना मध्ये एक महत्व हि येत कारण ते महाराज होते .पण तरी सुद्धा स्वभावा मध्ये अत्यंत गोडवा होता .आणि स्वतः बद्दल शिष्ट पणा नव्हता कि मी राजा आहे आणि हे गोर गरीब आहेत आणि हे मावळे आहेत त्यांच्याशी कस बोलायचं .त्यांच्या बरोबर बसायचं त्यांच्या बरोबर भाकरी खायची ,कांदा भाकरी त्यांच्या बरोबर मजेत खात असत .रात्रन दिवस प्रवास करायचे ,घोड्यावर कुठे हि रात्रीच झोपायचं ,काही करायचं अशा रीतीने त्यांनी आपलं आयुष्य काढलं .आणि अत्यंत हाल अपेष्टा त्यांनी सहन केल्या आणि त्याच्या नंतर जेव्हा संभाजी महाराज आणि शाहू महाराज यांचं भांडण झालं त्याला कारण एकाच होत भाऊबंदकी .त्या आपल्या मराठा लोकां न  मध्ये स्वभाव आहे कि अंगात वळण आलेलं आहे त्याच्या Read More …

Talk to Doctors (India)

Talk to Doctors, Dr. V.M. Medical College. Sholapur (India), 31 January 1984. Our Respected Dean Dr Srivastava, the staff, the members of this medical college and all the seekers of their Love for God, I bow to all. It is such a tremendous joy for me to be able to speak to the people of such noble profession, as medicine. I myself put in some part of my life into the studies of medical science because I knew one day in future I may have to talk to them. I have all respect for that profession. And, in no way Sahaja yoga could be a challenge to this. Though Dr. Thakkar has asked me to speak on that line, because love never challenges. This is the power of love and to talk about power of love, one must understand that it has no power to challenge. Now medical science is like all other sciences, is a science or the knowledge of the tree that is outside that we see. Actually, factually, we can see with these – our senses, whichever are they, gross as they call it. And to know about the tree, one way is to know about the leaves and the branches, but could be that if you have to treat the tree, it would be better to go to the roots than to go to one leaf or to go to one branch because unless and until you know how to go to the roots, you start Read More …

Devi Puja Rahuri (India)

Devi Puja 26th January 1984 Date: Place Rahuri Type Puja राहरीबद्दल ह्यांना मी सांगितलं नाही, की राहरीचं काय महात्म्य आहे. राहरीमध्ये शालिवाहनांचं राज्य राहिलं. आदि काळामध्ये इथे एक राहर म्हणून राक्षस होता. फार दष्ट आणि तो लोकांना छळत असे. आणि त्याच उच्चाटन करण्यासाठी देवीने अवतार घेतला आणि तिने त्या राहुला ह्या राहरीमध्ये मारलं. ‘री’ शब्दाचा अर्थ होतो, ‘री’ म्हणजे महालक्ष्मी स्वरूप. महालक्ष्मी स्वरूपाने मारलं. म्हणून, आपण असं देवी महात्म्य असं वाचत नाही. कारण देवीमध्ये फक्त महाकालीचं वर्णन आहे. राहुला मुसळवाडीमध्ये मुसळाने मारलं. तरी तो पळत होता. नंतर ओरडला. म्हणून त्या गावाला आरडगाव म्हणतात. मग तो इथे येऊन धाराशाही झाला. मेला इथे म्हणून राहुरीचं महात्म्य आहे. पण त्याचं किती लांबलचक आहे ते बघितलं पाहिजे, कि आज इतक्या वर्षानंतर, हजारो वर्षानंतर शालीवाहनांचे बभ्रूवाहन राज्य करत असतांना त्यांनी विक्रमादित्याला हरवलं. विक्रमादित्य हा एक उज्जैनचा राजा होता. त्याचं स्वत: च एक पंचांग होतं . कॅलेंडर होतं. त्यांनी आपलं एक कॅलेंडर सुरू केलं. त्याचं नाव शालिवाहन. शक त्यांनी सुरू केलं आणि त्या शालिवाहन शकाप्रमाणे १९८८ का काहीतरी वर्षे झालेली आहेत. (थोडे इंग्लिश, नंतर मराठी सुरू) तर ह्यांना मी असं सांगत होते की शालिवाहनाचं जे कॅलेंडर होतं, ते त्यांनी केल्यानंतर मग त्यांनी जे राज्य स्थापन केलं, आणि सुरू त्याच्यात राहिले ते गुढीपाडवा, तुम्हाला माहिती आहे म्हणून तुम्हाला सांगितलं नाही. ह्यांना मी इंग्लिशमध्ये सांगितलं. आपल्याकडे गुढीपाडवा म्हणजे ती शाल, जी शाल ते वाहत असत म्हणून त्याला शालिवाहन देवीची शाल आणि ह्या देवीच्या शॉलमध्ये काय असतं, तुम्हाला माहिती आहे, की त्या शालीने तिला सौंदर्य येतं. आणि त्याशिवाय ती त्याने आपल्या अंगाचं रक्षण करते. म्हणजे थंडीवार्यापासून रक्षण करते. तिच्या Read More …

Birthday Puja and Havan Mumbai (India)

Celebration of Shri Mataji’s Birthday. Bombay (India), 30 March 1983. First Bhajan, “Bbhay kaya taya Prabhu Jyachare,” was sung. Shri Mataji remarked, “That was My father’s favorite song”. Many people have always asked me that why God created this Universe. Of course, we are not supposed to ask questions to God. It’s easy to ask questions to Mataji when She is giving a lecture. But God is a person who is beyond questions. And why He created Universe is something like why I wore all these ornaments. As I am not habituated of wearing ornaments, but I have to do it. I have to do it just to please you people, or we can say that God created this earth, just to please His own children, just to make them happy, just to make them enter into the Kingdom of God, to give all that what He has got. So He had to create this creation in such a way that He could create His own image, reflect it and make it enjoy itself. It’s a very mutual appreciation, as we call it, andolan. Whatever He does for us, is for His own pleasures. But the beauty of it is that your pleasure is His pleasure. And the other way round is, His pleasure should be your pleasure, too. Once that becomes the fact that the pleasure of God becomes your pleasure, you enter into that beautiful arena of heavenly joy, swargiya anand. Only if it is one-sided enterprise or Read More …

The Vishuddhi Chakra New Delhi (India)

MARATHI TRANSLATION OF  19830202 TALK ABOUT Vishuddhi, DELHI प्रेषितांच्या जन्मानंतर ते आपल्या जाणिवेमध्ये एक नवीन विचार लहरी आणतात. आपल्या धर्मभावनेमध्ये ‘एक नवीन परिमाण आपल्या आत एकरूप होताना समजून घेणे आवश्यक आहे. ते असे का ? पूर्वीच्या प्रेषितांनी त्यांचे विचार कसे आपल्या विचारधारेमध्ये रुजविले आहेत. मग आपण म्हणू शकतो, की मोहम्मद पैगंबरांनी असे सांगितले आहे, की जे प्रेषित या आधी पृथ्वीतलावर आले त्यांनी नवीन विचारधारा आणून मानवामध्ये नवीन उत्क्रांती प्रस्थापित केली. एक नवीन पालवी मानवी मनाला अंकुरली. मावनाची नावीन्याची कल्पना ही आहे की जे जुने-पुराणे आहे ते टाकून द्यावे आणि नवे ते घ्यावे किंवा ते असे म्हणतात, की नावीन्य म्हणजे पूर्णत: एक निकटतम सानत्निध्याची अवस्था की या अवस्थेमध्ये मानवाचे उत्थान होईल. पूर्वेकडील आणि पश्‍चिमेकडील लोकांच्या अविचारीपणाचे ते एक प्रमुख कारण होते. जेव्हा केंव्हा एखादी नवकल्पना येते, आपण असे म्हणू शकतो की प्रथम प्रेषित पृथ्वीवर आले आणि त्यांच्या असे लक्षात आले की, मूर्तीपूजा चुकीची आहे. कारण बायबलमध्ये असे सांगितले आहे, की पृथ्वी मातेमधून निर्माण झालेल्या गोष्टींमधून मूर्ती तयार करून त्या मूर्तीची पूजा करणे हे चूक आहे. म्हणून त्यांनी टोकाच्या विचारधारेचा धर्म निर्माण केला आणि सांगितले की कशाचीच पूजा करू नये. पृथ्वी मातेतून निर्माण केलेल्या मूर्तीचीसुद्धा. या जगामध्ये पृथ्वीमातेने निर्माण केलेल्या अनेक गोष्टी आहेत. त्यापैकी कोणत्याही गोष्टीची पुनर्निमिती करून त्यामधून मूर्ती किंवा चित्र निर्माण करून त्याची पूजा करू नये. ‘हे असे करू नये, मूर्तीपूजा करू नये’ असे सांगणारे प्रेषित जेव्हा गेले तेव्हा दुसर्‍या गटाच्या लोकांनी अत्यंत टोकाची भूमिका घेऊन सांगितले की पृथ्वीमातेमधून निर्माण झालेला कोणत्याच गोष्टीची पूजा करू नये अशा प्रकारे मानवामध्ये टोकाच्या विचारांचे दोन गट तयार झाले. एका परिस्थितीमध्ये एक गट सांगतो Read More …

Shri Saraswati Puja Dhule (India)

Shri Saraswati Puja, Dhulia (India), 14 January 1983. [Marathi Transcript] आता धुळ्याच्या सहजयोग्यांसाठी अस सांगायचं की, आता बरेच लोकं काल पार झालेले दिसले. आणखी थोडं सिरियसली पण सहज योगात येतायत अस वाटलं. तेव्हा धुळ्यांच्या लोकांनी मात्र काळजी घ्यायला पाहिजे. राऊळ बाईंनी पुष्कळ मेहनत केलेली आहे. त्याचं घर‌ इथे आहे, तुम्हाला माहिती आहे. तिथे सगळ्यांनी रविवारी सकाळी अगदी व्यवस्थित पणे ध्यान हे केलं पाहिजे. तसंच घरी रोज बैठक पाहीजे. बैठक जर तुम्ही केली नाही तर सहजयोगी जमणार नाही. तुमच्या वर अवलंबून आहे. जितकी तुम्ही बैठक कराल, जितकी तुमच्या मध्ये गहनता येईल, तितका सहजयोग वाढणार आहे. जर तुम्ही स्वतः मेहनत नाही केली, तर सहज योग वाढणार नाही आणि तुम्हालाही सहजयोगाचा काही लाभ होणार नाही. म्हणून रोज अगदी न चुकता सकाळ-संध्याकाळ बैठक ही पाहिजे. सकाळी जरी थोडा वेळ असला, तरी संध्याकाळी व्यवस्थित आरामात बैठक पाहिजे. हळुहळू तुम्हाला आश्चर्य वाटेल तुमच्या जवळ पुष्कळ टाईम वाचू लागले, कारण बाकीचे तुम्हाला काय आवडणारच नाही. इकडे जायचं, तिकडे जायचं, गप्पा मारायच्या, फालतूच्या गोष्टी तुम्हाला काही आवडणार नाही.  नको रे ते असं होईल उगीचच्या गोष्टी करत राहतात. उलट तुम्हाला वाटेल की काय बसून राहिलेत सगळे, बेकारचे लोक यांना काही समजत नाही. उगीचच आपला कशाला इथे वेळ घालवायचा. तेव्हा ते ही सुटून जाईल आणि त्याच्या नंतर मग, तुम्हाला आश्चर्य वाटेल जसे तुम्ही जमू लागला, जसे तुम्ही मूळात जाल. मुळं दोन चारच असतात पण ती जेव्हा खोल जायला लागतात झाडं वाढू लागतं. असा सहज योग वाढताना तुम्हाला दिसेल. म्हणून माझा तुमच्यावरअनंत आशिर्वाद आहे. काल मी धुळ्याच्या लोकांना खूप समजावून सांगितले. पण तुम्ही सगळ्यांनी खूप मेहनत केली पाहिजे, खूप पॉजिटिवली राहिलं Read More …

Shri Ganesha Puja and Devi Puja Rahuri (India)

Shri Ganesha And Devi Puja Date 7th January 1983: Place Rahuri Type Puja तुम्हा सगळ्यांना पाहून इतका आनंद झाला मला आणि कधी राहरीला जाते असं झालं होतं. एकदाचे आम्ही पोहोचलो आणि ह्या राहरीच्या ह्या पवित्र परिसरात पूर्वी अनेक कार्य देवीने केलेली आहेत. पण आताचे जे कार्य आहे ते सगळ्यात मंगलमय आणि सुखदायी आहे. राक्षसांना मारायचं म्हणजे हे काही विशेष सुखदायी वगैरे कार्य नव्हतं आणि अशा घाणेरड्या लोकांशी झुंजत राहण्यापेक्षा कधीतरी असे लोक जे कमळाच्या सुंदर कळ्यांप्रमाणे कुठेतरी वाट बघत बसले आहेत, त्यांची फुलं करण्यात जी मजा येणार आहे किंवा त्यांची फळ करण्यात जी मजा येणार आहे, ती कधीतरी लुटावी असं फार वाटत असेल ते मात्र या जन्मात पूर्ण झालेलं आहे. आणि तुम्हा लोकांचे आनंद बघून फार आनंद वाटला. कितीही म्हटलं तरी ह्या भारतभूमीच्या पाठीवर ही जी महाराष्ट्राची भूमी आहे, ह्याच्यामध्ये पूर्ण विश्वाची कुंडलिनी आहे हे मी आपल्याला अनेकदा सांगितलेले आहे . बरं त्याच्यात शास्त्रात आधार असा की ह्याच्यात साडेतीन पीठ आहे असं सांगितलेले आहे. साडेतीन पीठ फक्त कुंडलिनीला असतात. तसेच अष्टविनायक आहेत. हे सुद्धा सर्व महाराष्ट्रात आहेत. ते खरे की खोटे हे तुम्ही पार झाल्याशिवाय जाणू शकत नाहीत. कारण पार झाल्यावरच तुम्हाला कळेल त्याच्यातून येतय ते. पण मुसळवाडीला तर साक्षात् सहस्रारच मुळी आहे. तेव्हा ही किती महान भूमी आहे हे तुमच्या लक्षात येईल आणि इथे जे चमत्कार घडणार आहेत ते कुठेही अशाप्रकारचे घडू शकत नाहीत. म्हणजे ह्या परिसरात. कारण ही गोष्ट तुम्हाला माहीत नसेल, ही फार चमत्कारपूर्ण जागा आहे. मच्छिंद्रनाथांसारख्या माणसाने, जे फार मोठे दत्तात्रयाचे अवतार होते, त्यांनी पुष्कळ मेहनत केलेली आहे. त्याच्याआधी या भूमीला शांडिल्य वगैरे अशा मुनींनी पावन Read More …

Talk at Rotary Club (India)

Talk at Rotary Club from 01:15:00 : Q: What should be the relation between state of mind and awakened Kundalini? Will it affect the body or mind? Shri Mataji : Actually it affects everything but let’s see how it worrks? Now, what is ‘mind’ also is not a very clearcut idea. People don’t have a clearcut idea about ‘mind’, you see. To them ‘mind’ means ‘mana’ or ‘buddhi’, or ‘ahamkar’. Now, we will make it clear to you that when the Kriya Shakti [Power of action] works and acts then you create Ahamkara that is Ego, a balloon like thing. And when the Mana Shakti works then you create the Superego in the head. So we have two balloon like things called Ego and Superego. When they meet each other and the calcification takes place that’s how this Fontanelle bone area becomes hard and we become ‘I’, ‘you” and ‘you’. Now, the mind which you are talking, I don’t know which you are talking about – but if you think how the thought comes to us. Let us see the thought process. A thought rises and falls off by itself; another thought rises and falls off by itself. The rising of the thought we can see but not the falling of it. Now a thought comes to us either from the past or from the future and again it disappears in the past. Our attention is jumping on the cusps of these thoughts but in between these future and past Read More …

Vastushanti Puja (India)

आता शेवटला परत हात जोडून विनंती आहे आपण जावं कारण ह्या लोकांना मी काय बोलते आहे ते  आपण ऐकलं आहे म्हणून त्यांना लाजल्या सारखं होईल कि नाही ,थोडासा लक्षात घ्या त्यांना बोलायला हीच जागा आहे ,आता कुठं बोलायला मिळत नाही ,त्यांना काहीतरी मी सांगते तर पुन्हा पुन्हा आपण तुमच्या समोरच बोलायचं ते त्यांना बरोबर दिसत नाही तेव्हा कृपा करा काय कस मला समजत नाही दोन शब्द या लोकांना मला सांगायचे आहेत ते सुद्धा खाजगी रित्या ,तुमची एव्हडी स्तुती तोंड भरून करते आणि ते बसले कि तुम्ही इकडून तिकडे तिकडून इकडे फिरून राहिलात  याची काय गरज आहे .मला समजताच नाही असं काय करायचं  .या लोकांना तरी दिसलं पाहिजे ना कि आपण मानाची लोक आहोत ना ,असं कशाला करायचं ,तुम्हाला माझ्या बद्दल फार वाटत मला माहित आहे पण त्यांना हे समजणार नाही त्यांना असं वाटेल कि मुद्दाम हुन इथे उभे आहेत आणि आम्हाला आई बोलते आहे तर तेच ऐकू लागलेत .आता शहाणपणा करा आणि थोडासा त्यांना खाजगी बोलायचं आहे त्यांना सोडून द्या . मी सांगितलं ना तुम्हाला सहज योगी नाहीतर कशाला बसले तुम्ही इथे ,आता मी सांगितलंच होत बंधन घाला सोडून टाका .आता आणखीन कुना कुणाला फिट यायला हवी असेल त्यांनी इथे उभं राहायचं .जे लोक पार नाहीत त्यांनी इथे उभं राहू नका सगळ्यांना तुम्हाला फिट येतील .आधीच सांगितलं मी कोण कोण उभे आहेत जा बर .म्हणून सांगत होते मी कृपा करून बसू नका . त्यांना थोडं कुंकू लावा जाईल फिट ,आता कृपा करून इथं उभं राहू नका .किती म्हंटल कि तुम्हाला त्रास होईल बसू नका ,तुमच्या भल्या साठी सांगते आहे .आता हे Read More …

Shri Mahakali Puja (India)

Shri Mahakali Puja, Lonawala, Maharashtra (India), 19 December 1982. [Marathi Transcript] ORIGINAL TRANSCRIPT MARATHI TALK आता मराठीत सांगते थोडसं. इंग्लिश भाषेचा असा दोष आहे, की त्यांच्याविरूद्ध काही सांगायचं असलं तर ते तुम्हालाही कळेल. पण मराठी भाषेचा हा फायदा आहे, की मराठी भाषेत तुमच्याविरूद्ध काही बोलायचं असेल तर ते त्यांना कळणार नाही. हा तुमचा फायदा आहे! म्हणजे ते गुप्त राहतं सगळं. तुम्ही जे धंदे करता ते सगळे गुप्त असतात. हा तुम्हाला मराठी भाषेचा फार मोठा फायदा आहे आणि त्यामुळे माताजींनासुद्धा कळत नाही, असं जे लोकांना वाटतं, तर मला मराठी भाषा कळते आणि हिंदीही कळते आणि त्याहन भुतांची भाषा फार चांगली कळते. तेव्हा आज जे महाकालीच मी सांगितलं, तिकडे लक्ष दिलं पाहिजे, की महाकालीकडे लक्ष असायला पाहिजे आणि आपल्यामध्ये जे दोष आहेत ते काढायच्या मागे असलं पाहिजे. आता प्रथम आपल्याला जे प्रकार होतात, ते मी आधीच सांगितलंच की, ‘माझ्या मुलाला बघा.’ ‘काय झालं तुमच्या मुलाला? ‘काही नाही. फक्त लहानपणापासून बिछान्यातच असतो. हातपाय त्याचे मोडलेले आहेत. डोकं फिरलेल आहे. काही खात नाही. पित नाही. कंबर त्याची वाकत नाही. फक्त एवढं एकदा माताजी, तुम्ही पाय तिथे लावलेत तर बरं होईल.’ फक्त पूर्वकर्म बोलताहेत. ती मी कुठवर एवढं झालं. आता हे कशामुळे झालेलं आहे. सांगायला नको. ही तुमची जिंकणार. किती खाणार आहे? असा जीव आहे, त्याला वाचवून तरी काय करायचं? त्याला क्षमा करते, की त्याला परत जन्म घेऊ देत . समजलं पाहिजे. त्याच्यावरही कृपा करा, स्वत:वरही करा आणि माझ्यावर विशेषतः. पण तुमचे पाय माताजी घरी लागू द्या. तुम्हाला समजतं ना हे सगळं की माताजी अमुक आहेत. तुम्हाला सांगावं लागत नाही. ‘पाच मिनिटं तरी, बरं दोनच मिनिटं. Read More …

Marriages New Delhi (India)

1982-0221, Marriages, Delhi, India. आपण आनंदी आहोत आणि संपूर्ण विश्व आनंदाने फुलेल . (प्रेक्षक टाळ्यांचा आवाज)मागच्या वेळी आपली फक्त सहा लग्ने झाली होती आणि या वेळी आपली दुप्पट झाली आहे, आपलल्याकडे बारा लग्ने झाली आहेत. (प्रेक्षक टाळ्या वाजवतात,, प्रेक्षकांमधून कोणीतरी म्हणाले, पुढच्या वर्षी 24) मला आशा आहे की तुम्ही ही प्रगती करत राहाल. (प्रेक्षक हसण्याचा आवाज) सहजयोगींसाठी विवाह ही एक अतिशय महत्त्वाची संस्था आहे, जे लोक लग्न करत नाहीत किंवा विवाहांवर विश्वास ठेवत नाहीत त्यांना आम्ही स्वीकारत नाही. तसेच, आम्ही संन्यासी असलेल्या लोकांना स्वीकारत नाही. त्यामुळे आमच्यासाठी विविध कारणांसाठी विवाह ही एक अतिशय महत्वाची संस्था आहे कारण सुखी वैवाहिक जीवनाने, या पृथ्वीवर जगाची शांतता नांदू लागेल.मग आपल्यातील सामूहिक अस्तित्वाने तुमच्या आत्म्याने. विवाहांना आजूबाजूच्या सर्व लोकांचा आशीर्वाद मिळावा आणि विवाह असा असावा की ज्यामुळे लोकांना आनंद मिळावा.आता पती-पत्नीची जबाबदारी आहे की त्यांचे विवाह (३४:४८) अतिशय यशस्वी करणे. त्यात एक साधी गोष्ट म्हणजे तुम्ही प्रेमासाठी लग्न केले आहे. तुम्ही फक्त एखाद्या व्यक्तीवर प्रेम करता. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीवर प्रेम करायला सुरुवात केली तर तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल सर्व काही कळेल आणि तुम्हाला त्या प्रेमाचा आनंद मिळेल. प्रेमाशिवाय तुम्ही वैवाहिक जीवनाचा आनंद घेऊ शकत नाही. प्रेम हा एकमेव मार्ग आहे ज्यामुळे तुम्ही वैवाहिक जीवनाचा आनंद घेऊ शकता. विशेषत: या देशात विवाहांना समाजाचा खूप पाठिंबा आहे आणि विवाह यशस्वी व्हावेत अशी प्रत्येकाची इच्छा असते. कारण त्यांना माहित आहे की चांगले वैवाहिक जीवन न राहिल्यास मुले उद्ध्वस्त होतील. ते अस्वस्थ होतील, संपूर्ण जग खूप अस्वस्थ होईल. त्यामुळे कधी कधी भांडणे किंवा भांडणे झाली तर नेहमीप्रमाणेच. हे मुलांच्या उपस्थितीत, नोकरांच्या उपस्थितीत किंवा इतर लोकांच्या उपस्थितीत केले जाऊ Read More …

Shri Durga Puja Rahuri (India)

Shri Durga Puja. Rahuri (India), 1 February 1982. आजची अष्टमी आहे आणि सकाळी रथसप्तमी आजची अष्टमी आहे आणि सकाळी रथसप्तमी! अष्टमीच्या दिवशी पूजन मिळणं ही फार मोठी गोष्ट आहे. आणि राहुरीला, हे माझं माहेरघर आहे. या ठिकाणी पूजन झालं हे त्याहून विशेष आहे. ह्या अष्टमीच्या दिवशी, आपण तो दिवस साजरा करतो, जेव्हा देवीने अष्टभुजा देवी बनून जगात फार पराक्रम केले. मुख्य पराक्रम म्हणजे जे मोठे मोठे दुष्ट राक्षस होते त्यांचं हनन करणं, त्यांचा नाश करणं. तिला नवचंडी असं म्हणतात, चण्डिका ही अष्टभुजा आहे. दुर्गा.. वगैरे तिची अनेक नावं आहेत. आणि तिने ह्या सर्व चंड-मुंड आदी ह्या अशा नवचंडांचा नाश केलेला आहे , म्हणून तिला नवचंडी म्हणतात. इतकंच नव्हे, महिषासुरासारख्या राक्षसाचासुद्धा तिने वध केलेला आहे. त्याच्यानंतर, महिषासुराला मारल्यावर देवांनी तिची फार भक्ती केली आणि तिचं भजन केलं. पण ज्या भक्तांनी तिला बोलवलं ते अत्यंत धार्मिक, सात्विक आणि अत्यंत गुणी होते. त्यांच्या गुणावर प्रसन्न होऊन देवीने अवतार घेतलेला आहे. तेव्हा आपल्यामध्येही ते गुण बाणले गेले पाहिजेत. आपला देवीवर काय अधिकार? ‘माताजी, आम्ही तुमची पूजा ठेवली आहे. म्हणजे जसं काही आम्ही एखादा कार्यक्रम ठेवलेला आहे, तिथे तुम्ही या, प्रेसिडेंट बनून,’ तसा काहीतरी प्रकार आहे. म्हणजे पुष्कळदा म्हणतात, माताजी आम्ही पूजा ‘ह्या’ वेळेला ठेवली. तसं ठेवून चालायचं नाही. तशी ठेवता येत नाही. आम्ही असलो प्रसन्न तर बसू पूजेला, नाहीतर नाही. आमच्या ह्याच्यावर अवलंबुन असतं, तर म्हणून देवीला आधी बोलवावं लागतं, आमंत्रण द्यावं लागतं. पाचारण असतं, वगैरे वगैरे … ती काय अशी येऊन बसत नाही- “आता तुम्ही ठेवली आहे तर आम्ही बरोबर घड्याळाला येऊन बसलो बुवा, करा आमची पूजा!” कारण देवीला पूजेची गरज नाही, पूजेची Read More …

Ekadasha Rudra Swayambhu Shilanyas (India)

Ekadasha Rudra Swayambhu Shilanyas (Marathi Transcript) आफ्टर सहस्रार   सो ब्युटीफुल , इट्स त्रिगुणात्मिका ,  सी ,वन टू, थ्री .. कॅन यु सी द   त्रिगुणात्मिका. .धिस इज आज्ञा हियर.    ब्युटीफुल !  व्हेन आय से दॅट, इट इझ इव्हन मोर ! (सामूहिक हास्य ). नारळ वगैरे  फोडा इथे. सहजी :  हो. फोडतो ना. श्री माताजी  :  जे साधू संत सांगू शकतात , ते कोणी सांगू शकत नाही. आता हे सगळे साधू संत आलेत , तुम्हाला इथे  सांगायला. .ह्याचं नाव काय ठेवणार तुम्ही? देवळाचे ? कारण हे सहस्रार आहे. सबंध सातही देव आहेत.  सहज योगी  :  ह्यांनी आता काय प्राचीन काळापासून म्हसोबा म्हटलं आहे .  श्री माताजी  :  काय ? सहज योगी :  म्हसोबा . श्री माताजी  :  म्हसोबा? तर म्हसोबा का झालं ? सहज योगी :  अनेक दैवत म्हणून  म्हसोबा त्याला नाव आहे . श्री माताजी : अनेक दैवत म्हणून म्हसोबा. एकादश रुद्र . एकादश रुद्र . म्हसोबा म्हणजे एकादश रुद्र आहे …थोडंसं म्हसोबा म्हणजे कसं आहे . ते काही सगळ्यांना समजत नाही. सहज योगी :  अवघड आहे . श्री माताजी :  तेंव्हा एकादश रुद्र म्हटलं तरी चालेल . किंवा सहस्रार आहे हे. म्हणजे सातही देवता आहेत पण प्रसन्न आहेत. पण एकादश रुद्र म्हणजे डिस्ट्रक्टिव्ह पॉवर आहेत. अकरा. त्रिगुणात्मिकाचीही . नाव काहीही दिलं तरी काय ते समजलं पाहिजे. तत्व त्याच्यातलं काय आहे…… काय आहे, तीन आहेत ना आपल्यामध्ये?             सहज योगी  : हो. श्री माताजी  : महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती. पैकी ( श्री माताजी स्वयंभू कडे निर्देश करून म्हणतात ) ही मधली महालक्ष्मी आहे आणि ही ,ही महाकाली आणि ही महासरस्वती . अश्या Read More …

Public Program Rahuri (India)

Public Program At Agricultural University ICU 1st February 1982 Date: Place Rahuri Public Program Type मराठी माणसाला अजून स्वत:बद्दल विशेष जाणीव नाही. विशेष करून तरूण मंडळींना सांगायचे आहे मला. परवा एका भाषणात एक गृहस्थ मला म्हणाले की आपल्या तरूण मंडळींची अगदी अधोगती होते आहे माताजी आणि त्याबद्दल तुमचे काय कार्य चालले आहे ते तुम्ही आम्हाला सांगा. हे लोक उद्या वाया जाणार. दारू पिऊन, अगदी वाट्टेल तसे वागून सगळ्यांची नाचक्की करणार आहेत. यांना कोणाही बद्दल आता श्रद्धा वाटत नाही, कुणाचाही मानपान ठेवत नाही, सगळ्यांची थट्टा करतात आणि अगदी त्यांचे जीवन एखाद्या मूर्खासारखे झाले आहे. मी म्हंटले, ‘इतके काही वाईट नाही आहे हो . असं सगळच म्हणू नका तुम्ही. काही लोक आहेत तसे. आणि सगळ काही इतके बिघडलेले नाही आणि बिघडू शकत नाही.’ कारण अनंत शक्त्या या आपल्या भारत भूमीला आशीर्वादीत करताहेत. या तुमच्या महाराष्ट्रात सर्व विश्वाची कुंडलिनी नावाची शक्ती आहे. पण ही कुंडलिनी सुप्तावस्थेत आहे एवढच आहे. पण तिचे परिणाम मात्र आपल्या चरित्रावर, आपल्या संस्कृतीवर आहेत. महाराष्ट्रात सुद्धा असे अनेक लोक होऊन गेले ज्यांचे वर्णन करता येत नाही. ज्ञानेश्वर एक असे झाले तरी आपल्याला माहिती आहेत की कितीतरी संत साधू वारंवार म्हणजे तुम्ही दत्तात्रयांच्या वेळेपासून पाहिले तर आदिनाथ सुद्धा – त्यांच्या आधी पासून आदिनाथ-दत्तात्रयांचे जे अवतरण होते सुरूवातीचे आदिनाथांचे, ते सुद्धा या महाराष्ट्रात झाले. इतकच नव्हे तर जे मोठे मोठे संत-साधू झाले त्यांनी नेहमी महाराष्ट्राला भेट दिली. जे बाहेर होते, गुरूनानक होते ते इकडे आले किंवा जे जे असे- वल्लभाचार्य होते फार मोठे ते महाराष्ट्रात येऊन गेले. इतकेच नव्हे तर श्री राम आणि श्री सीता या पुनीत भूमीवर फिरलेले आहेत. त्यांचे Read More …

Puja, Be Thankful To God (India)

Be Thankful to God; Count Your Blessings 27th Jan. 1982, Kolapur, Maharasthra India .आता ह्यांना जे सांगितलं ते तुम्ही ऐकलेलंच आहे. पण तरीसुद्धा जरी तुमची खूप स्तुती केली, तरीसुद्धा हे समजलं पाहिजे की आपल्या हिंदुस्तानात सुद्धा अनेक तरतऱ्हेचे प्रकार आहेत. ज्यांनी आपण बांधले जातो. ह्यांच्यात श्रद्धा नाही आणि तुमच्यात आंधळी श्रद्धा, पहिली गोष्ट आंधळी श्रद्धा आहे. ती आंधळी श्रद्धा नीट केली पाहिजे. आता माताजीनी सांगितलं, की समजा असं सांगितलं, की बघा काळयामध्ये  काळं घालू नका, की लगेच माझ्यावरती सगळे दंडे घेऊन येतात, का माताजी म्हणे, अरे मी काय, मी कशाला सांगते?  ज्या गोष्टीला मी मना करते ते का करते?  उगीचच सांगत नाही. काळं घातलं म्हणजे त्याने त्रास होतो, ते करायचं नाही. नाही, हे माताजी आम्ही ते ही करतो आणि हेही करतो, तसं चालायचं नाही. दोन्ही करता येणार नाही. सहजयोग करायचा म्हणजे तो शुद्ध स्थितीत केला पाहिजे. ह्यांच्यामध्ये अश्रद्धा आहे, पण तुमच्यामध्ये आंधळी श्रद्धा आहे आणि हट्टी आहात त्याबाबतीत. तेव्हा ते ही ठीक नाही. आता युगधर्म आपण म्हटलेलं आहे. म्हणजे या युगामध्ये, सहजयोगाची धारणा, आपण धारण करायची असते. त्याच्यासाठी शहाणपण असायला पाहिजे. शहाणपण जर नसलं,  हट्ट  जर केला,  तर काहीच करता येण्यासारखं नाही. हट्ट नाही करायचा. बघायला पाहिजे, माताजी जे म्हणतात ते खरं होतं की नाही. झालं ना एकदा, कळलं ना तुम्हाला, व्हायब्रेशन्स आले नं,  हे सगळं लिहिलेलं नं देवीचे महात्म्य, की माताजींच्या पायावर तुम्ही कुंडलीनी पाहिली ना असताना, तर झालं ना, आता मला पुढे सांगायला कशाला पाहिजे. जर हे साक्षात आहे, तर मग कळलं पाहिजे आपल्याला, की माताजी जे म्हणतात ते केलं पाहिजे. सहजयोगात जे म्हटलंय ते केलं पाहिजे, जर ते तुम्ही करणार नाही, तर सहजयोग तुमच्यात वाढणार नाही. नाही वाढला की मग माताजींवर दोष लावायचा की Read More …

Puja, on the Republic Day (India)

Republic Day puja, Lonavala, India, 1982-0126 On puja and seers. Shri Mataji: Before that, I know that people think this time, this, but we have to go according to the auspicious time, isn’t it? Because to get maximum effects, so we have to start puja later. I also went for bath afterwards. So this is what it is. One has to understand that when you start the puja is very important. [Shri Mataji talks aside in Marathi] Sahaja Yogi: Presents…. Shri Mataji: Ah!! Seventeen past eleven. I didn’t see this. I didn’t see this book. Sahaja Yogi: This pratipadha is the first day of Navaratri “Maghi Navaratri” we call which is auspicious week. So the first day, it starts at eleven seventeen and ends tomorrow morning eleven thirty three. So we are starting just in time. Shri Mataji: You see if you see a watch, it would be all wrong because that is how I had to go for My bath also after [in Marathi] Sahaja Yogi : [in Marathi] Shri Mataji: I never read this book, you see this, where they described it. I know it is so. So you can tally it also. You see it is easy to see the watch and walk. You see if you give up watch and do it in auspicious time, half of your problems will be solved. [Puja talk starts here] Again it’s a great day. It’s a day of our independence of this great country and also the national day Read More …

Puja Pune (India)

मंगळवार, जानेवारी 19th, 1982 महाराष्ट्राचं प्रेम अगाध आहे आणि ते माझ्या नुसतं हृदयात भरून येतं. इतकं प्रेम तुम्ही लोकांनी दिलेलं आहे, कि त्या प्रेमातच सर्व संसार बुडाला, तर आनंदाच्या लहरी, किती जोरात वाहू लागतील याची मला कल्पना सुद्धा करवत नाही. त्या प्रेमासाठीसच   धडपडत  ही मंडळी तुमची भाषाही त्यांना येतं नाही, तरी सुद्धा इतक्या लांबून दुरून धडपडत महाराष्ट्रात जायचे म्हणून येतात. असं प्रेम जगात कुठेही नाही. हे अगदी खरं आहे. जरा मराठी भाषा सडेतोड आहे, जरा दांडगी आहे, खणखणते जास्त. पण हृदय मात्रं प्रेमाने भरलेलं आहे. भाषेमध्ये खोटा दांभिकपणा नाही. पण एकंदरीत प्रेमाची व्याख्या सुद्धा मराठी भाषेतच करता येते. किती तरी शब्द शोधून मला बाहेर सापडत नाहीत. जशी आपल्या मराठी भाषेत आहेत. कारण हृदयामध्ये जो प्रेमाचा प्रवाह वाहत आहे , त्याच्याच लहरी आदळून, आपटून, नवीन नवीन शब्द बनवतात. आणि त्या शब्दांचे तुषार, त्यातनं संगीत जाणवतं. हे असलं अबाधित प्रेम सदा सर्वदा महाराष्ट्रात राहिलं पाहिजे. ज्या लोकांचा संबंध बाहेरच्या लोकांशी आला आहे, अश्या लोकांमध्ये मात्र, थोडासा फेरबदल झालेला आहे. त्यामुळे प्रेम काय आहे हे लोकांना कळत नाही. प्रेमामध्ये मनुष्याला त्याग म्हणजे हा जाणवतच नाही. एखाद्या आईला आपल्या मुलाबद्दल आस्था वाटते. विशेषतः जर एखादं मूल आजारी असलं तर तिचा जीव नुसतं कासावीस होतो त्या मुलासाठी. हे कसं? केवढं तिच्यासाठी हे धन आहे मोठं, स्वतःचा जीव आतमध्ये घालून, डोक्यात घालून, रात्रंदिवस ती त्या मुलाच्या सेवेसाठी असते. हे कुठून येतं? हे एवढे त्यागाचे जीवन पण वाटते का त्याग आहे? कसंही करून मुलगा ठीक झाला पाहिजे माझा. तसंच आपल्या नवऱ्याबद्दल मुलांच्या बद्दल हीच आस्था ह्या देशात बायकांना आहे. आणि आहे. अजून  पुष्कळांना आहे. तेंव्हा बाहेरचं Read More …

Makar Sankranti Puja Pune (India)

Makar Sankranti Puja, Pune, India I’m sorry I’ve not been able to speak to you in English language and I’ve spoken sometimes. This special day today is a day of Sankranti. Sankri – you know ‘San’ means good, holy and ‘krant’ means if the -when I speak Marathi I forget English – revolution. Holy revolution. Holy.That’s what I’m telling them what is the Holy Revolution is that your own Dharma is established now through Sahaja Yoga. You know what is your Dharma. Because if you don’t do your own Dharma you’ll be lost. Your vibrations will be lost. You’ll immediately know that in your seeking you have lost something. You’ll be affected so you have to correct. That’s not so difficult.But to make it a Sankrant – Holy Revolution – you have to take to new – new religion, new steps. First of all, your own step should be enlightened, and then you must establish new steps to go ahead. And these are the new steps which are different for the Westerners and different for the Easterners. Just now I told them about the Eastern style and then I’ll tell you later on about the Western.We have to have new ideals, new styles because we are the courageous people, we are the valiant people. We’ll have to fight the war of love, through love. And it’s a very delicate thing. When the moon moves – the sun moves – from the left to the right that means your desire becomes Read More …

The Creation New Delhi (India)

“The Creation”, New Delhi (India), 20 February 1977 [Marathi translation from English] आज आपण ‘सृजन’ बद्दल बोलण्याचे ठरविले आहे. पण आपल्या आयोजकांना आपल्याला खडू व फळा देणे जमले नाही. मला माहीत नाही, चित्र काढल्याशिवाय ते समजावण्याचा मी प्रयत्न करते. हा फार अवघड विषय आहे, पण तुम्हाला समजेल असा तो करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. पण सृष्टीची निर्मिती (सृजन) अशा अवघड विषयाकडे पूर्ण लक्ष द्यावे अशी मी तुम्हाला विनंती करते. तुमच्यापैकी पुष्कळांना चैतन्य लहरी समजतात हा आजचा फार मोठा आशीर्वाद आहे आणि एवढेच नाही, तर तुम्हाला याचे ज्ञान व समज (अनुभव) आहे, की चैतन्य लहरी विचार करू शकतात व प्रेम करू शकतात. हा फार मोठा आशीर्वाद आहे. अर्थात्‌ तुमच्या पैकी काहींना ते मिळाले नाही. पण ज्यांना मिळालंय त्यांना हे ज्ञान आहे, की चैतन्य लहरी (व्हायब्रेशन्स) संघटित करू शकतात, कारण ते कुंडलिनी चढवतात. जिथे कमतरता तिथे दयेने जातात, त्या भागात जातात जिथे कमतरता (व्हायब्रेशन्सची) आहे. त्यांना समजते, त्यांचे वैश्‍विक स्वरूप, त्यांचा वैश्‍विक स्वभाव, ती संघटित करतात आणि ती प्रेम करतात. ती तुमच्या प्रश्‍नांना उत्तरे देतात, तुम्ही प्रश्‍न विचारता तेव्हा त्यांच्याकडून उत्तरे मिळतात. ती जिवंत व्हायब्रेशन्स आहेत. ती व्हायब्रेशन्स परमेश्वरी (डिव्हाईन)’ कडून येतात. या परमेश्वराला ब्रह्म, ब्रह्म तत्त्व – ब्रह्माचे तत्त्व असे म्हणतात. आपल्याला असे म्हणता येईल, की सृष्टीचे सृजन ही चिरंतन प्रक्रिया आहे, म्हणजे बीजाचा वृक्ष होतो आणि तो वृक्ष पुन्हा बीज होतो व ते बीज वृक्ष होते. हे होतच असते. हे चिरंतन आहे. याला सुरूवात नाही आणि याचा शेवटही होऊ शकत नाही. हे होतच राहते. म्हणून याच्या अस्तित्वाच्या विविध अवस्था असू शकतात. तुम्ही असे म्हणू शकता, की ‘असण्याची’ अवस्था. तेव्हा प्रथम Read More …

Poem: To My Flower Children (United States)

माझया फुलांसारख्या मुलांसाठी तुम्ही जीवनावर रुष्ट आहातजशी की लहानगी मुल॑ –ज्यांची आई अंधारात हरवली आहे . तुमचे उदास, म्लान चेहरेदाखवताहेत दु:ख, निराशा –कारण की तुमच्या प्रवासाचा अंत निष्फव्ठ आहे. सौंदर्याला शोधण्यासाठी तुम्ही तरकुरूपताच परिधान केली.सत्याच्या नावाखाली तुम्ही तर प्रत्येक गोष्टीलाअसत्याचं नाव देता. प्रेमाचा पेला भरण्यासाठी तुम्ही तर भावनांनाच रितं करून टाकलं आहे ! माझया सुंदर, गोड बाव्डंनो, माझया प्रिय लेकरांनो,युद्ध लदून तुम्हाला शांतता कशी लाभू शकेल ?युद्ध-स्वतःशी, स्वत:च्या अस्तित्वाशी आणि स्वत:च्या आनंदाशी देखील !आता कमब्ठच्या पाकब्ब्यांम ध्येतुमच्या वत्सल, कृपाव्दू आईच्या च्या कुशीतविसावा घ्या ! मी फुलांच्या सुंदर बहरानं तुमच्या जीवनाला सजवेन, शोभिवंत करेन.आणि तुमचा प्रत्येक क्षण आणि जीवनआनंदाच्या आमोदानं दरवव्दून टाकेन. मी मस्तकावर तुमच्या दिव्य प्रेमाचा अभिषेक करेन! तुमच्या यातना आता मला अधिक सहन नाही करता येत. मला तुम्हाला प्रेमाच्या महासागरात डुंबवू देतज्यामुब्ठे तुम्ही तुमचं अस्तित्व अधिक महान असणान्या ‘एका’मध्ये विरघव्ठवून टाकेन !जो तुमच्या च्या आत्म्याच्या कब्ठीच्या या कोशातून शातूनमंद हास्य करतो आहे आणि तुम्हाला सारखं सारखं चिडवायला तो गुपचूप लपला आहे – तुमच्यातच ! जरा जाणीव होऊ दा, भानावर या. आणि तुम्ही त्या ‘महान’ला शोधू शकाल,तुमच्या कणाकणात, तंतू तंतूत, नसा-नसांमध्येपरमानंदाच्या सुखान॑ स्पंदित करतो आहे तो !आणि संपूर्ण विश्वाला प्रकाशानं व्यापून, लपेटूनझाकून टाकत आहे तो ! आई निर्मला

Talk About Nizamuddin (date and location unknown) (Location Unknown)

1970-0101 Talk About Nizamuddin       ह्या जमिनीवर हजरत निजामुद्दीन गाडले गेले.ते खूप मोठे नबी आणि सुफी होते.आणि त्यांच्या सर्व कवितांमध्ये त्यांनी अश्या सूचक गोष्टी वापरल्या आहेत, आणि जे लोक त्या क्षमतेचे आहेत ते लोक कधी कुठला धर्म हा वेगळा आहे असा विचार नाही करत. खरतर मोहम्मद साहेब कधी फक्त इस्लाम बद्दल च नाही बोलले,ते सर्व च लोकांबद्दल बोल्ले जे जे त्यांच्या समोर आले, जसे कि, अब्राहम, मोझेस,क्रिस्त ,आणि मी महत्वाचं म्हणजे ते त्यांच्या आई बद्दल कुराण मध्ये बोलले.           त्यांनी स्वतःला कधी वेगळं नाही समजून घेतलं.आणि कधी च वेगळे नही होते, कारण त्यांना माहिती होत कि हे सर्व महान लोक ह्या पृथ्वी वर लोकांना मुक्ती देण्यासाठी आले आहे.           खूप आधी ,माझ्या लग्नाच्या आधी मी येथे आली होती,मी च ती पहिली होती जिने त्यांच्या वर फुलांची चादर अर्पण केली.आणि माझे बाबा पण खूप मोठे  आत्मासाक्षात्कारी  होते.माझ्या बाबानी च मला सांगितलं कि , हजारात निजामुद्दीन आणि त्यांचे शिष्य खुसरो ,हे खूप महान कवी होते.त्यांच्या हिंदी मध्ये खूप साऱ्या कविता आहेत. ते एक महान कवी म्हणून ओळखले जात होते ,आणि त्यांनीच हे प्रतीकात्मक गाणं लिहलं आहे.जर बघायला गेलो तर ते मुस्लिम.टिळक हे हिंदू . आणि माझ्या बाबतील ,जेव्हा मला सत्य कळलं मी तर पूर्व सोडून च दिल .आणि हे खूप गहन आणि खूप सुंदर पाने स्प्ष्टीले आहेत.तरिकी ते एका मुस्लिम धर्मा मध्ये जन्मले होते ,पण ते सर्व धर्मा मध्ये खरे पण पाहत होते . आणि हे सुफी सर्वीकडे आहे ,मला तर आचार्य वाटले कि ते तुर्की मध्ये पण आहेत.आणखी ते ट्युनिसिर यामध्ये आपण आहेत ,सर्व Read More …